Girish Kuber On PM Modi: मोदींची निवडणूक रणनिती, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण | Lok Sabha Election
Vložit
- čas přidán 13. 05. 2024
- Girish Kuber On PM Modi: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. विविध नेत्यांचे दौरे लक्षात घेता महाराष्ट्र हा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलेला आहे. देशासह महाराष्ट्रात भाजपा यश राखेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सर्वात जास्त दौरे का करत आहेत? मोदींसाठी ही निवडणूक एक अपवाद का ठरत आहे?... अशा विविध मुद्द्यांवर 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण...
The Lok Sabha election campaign in Maharashtra has now reached its final stage. Considering the visits of various leaders, Maharashtra has come to the center of the election. Will BJP maintain success in Maharashtra along with the country? Why is Prime Minister Narendra Modi making the most visits to Maharashtra? Why is this election becoming an exception for Modi?... This detailed analysis by the editor of 'Loksatta' Girish Kuber...
#narendramodi #bjp #mahayuti #loksabhaelection2024 #loksabha #election2024 #maharashtra #girishkuber #explained
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
ह्यातून एक सत्य आहे की दिल्ली साठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे ❤
Na maharashtra yancya hatat deyaca nahi modi hatwo desh bacaw
Yat Navin Kay?
@@user-do6pr8hd1k hatao fir kisane roka hai Idhar kuber ke sath vomiting karake kya milega jao aur koshish karo
@@user-do6pr8hd1k आणायचं कुणाला?
@@user-do6pr8hd1k😂😂😂😂
गल्ली बोळात फिरून मोदी ने पंतप्रधान पदाची इज्जत घालवली
HAA HAA HAA.
RIGHT
गल्लीबोळ भारताचाच भाग आहे..
@@sagarjadhav4222गल्ली बोळात नगरसेवक,, ग्रामपंचायत सदस्य फिरतात पंतप्रधान नाही .
मोठ्या पदावर असून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी फिरताहेत राजकारण समजत नाही का
मुद्दा टाळता का? पंतप्रधानांची स्वतः महाराष्ट्रावर व महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय अन्याय केला आहे ,करत आहे
किती धंदे,रोजगार पळविले
महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे
Tumhala Navin project nako ahet.Pryavarn cha nava kahli kite project nakarle ahet.
Koni rojgar palvale nahit aplyakade kahina khandani hissa hava asato to mhanun udyog yet nahi vajela tyasathich thevala hota
Mag uthane barsu rifhanari sarkhe praklap veloveli andolane karun ka band padali karan tyala kahitri have hote mhanunch na utha sattet ala tyaveli sagalya vikaskamana sthgiti dili hoti vikas karaychach nasato hyana
Chutya ,parpryantya kiti pot bharataat te bagh
ते पळवत नाही. तुम्ही फडणविस व तावडे मागे ठाम उभे रहात नाही. गुजरातेतुन २६ खासदार आहेत महाराष्ट्रातुन २५ मग भाजप गुजरातचाच विकास करणे अपेक्षित आहे. बारामतीचा नाही. महाराष्ट्रात त्यातही पुण्यात नागपुरात व आता मुंबईत मेट्रो केली त्यात नोकऱ्या मराठी माणुस करत नाही. त्यात गुजराती ,मारवाडी येथे येवुन धंदा करत आहे. आंध्र उत्तरप्रदेश ,बिहार बांगलादेश व नेपाळ येथुन कामगार येत आहे. मग महाराष्ट्रात उद्योग हवे कशाला. शेतकऱ्यांचे पाणी चोरायला.
Yes. 2013 pasun chalu zala ahe. 😡😡😡👊👊👊
हातभर फाटली आहे त्यांची😂
Pan 4 june la tujhi dokya pasun dhunganaparyant fatnar he nakki😂
सत्यवचन 😂😂
हात भर नाही तर् पूर्ण फाटली आहे
अगदीं खरे
काॉंग्रेस व मित्रांची फाटली आहे
चांगलं विश्लेषण.
नमो हा आधुनिक औरंगझेब आहे.
जसा औरंगझेब जंग जंग महाराष्ट्र जिंकण्यासाठी पछाडला होता तसाच हा तडफडतोय.
नमो = नवऔरंगझेब मोगल
Tumala aurangjeb ch yenar ahe don't worry
राउताचा चेला दिसतोय...😂😂
@@12neha34 तुझ्या एकनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या धर्मनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या ध्येयनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
तुझ्या सत्यनिष्ठेचा सदा विजय... जय जय जय जय संजय...
Tumhi tar Pappu sarke aahaat...pidi
औरंगजेबाबद्दल आजकाल बऱ्याच लोकांना प्रेम पुळका वाटू लागलाय
नाय या मोदीला महाराष्ट्राचा हिसका दाखवला तर विचारा. उभ्या आयुष्यात महाराष्ट्रात पाय ठेवणार नाही
Challange
Excellent courage 👍🏻 pura maharashtra barobar ahe bhau.🙏🙏
अरे वा.. शब्दाला जागा फक्त 😂
Challenge.
नंतर ईव्हीएम च्या नावाने बोटे नका मोडू
महाराष्ट्राचा विश्वास घात करणारे पंतप्रधान हे पहिले महाशय आहेत
जेव्हढे वेळा आले , तेव्हढी BJP ची मते कमी झाली. हे, 4 जूनला पहा.
मग तक्रार का?
वाट बघा, ४ जुन ला पिपाणी वाजणारे
एका राज्या ची निवडणूक जर महिनाभर चालत असेल तर one nation one election किती दिवस चालेल? गेली दोन वर्ष जो डोंबारी खेळ महाराष्ट्रात चालला आहे त्याची शिक्षा भाजप ला झाली तर फार बरं होइल. अबकी बार भाजपा तड़ीपार... काहि वर्ष विकास खुंटला, राजकीय अस्थैर्य आलं तरी चालेल... भाजपा हटाव...
बरोबर.
वा वा काय विचार आहेत. काही वर्ष विकास खुंटला तरी चालेल, राजकीय अस्थैर्य आले तरी चालेल म्हणताय मधल्या अडीच वर्षात वाट लागली त्यावरून समाधान झाले नाही वाटते.
हे निर्णय घेणार्यावर निवडणूक शिस्तीत पाडण्याची जबाबदारी असते .एवढे करूनही दोन ठिकाणी EVM ला इजा करण्याच्या घटना घडल्या आहेत
@@jayantgogate8101
कुठे राहता तुम्ही? इथे मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा आणि त्यांचे अस्तित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी पाट्या लावण्या विरोधात कोर्टात जाणे हे त्याचे एक उदाहरण. हे प्रकार थांबणार नाहीत पण ते कमी करायचे असतील तर सरकार बदलणे किंवा भाजपाच्या जागा कमी होणे आवश्यक आहे. विकास खुंटणे म्हणजे विकास बंद होणे असं नाही तर विकास दर कमी होणे.. राजकिय अस्थैर्य देशाला परीचित नाही का? अस्थिर वातावरणात सुद्धा थोडाफार विकास होतंच असतो नाही का? ते महाकाय पुल, रस्ते, महामार्ग, रेल्वे चे जाळे आणि उंच इमारती म्हणजे परप्रांतिय आणि अपघात यांना निमंत्रण. तुम्हि आणि मी, आपण म्हणतोय गेली दोन अडिच वर्ष राज्या करता चांगली नव्हती पण महायुतीला तसे वाटते का? तर नाही.... म्हणुन भाजपा हटाव..
Perfect mitrano... Desh Jagevarch aahe fasanvis ani minde chya madatine Maharashtra dveshi Delhishwra Gujarat lobby ne Maharashtra lootla aani loottat aahe.. Visru naka desh jevdha importance aahe tevdhach Maharashtra swabhimaan ani Maharashtra chi sampatti importance aahe vel nighun geli ki kahi fayda nahi
या प्रकाराने पंतप्रधान पदाचं अवमूल्यन झालं आहे.
अपना अपना खयाल है
नक्की काय झालं?
Maharashtra मध्ये मोदी साहेब लोटांगण घातले तरी त्याचा काही परीणाम होणार नाही. Zola तयार ठेवा म्हणावे
भ्रम आहे! ढुंगणाला पाय लावून पळणारी शिवसेना, भिंडांवाल ला घाबर्णारी शिवसेना ज्यांनी पाहिली आहे ,त्यानी फुशारक्या मारू नये!
अजुन बरेच काही,पण ४जून नंतर उद्धव सेना संपलेली असेल!
खरच पाहूया हं
@veenamantri5951 तुम्ही गुजराती राजस्थानी भाजपला मत देणार
ठीक आहे मोदी ना न का मत देऊ.
दुसरा चांगला पर्याय कोण आहे ते तर सांगा
शरद पवार, नितीन गडकरी, राजनाथसिंह, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे
चक्रीवादळ आले तेव्हा महाराष्ट्राला पाहणी करण्यासाठी टाळले
बुडाला आग लागली म्हणून 😂😂😂
😂
😂😂
Kuber😂😂😂😂😂
🤣
महाराष्ट्राला खुप जखमा केल्यात त्यांना मलम लावण्यासाठी . कुबेर विचारांनी पण कुबेर व्हा , भिकारी नको.
अगदीं बरोबर. हा अमेरिकेचा हुंग्या आहे.
आणि आमच्याकडे हे चाटू....
कुबेर खरे बोलले
मणिपूरमध्ये मलम लावण्यासाठी गेला का हा भडवा?
हा लुब्रा आहे.
5 टप्प्यात झालेल्या मतदानाचा फायदा इंडिया आघाडीला होईल...
Ho hoil mag parat Mumbai local mdhe bom halle hot rahatil ani aple maybap marale jatil
4 जून ला बघू
@@sagarjadhav4222अदानी भक्त परायण
कॅमेराजिवी गुरु-घंटाल
गुज्जू चरणचाटू
अनपढ अतार्किक
पाखंडयुक्त गोबरभक्त की जय!!...😂😂
@@shalakavayuvegla7229 ho ka 😅😅ky pn
@@rohitsathe850 hyat hasanya sarkhe kay ahe tyantya manat tech ahe na ki aghadi sarkar yave
महाराष्ट्रात भाजपची शेवटची निवडणूक आहे
आम्ही ऐतिहासिक धडा शिकवणार आहोत..परत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही होणार
Mumbai serial bomb blast Malegaon blast 26/ 11 visarala vatata.
@@avinashsalunke8184 Chup be andhbhakt
@@sdsknowledge5260 chup re chamcha.
@@avinashsalunke8184करकरेंचा खून कोणी आणि का केला?
महाराष्ट्रा कडे वाकडी नजर म्हणजे काय?
आणि बाकीचे काय सरळ नजरेने बघतात का?
आयुष्यात पहिला पंतप्रधान आज रोड वर फिरणार आहे मता साठी रस्ते बंद करतोय काई दिवस आले जगातला सर्वात मोठा पक्ष वर 😆😆
यावरून ऊधधव ठाकरेची किती भिती वाटत आहे हे दिसून येत आहे.मुंबई करांचा विश्वास फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर आहे. गुजराथी कावा अनुभवला आहे मुंबई करांनी रोड शो किती केला तरी फरक पडणार नाही
नेहरू व इंदिरा गांधी सुध्दा रोड शो करून रस्त्यावर फिरत असत. त्यांच्या त्यांच्या काळातील वर्तमान पत्रे पहा.
@@jayantgogate8101कधीतरी नेहरू गांधी ना मोकळे सोडा.. त्यांच्या नावांचा जप केल्याशिवाय तुमचे काहीही होऊ शकत नाही वाटते 😅
नेहरू आणी इंदिरा गांधी दर आठवड्याला येत नव्हते.
सगळ्याच पक्षाचे सगळेच नेते रोड शो करत आहेत. कारण यांच्या सभेला जायला कोणाला वेळ नाही
मोदी ने ed सीबीआय न्यायालय इन्कम टॅक्स पोलीस मीडिया सगळ्यांना बंदी केल आहे आता चार जून नंतर सर्व मुक्ती दिवस साजरा करा.
सई बात हैं.... 😂
Indira Gandhi la visarala vatata.4 June nantar congresse mukta Bharat.
बरोबर आहे
म्हणजे नक्की काय होईल?
महाराष्ट्राचे अनेक उद्योग धंदे गुजरात येथे नेहले.विकास केला असता तर वारंवार येवे लागते.
Aho aale. Ch nhwte te rojgar,udyog
राज्याचा, साडेतीन जिल्ह्याचा असा पंतप्रधान असतो का? की या राज्यातून उद्योग दुसर्या राज्यात पळवले? वेडेपणा तर किती करायचा काही सीमा?
कीव येण्यासारखं वाक्य 😂
खोटी अफवाह नैरेटिव गढ़ने वाले
@@kantilalbafana4682Arre half chaddi marathi yet nahi ka??
महाराष्ट्रात bjp cha सुफाडा साफ होणार
10 जागा फक्त bjp आणि त्यांचे मित्र पक्षांना
45 भाजपा
@@PrinceAditya06 4+5=9 येणार bjp च्या 🤣🤣🤣
@@user-fd8mv1ke7g 4 जून ला लपून बसू नका, समोर या, भिऊ नका भाऊ, खुलकर बोलो, नही तो EVM आहेच
@@PrinceAditya06इलेक्ट्रॉराल बाॅन्ड चा जगविख्यात घपलेबाज म्हणून मोदींची निवड डॉ परकला प्रभाकर यांनी केली आहे.ते अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे पती आहेत. हे माहीत आहे का नाही ? नंबर एक चा दरोडेखोर म्हणून इतिहासात मोदी ची नोंद देशातील इमानदार लोकांनी केली आहे. एवढा भ्रष्टाचारी प्रधानमंत्री देशाच्या ७७ वर्षांत कधीच पहायला मिळाला नाही.😂😂
शरद पवारांनी खेळ केला... मराठा + मुस्लिम + दलित = विजय 🎉🎉
Congress madhe vilin honar😂
Congresss madhe vilin honar😂
@@balgondapatil कांग्रेस गवत कितीही उपटलं तरीही ते संपत नाही पुन्हा उगवतं
काँगेस आणि मराठा कधीही एक नाही होणार
@@tejaslele6986chutya Congress madhe jast maratha ahet jast Congress umedvar he maratha ahet
कारण ऐक आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. यांनी सत्ताधारी लोकांची झोप उडवली आहे. सगळ्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे सत्ताधारी लोकांच्या दिवस रात्र स्वप्नात येतात.
अडीच वर्ष घरी हा हा हा जोक
@@gurunathjoshi1425 आला अंध भक्त.
स्वप्नात येऊन काय करतात?😮
परवाच महाराष्ट्राची दूध उत्पादक कंपनी ला गुजरात ने पळवली😡
Tya company cha owner gujrati. Mg tyachi marji gujrat la neal ka nahi neal
@@vasantikondhalkar2220 झक मारायला इकडे आणली होती का? एक नव्हे 12-13 प्रोजेक्ट गेले महाराष्ट्राचे. का? आणि गुजरात च का? 😡
आतापर्यंत महानंदा डेअरी खड्ड्यात घालण्याचे,तोट्यात आणण्याचे महापातक काय भाजपने केले की काय? कांग्रेस च्या कित्येक राजकारण्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात खाजगी डेअरी काढून महानंदा बुडविली .उघडा डोळे बघा नीट.
@@SapiensHaiHum1980पासून महाराष्ट्राती उद्योग,कापड गिरण्या बंद पडणे ,दुसर्या राज्यात पलायन करणे सुरु झाले.मुंबयीची पुरती वाट संघनांनी लावली त्यावेळी तर कांग्रेसचे राज्य होते.
Zalaaaaaa aala parat 1900 madhe kay zala... 1800 madhe kay zala... Are MH number 1 rahila hota kahi zala tri... Aata organically jat nahit company... Muddam nelya aahet... Kahi tari samja
कदाचित उत्तरप्रदेशात पडणारा खड्डा महाराष्ट्रातून भरून काढण्याचा प्रयत्न असू शकतो.
Are baba up madhe bjp ok ahe mh madhe tyana thoda dhoka ahe
Barobar up madhe motha fataka basanar mhanun tar aplykade jast sabha ghetalya
महाराष्ट्रात लाच मोठा खड्डा भरवा लागेल 😂
Pan Tyanna kalpana nahi ki Maharashtrat up peksha jaast mottha khaadda aahe.aani ha khaadda kadhich bharta yenar nahi yachya pudhe
UP madhye 40 minus
ठाकरे + पवार + काँग्रेस = 41+
14 pan nahi.
बरोबर 41+
10 मुश्किल.
4 जून ला पळून जाऊ नका, येणार मोदी च
अंध भक्त मानणार नाही...
महागाई कशी वाढती ठेवायची, इथून तिथून कर कसा जमा करायचा आणि अवास्तव दंड कसा लागू करायचा हे यांच्याकडून शिकायचं.
मध्यम वर्गाची वाट लावायचीच ठरवलंय?
मोदी गेल्यात जमा...
🤣🤣.. दिल्लीत गेल्यात जमा असं म्हणायचं का
जय श्रीराम 🎉
@@sagarjadhav4222Pakistanita jama 😂😂
महाराष्ट्र च्या नादाला लागला तो संपला....दिवस मोजा आता .
Girish sir... please start regular videos on important issues. It's always an enriching experience to listen to you
काहीही....असल्या लोकांचा पुर आला आहे सोशल मीडियावर....यांचे कोणी वाचत नाही म्हणून व्हिडिओ बनवायला लागले आहेत.
@@12neha34आपली लायकी ओळखून मोठया माणसांवर बोला.
ईडी, सीबीआय, रश्मी शुक्ला,महाराष्ट्र पोलीस आयुक्त कोशारी , राहुल नार्वेकर व निवडणूक आयुक्त च्या माध्यमातून महाराष्ट्रातात जो धिंगाणा घातला किळसवाणे राजकारण केले तो महाराष्ट्राने पाहीला आहे. आता महाराष्ट्र जनता धडा शिकविणार हे निश्चित.
2019 pasun ch chalu Kela hota tya ------- tarbujyala ne. 😡😡😡🤬🤬🤬🤬🤬👊👊👊
वाजे,अनिल,संजय इत्यादी बऱ्याच जणांची मस्ती बघितली आहे सत्ता असताना
एक गोष्ट स्पष्ट आहे की बदललेल्या वातावरणाची आणि जनमताची मोदीजींना चाहूल लागलेली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर जनतेत जो भाजप बद्दल राग आहे त्यामुळे होऊ शकणार्या नुकसानीची जाणीव झाल्यामुळेच मोदी इतक्या सभा आणि रोड शो करून जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चार जूनला त्यांना समजेल की मतदारांना थापा मारून फसवता येत नाही.
ऐकदम बरोबर.
एकदम बरोबर.
अजूनही जनतेला या गृहस्थांची असलियत कळण्याची बाकी आहे. घी देखा लेकीन बडगा नही देखा....
आता समजलं ना दररोज मोठमोठे कांग्रेस नेते भाजपामधे आल्याचा परीणाम.
हे आता हरणार आहेत, शेवटची घरघर आहे
चांगली भाषा असली म्हणुन लोचट पणा आणि लाचार वृत्ती लपत नाही
बरोबर आहे तुमच्यावरूनच समजतंय
तुम्हीच मनुवादी असे करता, दुसऱ्यांना ज्ञान द्यायला तुम्हाला फार आवडतं. आम्ही तुमचा अनुभव पुण्यामध्ये घेतलेला आहे
Correct 😂
आदरणीय सोनिया पुढे लोटांगण घालून मुजरा करावा लागतो.
काही कमीपणा नाही.
@@arvindkejriwalfanclub5480
मी मराठी .
मोदीला मतं देणार.
जयभीम.
मोदींना काम केले असते तर एवढं फिरावं का लागते
Ohhh kam nhi kele ??? Kharach
अहो कामे केली आहेत म्हणून ताठ मानेने फिरतात.
काहीही करुन महाराष्ट्र ओरबाडून खाऊन टाकायचं आहे.....म्हणून जंग जंग पछाडतोय, आत्मा तर याचीच भटकतेय महाराष्ट्रात
मोदी हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कळले नाही कुबेरांना काय कळेल
खूप सुमार दर्जाचं विस्लेषण
पागल लावडा
महाराष्ट्रात कमीतकमी महाविकास आघाडी 43 जागा येतील कारण शेतकरीवर्ग महागाई सरकारी नोकर भरती हे मुद्दे महत्वाचे ठरतील
चार जूंन नंतर पाच वर्ष तोंड ठेव.
खुनशी, कपटी महाशक्तीचा भ्रष्ट गद्दारांसहित पराभव आवश्यक.
तसे स्वप्न बघायला काय हरकत आहे
म्हणून तर दगाबाज उद्धव ठाकरे शरद पवार यांचा पराभव आवश्यक
मोदी जी हा घाबरलेला प्राणी आहे म्हणून त्याने महाराष्ट्र त इतके रोड शो आणि सभा घेत आहे. आणि नुसत्या भूल तापा चे भाषण करून मतदारांना भूलविनायचा प्रकार चालवीला आहे पण जनता सुधण्य आहे ते या वेळेस जनता भुलणार नाही.
अप्रतिम विश्लेषण
We support Udhavsaheb only 🎉🎉🎉🎉
कुबेर साहेब तुम्ही आज निःपक्ष विश्लेषण केले. पंतप्रधान महोदयांना स्व: ता वर विश्वास नाही
Modi pudhe Kuber chi layaki Kay?
Kuber is pure leftist who hate BJP
😂😂😂 wakdtonde pawar la ahe ka 😂😂 marayle tekle ki
बि जे पी ला महाराष्ट्रात फक्त पांच किंवा सहाच जागा मिळतील.......
ha ha nice joke!!
कोणत्या ते पण सांगून टाका.
@@vijay1808ableJoke nahi 4june la samjel
तू घरी झोप रे, तुझ्या नसलेल्या बुद्धीला ताण नको देऊ
शंभर टक्के विजयी महाविकास आघाडीचा होणारच
ऊधधव ठाकरेचया शिवसेनेची भीती ने ग्रासले आहे.
फ़क्त निवडणुकीलाच येतात् बाकी सगळ गुजरात ला नेतात्
😂😂😂😂😂😂👍🏻👍🏻👍🏻👌👌😜😜😜
पक्षाच्या साठी खासदार जास्तीत जास्त निवडून आणण्याचे आहेत पक्ष वाढवायचे आहे काय चुकीचे आहे
विरोधकांचे 4 जूनला पराभवच होईलआघाडीचा
आता त्यांना हरलेली लढाई लढायची. आहे.
आज पंतप्रधान महाराष्ट्रात एवढा प्रचार करतात त्याच असकी त्यानां स्थानिक नेत्यावर विश्वास नाही
महाराष्ट्रामधील किती प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले ते सांगावं मोदी नी
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोराई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
येवले चहा,
वडापाव स्टाल,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . . . . रृ र् .. . ल
नमो घाबरलाय आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य पर्व होत आहे
महाराष्ट्रातील उबाठा ला यावेळी आपला गाशा गुंडाळावा लागेल
महाराष्ट्राची जनता तर घरकोंबड्याला 22 पैकी 1 जागा देत आहे 🤔
महाराष्ट्रातून अजून कुठले उद्योगधंदे, ऑफिसेस गुजरातला न्यायचे राहिलेत का याचा शोध चालू असावा?
*शांतपणे वाचा आणि विचार करा औद्योगिक नगरी म्हणून आपल्या मुंबई, ठाणे, नवीन मुंबईची खरी ओळख होती....*
*तेव्हा देशात काँग्रेस सत्तेत होती*
*आणि राज्यात सुध्दा काँग्रेसच सत्तेत होती*
*90 च्या दशकात बंद झालेले उद्योगधंदे*
*मोराजी मिल,*
*सेंच्युरी मिल* ,
*मोफललाल मिल,*
*युनायटेड मिल,*
*खटाव मिल,*
*पोदार मिल,*
*प्रकाश कॉटन मिल,*
*रघुवंशी मिल,*
*स्वदेशी मिल,*
*कमला मिल,*
*कोहिनुर मिल,*
*इंडिया युनायटेड मिल*
*भायखळा, चिंचपोकळी, करीरोड, परेल, दादर या भागातील अश्या एकूण 62 मिल बंद पाडण्यात आल्या आणि हे उद्योग कुठे हलविले?*
*हे इथेच थांबले नाही त्यांची नजर सायन ते मुलुंड येथील उद्योगधंद्यांच्या वरती आली*
*2001 ते 2010 या दशकातील बंद पडलेले उद्योगधंदे*
*प्रीमियर, पद्मिनी* कुर्ला
*मुकुंद कंपनी* कुर्ला
*हिंदुस्थान लिवर* घाटकोपर
*अनासीन कंपनी* घाटकोपर
*गोदरेज 80 % बंद* घाटकोपर
*सिपला फार्मसी* विक्रोळी
*आर आर पेंट* विक्रोळी
*एशियन पेंट* विक्रोळी
*जॉली बोर्ड* कंजूरमार्ग
*सीएट टायर्स* कंजूरमार्ग
*रोहन पॉलिमर* कंजूरमार्ग
*बॉम्बे ऑक्सिजन* भांडुप *रिचडसन्स क्रूडस* भांडुप
*रॅलीवुल्फ* मुलुंड
*जॉन्सन & जॉन्सन* मुलुंड
*नवी मुंबई येथील बंद पाडलेल्या कंपन्या*
*नोसिल केमिकल* घणसोली
*भारत बिजली ऐरोली*
*सीमेन्स* घणसोली
*ह्याड्रीला* केमिकल जुईनगर
*सिपीसी कपंनी* ऐरोली
*प्रॉक्टर अँड गँम्बल कपंनी* दिघा
*1990 ते 2000 मधे ठाणे घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, पोखरण रोड वरील बंद करण्यात आलेल्या कपंनी..*
*व्होलटास, कलर केम, स्टार इंडिया, सॅन्डोझ, बायर इंडिया, किरण मिल, कॅसल मिल, पेपर प्रॉडक्ट, वायमन गार्डन, गँस्को इंडिया, कॅडबरी, गोल्डन डाईज , बरोज वेलकम, टि मनेकलाल, .
जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर , फिट टायट नट बोल्टस, गार्लिक
*ह्या सर्व कंपन्या बंद पाडून इतर राज्यात हलविण्यात आल्या आणि असंख्य कामगार बेरोजगार झाले...*
त्या वेळी मोदीजी किंव्हा भाजप सत्तेत होते का?
देशात, राज्यात काँग्रेसची सत्ता होती
काँग्रेस नेत्यांची नजर ही करोडो रुपये किंमत असलेल्या जमिनीवर होती
जी लोक आज हे बोंबलतात उद्योगधंदे गुजरातला नेले त्यांनी यांचे उत्तर द्यावे.
मतदान करतांना वरील गंभीर घटनेचा जरूर विचार करा..
पटले तर शेअर करा...
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोराई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
येवले चहा,
वडापाव स्टाल,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . .र . र
महाविकास आघाडी जिंकणार 🇮🇳🇮🇳🇮🇳
किती जागी?
महाराष्ट्र त्यांना सत्तेवरून खाली खेचणार आहे म्हणून महाराष्ट्रची धास्ती आहे हुकूमशा च्या मनात.
म्हणून महाराष्ट्र मध्ये जास्त फेऱ्या महाराष्ट्र मध्ये चालू आहेत.
दिल्लीच तख्त हलवाणारा महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩❤️
माननीय संघर्ष योद्धा शरदचंद्रजी पवार साहेब श्रीमान उद्धव ठाकरे साहेब तसेच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल साहेब यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सहानुभूती मुळे महाविकास आघाडीचे जागा जास्त येणार आहे❤❤ त्यामुळे गुजरातची पार्सल गुजरातला पाठवणार महाराष्ट्र❤ फक्त महाविकास आघाडी 40 प्लस🎉🎉
थोडक्यात काय तर उद्धव पवार जिंकणार ...
पुढे .4 जून ला EVM वर रडणार
महाराष्ट्रावर सतत अन्याय केलेला पंतप्रधान !
म्हणजे नक्की काय केलं
नगरपरिषद नगरपालिकेतील निवडणुकीत गल्ली बोळात प्रचार करणेसाठी मोदींना याव लागेल..
पंतप्रधान पदाचा गरीमा घालावला
आपले उद्धव साहेब या वेळेस पंतप्रधान होणार 🔥
😂😂😂😂
का रे भाऊ त्या नाजूकरावच्या मनाशी खेळता, कधी तर असं वाटतं मोदी नाही तुमच्यासारखे पाठीराखेच उद्धवचे शत्रू आहे, मोठ्या प्रयत्ताने 22 पैकी 1 जागा आली तर आली अन त्याला स्वप्न pm पदाच🤔
अगदी खरं आहे
लोकसत्ता गोदी मिडीयातून बाहेर पडताना व सच्ची पत्रकारिता करताना दिसून येतोय.
अजूनही गुळमुळीत विश्लेषण कुबेर साहेब देताहेत.
ठाकरे❤❤🎉🎉🎉
मोदींच्या पाचशे सभा झाल्या तरी आता काय फरक पडणार नाही जुमलेबाजी
मोदी हरणार हे निश्चित आहे
4 Jun la tu burnol ghenar he nakki ahe
राहुल पाटील स्वप्न बघा पण जरा लिमिट मध्ये तीन लाखा पेक्षा जास्त मताने जिंकणार
मग कोण येणार
It's like for tough exam talented student take hard work not to worry much
हि वेल का आली केंद्रीय नेतृत्वाने विचार करावा महारात्रातील नेत्यानी खुप घान करुण ठेवली
उद्धव ठाकरे यांनी मोदी शाह ची झोप उडवली आहे म्हणुन महाराष्ट्र दौरे चालू आहेत 😄😄
UBT HAA HAA HAA.
बरोबर 💯💯💯💯💯💯
ते उद्धव वाकरे ला कायमचा घरी बसवण्यासाठी फिरत आहेत 😂
जराही विश्रांती न घेता संपूर्ण देशभर निवडणुकीसाठी फिरत आहेत.
फक्त महाराष्ट्रात नव्हे
@@chandrashekhardeshpande936 बरोबर 👍, तो pm तर बनलाच आहे फक्त तो झटत आहे प्रचंड अवाजवी बहुमतासाठी.
अखन्द भारतात् ऐकाच माणसाने या मोदींना बरोबर कामाला लावली .फक्त आणी फक्त......
Maharashtra t fakt Uddhav saheba chi shivsena ch yenar ani MAVIAA CHE Sarkar yenar. Vote for INDIA congress MAVIAA Govt 🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🔥🔥🔥🎷🎷🎷
धन्यवाद सर
अजून काही पळवून घेऊन जायचं अशेल गुजरातला. म्हणून महाराष्ट्रात येतात.
फडणवीस साहेब कुठे होते या सर्व घडामोडीत भाजपचा चेहरा फोडाफोडी करून मोदि साहेब ग्यारंटी कमी करून टाकली फडणवीस साहेब यांना धन्यवाद,
मुंबई गुजरातला न्यायला भाजी चि पेंढी आहे का
@@mukunddalvi4019देवेंद्र जी काय चीज आहे 4 जूनला कळेल b j p चे आहेत kingmaker b j p येणार मोदी p m होणारच
आघाडी चि बिघाडी होईल जनतेला मोदी पाहिजेत देव देश सुरक्षित हिंदूधर्मासाठी
तुम्हाला आठवतंय का
तीनशे वर्षांपूर्वी तुम्ही गुजरातमध्ये जाऊन सुरत लुटून आला होता.
पण तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात नाही आणले. तुम्हाला स्वतःचे उद्योग धंदे करायला नको असतात
तुम्हाला फक्त दुसऱ्याचेचालू उद्योग धंदे लुटायच माहिती आहे हा इतिहास आहे
पूर्वी दोन महिन्यातून एकदा आत्ता मुक्कामच महाराष्ट्रात . एक पत्रकार परिषद .घ्यायला पाहीजे
Modi has lost confidence in Maharashtra, Modi visiting in Maharashtra ...Bar Bar
इथे सूर्याजी ........ जास्त आहेत. चंदा देणे पर तलवो चाट देते है!
क्या बात है..... फिर भी झुकेगा नही साला...जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र भाजप चा पराभव निश्चित
मोदींनी महाराष्ट्रात एवढा विकास केला आहे जबरदस्त विकास आहे हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सांगता येत नाही म्हणुन मोदी महाराष्ट्र जास्त सभा घेत आहेत
आतापर्यंत p m पदाची एक प्रकारे अधोगती केली आहे
गल्ली बोळात फिरायची वेळ आली साहेबांवर
असा पंतप्रधान यापुढे होऊ नये.ते राष्ट्र हिताचे राहील.
दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब ही महाराष्ट्रासाठी असाच झपाटलेला होता
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणाले आहेत की औरंगजेब माझा भाऊ आहे.
हिंमत आहे.
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन
(१)अगदी बरोबर स्थानिकांवर विश्वास राहीला नाही खास सागर बंगल्यावरील काळी जादु करणारा रियाज अली फडणवीस अमृता देंवेंद्रने गद्दारांवर जादु करुन देखील मी पुन्हा आलो नाही शेवटी दोन उपमुख्यमंत्री झाले त्यात मुख्यमंत्री होता बरोबर गद्दार शिंदेची कट्टर हिंदुत्ववादी बायको मीनाक्षी अजमेर शरीफला जाऊन नवस फेडून आली
(२) कांदा निर्यातवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावून अकबर औरंगजेबची औलादीची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न पाकीस्तानने पुलवामा २ करुन कांदा निर्यातवरील निम्मे पेक्षा जास्त कमी केला शेतकरीचे नुकसान झाले काही दिवसापुर्वी स्मृती ईराणीला हज यात्रेला पाठविले ती हाजी झाली जमजमचे पाणी पिऊन आली तेथे तिने कोणत्या चाॅकलेट वाटल्या म्हणून तर पाकीस्तानने पुलवामा २ केला आणि शेतकरीचा बळी दिला गेला शेतकरीच्या मनातील शंका म्हणून फेरी मारतो
(३) ऐनसिजनमध्ये कापुस ,सोयाबीन ,सुर्यफुल त्याच्या आट्रेलिया ,ब्राझील ,मोझाबिंकच्या जीजाजी कडून आयात करून सनातनी हिंदु शेतकरीचे नुकसान केले.
म्हणून औरंगजेबसारखा महाराष्ट्रात फिरतो पण दिल्लीला परत गेला येथेच गाडला गेला ही भीती वाटत असेल दुसरे काय
जय जवान जय अग्नीवीर जय किसान
मोदी हा महाराष्ट्राला घाबरून गेला आहे
शरद आणि उद्धव यांना पटवायला मोदीचे दौरे. जवळ जवळ 50 कोटी चे नुकसान. आजचा 24 वा दौरा
Girish Sir..
Tumche Videos far Kami Zalet..
Tumcha election News Analysis barobar Aste..
Ani Amcha Sarkhya Samanya Lokana Lavkar Samjto...
Video regular Update Kara...
महाराष्ट्राचे उद्योग पळवले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला तो मराठी माणसाने कधीही विसरू नये.
महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
जुहू चौपाटी,
गिरगांव चौपाटी,
वेस्टर्न रेलवे,
सेंट्रल रेलवे,
हार्बर ब्रांच,
पवयी लेक,
संजय गांधी नेशनल पार्क,
गोराई बीच,
प्राणी संग्रहालय,
जागर्स पार्क,
शिवाजी पार्क,
चाय के ठेले
ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
म्युनिसिपल कचेहरी,
न्हावा शेवा बंदर,
मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
सिद्धी विनायक मंदिर,
इस्कान मंदिर,
मुंबादेवी मंदिर,
रिजर्व बैंक बिल्डिंग,
मंत्रालय बिल्डिंग,
मिंट टाकसाल,
झवेरी बाजार,
धारावी पुनर्वासन प्रकल्प,
नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
हायकोर्ट बिल्डिंग,
बहुत सारे सिनेमा हॉल,
मुंबई एअरपोर्ट,
शाहरुख खान का मन्नत बंगला,
ठानाके तालाब,
अरबी समुद्र,
नांदेड़ शहर,
मुंबई पुणे रस्ता,
ओरबिट मौल,
आर्थर रोड जेल,
येरवाडा जेल,
समशान घाट,
बंबई, पुणे के ब्युटी पार्लर,
येवले चहा,
वडापाव स्टाल,
पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
हिंजेवाडी,
पुना एअरपोर्ट,
महाराष्ट्र की नदियां,
सह्याद्री पर्वत,
और कितना लिखूं ।
वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।. . .. . क्ष र
4 jun paryant modi harnar ahe 😂
माननिय कुबेर साहेब,आपण काही बोला,
ह्या वेळी भाजपा तडीपार होणार हे नक्कीच, म्हणून मोदी हुकुमशाहा गल्ली बोळात फिरत आहे,पण जनता त्रस्त झालेली आहे,जनता आता ऐकणार नाही, तसेच इंडिया आघाडी चाळीस जागा जिंकणार.
तर केन्द्रात खिचड़ी सरकार चे राज्य किती दिवस चालेल कुबेर साहेब?
तडीपार म्हणजे कुठे जाणार?
इंडिया आघाडी नाही इंडि आघाडी म्हणा. तो बरोबर उच्चार आहे.
तुमच्या इच्छेची नोंद घेतली आहे.
इंडि आघाडी आले की राम मंदिर तोडणार, 370 पुन्हा लागू करणार,अग्निविर बंद करणार, जीएसटी कमी करणार
बघा बुवा तुम्हाला चालतय का!
मोदी निवडनुकित पराजय होणार आहे हे समजले मुळे मोदी ऐवढ्या सभा व केल्या कराव्या लागत आहे पण याचा काही फायदा होणार नाही
कितीही आपटा. कॅांग्रेसचं राज्यसभा तिकीट काही तुम्हाला मिळत नाही जोकसत्ता !
Right 😂😂😂
सर , आपल्यासारख्या ज्येष्ठ संपादका स्पष्ट एनालिसिस ची अपेक्षा होती ती फोल ठरली. अत्यंत मुळमुळीत , हे पण आणि ते पण होईल, अशी भूमिका आपणाकडून अपेक्षित नाही.
India only
उध्दव साहेब आणि पवार साहेब यांनी भाजपाची टराटरा फाडली आहे ते शिवायला टरबुजा ला जमे नाही आणि महाराष्ट्रात भाजपा चा मोठा नेता नाही टरबुजा ने तयार केले नाहीत म्हणून फेकुला बोलवले आहे. ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
मोदी भाजप सुपडा साफ होणार.
फुकट च राशन घेऊन सरकार ला शिव्या देताय होय ... काम करा... काही पण करा येणार आर मोदीच ....
अफजल खानाच्या स्वाऱ्या होत आहेत पण मराठी मावळे सडेतोड़ उत्तर देतील! 🤪🤪🤣🤣
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे अफजलखानचा अवतार.
@@VijayManjrekar-xs9fe तु अफजल खानाचा अर्धा का? 🤣🤣🤪🤪
Satyameva Jayate...Newslick SC ORDER 💯💯💯💯👆👆👆
मोदीच घाबरून जाऊ हे सेवटचे प्रयत्न चालू आहेत पण मोदी महाराष्ट्रातून संपल्यात जमा आहे.
अब की बार 422 पार, लिहून ठेवा
फक्त उद्धव ठाकरे यांची भीती
उद्धवजीना भिती नाही.
मुस्लिम मतांवर निवडून येणार. मराठी माणूसची मतं नकोच.