Soybean Market Rate: सोयाबीनच्या भाववाढीसाठी सरकार काय प्रयत्न करणार ? | Agrowon | ॲग्रोवन
Vložit
- čas přidán 17. 06. 2024
- #Agrowon #soyabean #narendramodi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या १०० दिवसांच्या अॅक्शन प्लॅनची सध्या खूपच हवा आहे. मोदी सरकारचा हा प्लॅन लवकरच जाहीर होण्याचीही शक्यता आहे. या अॅक्शन प्लॅनमध्ये सोयाबीन उत्पादकांसाठी सरप्राईज असेल, असंही सांगितलं जातं. सरकारने काही निर्णय घेतले तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे सरकार सोयाबीनच्या भाववाढीसंदर्भात काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Shivraj Singh Chouhan's 100-day action plan is much needed right now. This plan of Modi government is also likely to be announced soon. It is also said that there will be a surprise for soybean producers in this action plan. Soybean growers can get relief if the government takes some decisions. Therefore, everyone's attention is on what decision the government will take regarding the increase in the price of soybeans.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
सरकार फक्त शेतकर्यांचे फसवणूक करते. अशा सरकारचा निषेध आहे.
विधान सभेत भी इंगा दाखवा म्हणजे लवकर समजेल 💯
मोदी सोयाबीन भाव कधीच देणार नाही ही गॅरंटी आहे
आता त्यांना शेतकरी वाऱ्यावर सोडून चालणारे नाही
ज्या प्रमाणे सोया तेल आयात केले जात आहे. त्याच प्रमाणे आम्हा शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तुरीची निर्यात मोकळी करावी . त्या मुळे भाव चांगला मिळेल .
सोयाबीन चा भाव 6000 रु करा मोदी जी
आंधळा शेतकरी मतदार शेतमाल भाव वाढ मागतो बहिर मोदी सरकार पी. एम.किसान चे २००० रू देते ,२००० रू भीक देऊन २ लाख रुपयांच नुकसान करते अब की बार मोदी सरकार शेतकरी ठार,सब का साथ मंत्री का विकास शेतकरी भकास, विकसित भारत मे किसान को नो एंट्री ये है मोदी की गॅरंटी.शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविणारे पक्ष v राजकीय नेते आजपर्यंत जनमाला आलेच नाहीत.
जिएम बियाणयाला परवानगी दयाची नाही आणि दुसरी कड जिएम बियाण्यापासुन ऊतपादन केलेल खादय तेल आयात करायच हे कुठल धोरण, हे तर शेतकरी विरोधी धोरण.
Good
सरकार जेंव्हा चांगले करील तेंव्हा चांगलेच बोलले जाईल 😂😂😂
सोयाबीन शेतकरी ला लुटनार करनार सरकार आहे हे ..... Bjp देशातील शेतकरी खपला तरी चालतो तेल बी शेतकरी ला लुटनार सरकार आहे ...मी लोकसभा निवडणूक पर्यन्त Bjp चार समर्थन करनार होतो पण आता Bjp जिवन वर सरकार नको महाराष्ट्र त आता ...
सरकार शेतकऱ्यांना मूर्ख समजून निर्णय घेते। सरकार वर विश्वास ठेवणे कठीण आहे ,सरकारच्या कथनी व करणी मध्ये तफावत आहे
हे हलकट डुक्कर, शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही.......
तुमचे अंदाज ऐकून निब्बार तोटा झाला माझा....आंतरराष्ट्रीय नियोजन सांगता... होतं मात्र उलट... शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं कोणीही वागू नये 🙏🏻
शेतकरयाला काहीच मिळणार नाही फक्तं अस करा तस करा असा फुकटचा सल्ला शेतकरयाला मिळेल
Midi घरी बसल्या शिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत असेच वाटते..
साहेब विचार छान आहे.पन ह्या शेतकर्यांच्या भावना त्यांना ही टॅग करा मंजे समजेल त्यांना
शेतकऱ्यांसाठी काहीच ॲक्शन प्लॅन नाही सोयाबीनचे शेतकरी मरणार हे नक्की आहे बीजेपी हटाव देश बचाव किसान बचाव.
सरकार हमीभावासाठी कानूनबणवनार का? मग शेतकरी आत्म निर्भर कसा बनेल
अनिल जाधव कापुस भावाच काय झालं ते सोयाबीनचे होणार
सरकार शेतकरी विरोधी आहे कांग्रेस चे सरकार आले असते तर राहुल गांधी कडून काही अपेक्षा होती पण व्यापारी मोदी सरकार आहे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक आणि शोषणच करेल हे सरकार फक्त गुजराती व्यापारी साठीच काम करते
Crangrece che Sarkar aale asate tar petrol-dizel che bhav vadle aste
@@shyamughade9320 आरे पेट्रोल डिझेल चे भाव आता वाढणार आहेत कांग्रेस जर आले असते कमी झाले असते
ज्यांना शेती माहीत नाही त्याला शेतीचे दुःख काय कळणार भाऊ कशाला अपेक्षा ठेवतात
भारत इलेट्रॉनिक मोबाईल सॉफ्टेवअर टेक्नोलॉजी ऑटोमोबाईल इ निर्यात खुप करते
आणि शेतमालाला मात्र निर्यात बंदी म्हणजे शेतकरी विरोधी धोरण आहे
ह्यात बदल झाला तरच शेतकरी संपन्न होईल
सरकार काय निर्णय घेइल हे आपन घरी बसून सांगू शकत नाही. याच उत्तर येणारी वेलच सांगेल.
ही बातमी टाकली पण चर्चा केल्यावर टाका असे वाटते ते फायदा करणार नाहीं शेती विरोधक आहे परत विधानसभा मधे हात दाखवा याची मस्ती जिरवा हो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सरकार शेतकरी शेतकरी विरोधी विरोधी आहे विरोधी आहे व्यापारी सरकार आहे
हे नाटक फक्त विधानसभा होईपर्यंत चालेल.
ऐनवेळी पिक विम्याचे निकष बदलून, अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित ठेवले.
आपल एकदम बरोबर आहे
जो पर्यंत जी एम सोयबिन् शेतकरी यांना मिलत नही तो पर्यंत शेतकरी यांचा अनि देशाचा तेल यांचा प्रश्न सूट नारा नही
अगदी बरोबर
यांना नेस्तनाबूत करणे हेच योग्य
100 दिवस भाव देतील व शेतकर्यांची सोयाबीन आले कीभाव कमी करतील
अग्रोवोन या GM सीड बाबत न्यायालयात का नाही जाट???
शेतकरी व शेती विषयांवर सरकारने लक्षदेऊन समस्या दूर करून करावी
हमीभावाने कुठे सोयाबीन. विकत आहे हे सरकार फसू आहे
जुमलेबाज सरकार, विश्वासाहर्ता गमावलेल सरकार.
हा सोयाबीनचे भाव वाढू देणार नाही
सरकार ला लोकसभा निवडणुकीत आलेल्या अनुभवावरून शेत मालभाववाढी चा विचार करावा नाहीतर पुढे आहेच विधानसभा
आम्ही शेतकऱ्यांनी या वर्षी सोयाबीन पेरले नाही
मालाचे भाव उत्पादन नुसार असावे,तरच शेतकरी वाचेल अन्यता तो अडचणीत राहील.....
शेतमाल आयात करू नका राव. आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. खाणार्या नी थोडी पिकवणार्याची काळजी घ्या. नाही तर सगळे च शेतमाल आयात करा. आणि देशातील 80 कोटी शेतकर् यांना सरकारने रोजगार द्यावा .
विधान सभेला पण चांगलाच इंगा दाखवनार शेतकरी
सोयाबीन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव वडाची मागणी करून घ्यावी
भारत हा कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची सर्व निर्णय घेणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय धोरण राष्ट्रीय धोरण आणि शेतकऱ्यांच्या हिताचं पाहिजे फक्त बड्या बड्या आमिष देऊन आजपर्यंत कुठलीच गोष्ट शेतकऱ्याची हिताची झाली नाही मोदीजींनी गॅरंटी आणली विमा गॅरंटी पण गरजू शेतकऱ्यांना लाभार्थी शेतकऱ्यांना ते बिलकुल मिळत नाही सर्व पैसा दिलेल्या नाच मिळते विमा मेला च्या अगोदर एजंट लोक पैसे खाऊन भीमा ज्यांनी पैसे दिले त्यांनाच देतात तीन वर्षांपासून सोयाबीन व कापसाला भाव नाही मग शेतकरी मेल्यानंतर शेतकऱ्याचे हिताची निर्णय घेणार का सरकार
पहिल्यांदा आता हमीभाव घोषित करा.....
जो पर्यंत मोदी चे सरकार आहे तो पर्यंत शेतकरी मेलाच समजा याला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही dushman आहे शेतकऱ्यांचा
You have proper explanation about soyabeen if government will not consider soyabeen rate maharashtra farmer will not pleased
मोदी शेतकऱ्यांना काही ही देणार नाही,पण नवीन कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हेच काही तरी नवीन मदत करतील हीच अपेक्षा..!,
सोयाबीन 4300 रु आणि सोया तेल 115 रू, खानारयांनी पण विचार करावा,सरकार कोणाचे खिसे भरत आहे!
शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार
सरकार.पाडाव.सोयाबिन.भाव.साहा. हजार.पाहीजे
हमी भाव वाढवून काय करायच सायाबीन हमीभावापेक्षा कमी भावात विकतय त्यावर उपाय काढावा व शेतकऱ्यांनी न्याय मिळवून घ्यावा
gm सोया आणी ht bt कापूस लागवडीस परवानगी दिली पाहिजे.करण आयात करत सरकार लागवडीस बंदी आहे.
तुम्ही आग्रोन वाल्यांनी ही बातमी चालवा.....नुसती दलाली करता तुम्ही....
सगळ खर होईल पण सोयाबीन ला भाव 😅😅😅😅
First like❤
10000 pahije
काहीच करू शकत नाही
कर्ज माफी करण योग्य आहे
सोयाबीन ,तुर ,ऊस , कापूस व इतर काही पिकांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना पण परवडेल या दोन्ही बाबी विचारात घेऊन सरकारने धोरण तयार केले पाहिजे.
सोयाबीन आणि मोदी ... हे समीकरण शेतकऱ्यांनी जवळ जवळ १० वर्ष बघितला आहे .......😂😂😂😂
सोयाबीनला। 6।हजार। भाव। पाहिजे। मोदीजी
सोयाबीन भाव कुणामुळे कमी झाले
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत BJP महाराष्ट्रातुन हद्दपार झाली तर शेतकऱ्यांच भल होईल अन्यथा शेतकऱ्यांच्या मालाला कधीच भाव मिळत नाही...
दहा वर्षांपूर्वी सोयाबीन चार हजार रू भाव होता आजही तो च आहे यांना विधानसभेत घरी पाठवा बाकीचे भाव खत मजुर डिझेल पेट्रोल किती वाढले ते जरा बघा
सोयाबीन भाव वाडतिल कां ते पण् सांगा
😢जरी हमीभाव जाहीर केला तरी 😢व्यापारी खरेदी दार हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करतो यावर सरकार लक्ष 😢देतं नाही
मी निषेध करतो 😢😢😢😢
शेतकरी विरोधी नेता म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल
फसवणूक करू नका नाहीतर पुन्हा दणका बसेल
🥕 🥕 🥕 🥕 🥕
सरकार चे तेलबीयाविषयक धोरण दुटप्पी पणाचे आहे. विधान सभेत हिसका दाखविल्या शिवाय सरकार ताळयावर येणार नाही.
तेल स्वस्त मागणारे..... सोयाबीन ला भाव मागतात
4800 pekshya jast hami bhav denar nahi bjp bjp
सोयाबीन तेलावर आयात शुल्क वाढवा
भाऊ तुम्ही आज नाही चार वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बगतोय तुम्ही डायरेक्ट जेव्हा वाढणार तेव्हा व्हिडीओ टाकत जा तुम्ही तुमचे चँनल व्हुज वाढवायचे बगता फक्त बाकी नाही का ओ कुठही मरण शेतकऱ्यांना चे
सोयाबीन चे भाव कमी असल्यामुळे शेतकरी सोयाबीन मार्केट ला विकत नाही.50टक्के सोयाबीन शेतकरी यांच्या घरात पडून आहे.
सरकार दुसऱ्या देशातील तेल आयात करीत असल्यामुळे देशात सोयाबीन ला भाव मिळत नाही.या सरकारला यामुळेच
शेतकरी यांनी मतदान केले नाही.
Soyabin 8000 kara. Nahi tar vidhansabha Ajun baki aahe.
रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्य पराक्रमः
राम धर्म की साक्षात मुर्ति है राम धर्मात्मा, सदाचारी, सत्यवादी और शूरवीर है
शेतकऱ्याने दोन वर्ष स्वतः पुरेल इतके च पिकवावे सर्वांची डोकी ठिकाणावर येतील
सोयाबीन तेल आयात शुल्क वाढ
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
Tumhala kahich mahit naste.. kapus vedes sudha asech mhanat hote bhav vadel.. pan zaal kahich nahi .
Jm Soyabeen la parmision dhya vi
बाजारात उपलब्ध कोणताही शेतीमाल हा एम एस पी पेक्षा कमी भावात विक्री व्हायला नको असे धोरण राबविण्याची गरज आहे त्यामुळे सरकार ची डोकेदुखी कमी होईल व शेतकरी बांधव हा सुद्धा सुखी होईल
अनिल जाधव 👌🫡🙏💯
Hya planchi hawa fakt aaugst parynt mg 3000_4700-4200hyachya pudh khi nhi
Government is not fever in farmer
सरकार मीडिया आणि त्यांची धोरण आजपर्यंत शेतकऱ्यांना फसवत आलेलं आहे..ते सरकार कोणत्याही पक्षाच असो...
या
मालाला योग्य भाव द्यायला सरकार काय पागल झाल काय त्याना शेतकरी सुदर दयाय नाही आणि लातीखाली ठेवायचा आहे.
आता भाव वाढवा आणी सोयाबीन हंगामात कमी करा शेतकरी खुष
Ha shetkaryana kaich denar nahi
2013Fdnvis. Tur. Chan mozibik, Astriliya. Varun. Importe. Kru central Govt. Soyabin. Ret msplevllaanu. Hesaigtle. Mag. Tumhi. an tuch. Lokprtinidh kahihi. Krushkatnahi. Atapela
हमीभाव कमी असल्यामुळे बीजेपी सरकारचे हाल झाले
BJP सरकार शेतकऱ्यांच कधीच चांगले करू शकत नाही
Tasech 6000 Soyabeen la bhav dhyava
या सरकारवर शेतकरी समाजचा विश्वास नाही
Soyabean 6000 bhava Dave.
सोयाबीन चे तेल पाम तेल ची आयात बंद करावी
शेतकऱ्या ना फसव्या चा प्रयत्न करू नका विधान सभा गेली समजा
7000 हजार रूपये भाव करा
4:3 4:41 3 आ
आयात शुल्क