फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama
Vložit
- čas přidán 16. 06. 2024
- मुस्लिम समुदायाचे एकगठ्ठा मतदान भाजपसाठी डोकेदुखी ठरेल का? भारताच्या राजकारणात जातीला महत्त्व किती? ओबीसी विरुद्ध मराठा हाच भाजपचा फॉर्म्युला आहे का? भाजपच्या अपेक्षा पूर्ण करण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलंय का? उद्धव ठाकरेंची ताकद ओळखण्यात भाजपने चूक केलीय का?
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग २.
00:00 Intro
1:17 वाढलेल्या मुस्लिम मतदानाचा अर्थ
05:52 मोदींच्या 'हिंदू-मुस्लिम' वक्तव्यांचा अर्थ
8:03 मुस्लिम फतवे आणि भाजपाचे बूथ मॅनेजमेंट
13:30 वर्गाधारित विरुद्ध आश्रित राजकारण
17:19 महाराष्ट्राच्या राजकारणातील बदल
20:43 देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण
25:07 शिवसेना विरुद्ध शिवसेना
#maharashtrapolitics #devendrafadnavis #narendramodi
अहो मुख्यमंत्री झाला असता तर एकही जागा आली नसती, इतका कपटी आहे.
एकदम बरोबर बोललात
Haha
बीड मध्ये 50-70 हजार कमी व्होटिंग होणार आहे पंकजा मुंडे ना मोदीं च्या चुकीच्या बोलण्यामुळे.
काय बोलले
Kay chukiche bolle. Sandarbha dya. Amhala mahit nahie.
Ala lakshyat video baghitlyavar. “Modi beed madhe yeun OBC la mhanale tumcha arakshan muslim la dila jayil.”
@@cater91चुकीच काय आहे ते सांग
बीड मधील मुस्लिम मुंडेच्या पाठीमागे कायम असायच मोदींनी केलेल्या टिके मुळे ते विरोधात जाऊ शकत.....
फडणवीस हटाव भाजप बचाव
आपण करत असलेलं विश्लेषण अंत्यत वरिष्ठ पातळीवर करत आहात. भाषेचा साज व भाज खुप छान आहे.उच्च प्रतीची व्याकरण, शुद्ध शब्द चा वापर करून विश्लेषणाचा दर्जा व्यापक करण्याचा प्रयत्न खुप छान पण महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करण्यात माहेर असणाऱ्यांवर जनता प्रचंड नाराज होती.ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या स्तरावर राजकारण होत आहे.
कमालच आहे यांच्या विश्लेषणाची. २५ टक्के मतदानाला काहीच किंमत नाही म्हणे. म्हणून मोदी एक आमदार असणारयांचयाही हातापाया घडताहेत.
बोलुद्या चार जुन नंतर यांचे सगळे तर्क वितर्क फेल होतील😂
मुस्लिम 95 % मत इंडिया आघाडी दिले ले आहेत
बीडमध्ये मुस्लिम मतदान भाजपला जातं हा शोध कोठून लावला 😂
😂😊 correct
बरोबर
उदाहरण होत ते
उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेवून बीजेपी ला महाग पडले म्हणून बीजेपी वाले कार्नर सभा पण घ्यायला लागले होते 🤣🤣
ही ताकत आहे उद्धव ठाकरे यांची 👍🏻🔥🔥🚩🚩
ठाकरे निकालानंतर संपलेला असेल. लायकी नाही त्याची!!
अरे भाई मुस्लिम समाज ने ह्या वेळेस 90% टक्के मतदान केल
हा विश्लेषक कुठुन पकडून आणला.. मुस्लिम मते 1952 पासून एकगठ्ठा पडतात. अगदी भारताच्या फाळणीपासून हेच चालू आहे..अभ्यास करुन येत जा म्हणावं..
हे अतिशय खरं आणि निखालस सत्य आपण बोललात. लांबी जमात सुधरूं शकत नाही.असे विश्लेषणच आम्हाला भारी पडते.भाऊ तोरसेकर मालेगावात काय घडवून आणलं, ते ऐका.यांचे जातीधर्माच्या सवलतीला जरब नाही बसली, तर ही माणसं, काय करतात यावर मला विडिओच करावा लागेल. 1:02
Last 4 year पासून सोयाबीन ला आणि कापूस भाव नाही ... मराठवाडा विभागात bjp च्या seat 1 te 2 नच येतील. शेतकऱ्यांना कोणती जात नाही त्याला आपल्या मालाला भाव पाहिजे ....राम मंदिर बांधले छान झालं पण त्यामुळे शेतकरी पोट भरत नाही. गरीब गरीबच होत चालला आहे .... श्रीमंत श्रीमंत च होत चालला आहे...हे रिअल फॅक्ट आहे....good question good answers...... real and best interview........ राम कृष्ण हरी
बरोबर आहे। २०१४ क्या अगोदर सर्व जनता ५ स्टार जिंदगी जगत होते।
फडणवीस यांचे महत्त्व वाढवण्यासाठी व्हिडिओ तयार केला
मुस्लिम मतदान तर्क तर हसूच येतय 😂😂😂😂😂
Khar ahe. Kuthun dharun aanal hyala
मुलाखतकार चे स्मित सगळं काही सांगून जाते.
कोण आहे की ,,,पहिल्यांदाच दिसतंय येड
पवार साहेब.... या मागील निवडणुकीचे तर्क यावेळी लागू होणार नाही. Bjp obc,... चा फ्टका bjp ला नक्की बसेल
मला वाटतं सांगण्यामध्ये कुठतरी चुकत आहे कारण सगळी लाट BJP विरोधात आहे 🎉
पाळीव चाय बिस्कुट वाल्या चा विश्लेषण कमी अजेंडा जास्त असतो. एका गावात पन्नास हजार मत म्हणे...
Khedegaon nahi mhanle vo te barve....te mothi talukyachi gava mhantyat😊
@@amitpawar6247 ऐकलं नसेल त्याने 😂
आणि तू भटाड्या?
तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?
आणि तू भटाड्या?
तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?
आणि तू भटाड्या?
तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?
बर झाले फडफडणीसवर ही वेळ आली नसता उठसुट गुजरातला विकल असत।😅
सारं जग एकीकडे हा विचारवंत एकीकडे वा!
नाही केले हे.बरे झाले😂जनतेने तर कोणतीही दयामाया मग दाखविली नसती? सगळ्या महाराष्ट्राची वाट लावून झाली😢 आता काय करायचे शिल्लक आहे?😢😢
वाट लावणारे ठाकरे, पवार आहेत.
फडणवीसांनी तर गाडी रूळावर आणली आहे.
EVM set केले गेले आहे यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे
tula evm cha mataam sathi bolavnar aahet... thodi kal kadh
उध्दव ठाकरे यांना एकेरी उल्लेख करणे वाजवी वाटले नाही थोड संस्कारित वागायला हवे . थोड मुद्दे मांडायची शैली जमते याचा अर्थ असा नव्हे की अनादर करावा ... काळजी घ्यायला हवी
पैसे वाटल्यावर कुठलाही कार्यकर्ता मतदार बाहेर काढेल.
बीजेपी अमाप पैसे वाटलेत
ओबीसी नी ओपन मधल्या बिगर मराठा जाती तसेच धनगर आणि वंजारी दलीत एकत्र करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतात..
कोणत्या जातीचे किंवा धर्माचे लोक कसं मत देतात हे कसं कळतं? किंवा कसं ठरवता येतं?
100 % भाजपची पेड जाहीरात ! अतिशय उत्तम अभिनय ,
५०% पेक्षा मराठा समाजाचं मतदान महाविकासआघाडीला झालेलं आहे.🎉
हा नक्की bjp चा झेलू आहे 💯
येणार तर मोदीच भावा
🤣🤣🤣🍌🍌
विश्लेषण करण्यात विसंगती आहे सर
नाही केले ते बरे झाले नाहीतर अख्खा महाराष्ट्र नसावला असता. आणखी फटका बसला असता . पक्ष चोरून मोठे कधही होत नाही ,समजून घ्या
म्हणूनच शरद पवार मोठे झाले नाही
@@jayeshrelkar9481
गोबर भक्ताचे सर्टिफिकेट नको
@@jayeshrelkar9481 त्यांचें लाकड गेलेत, तरीही भूत 😂😂😂
कीव येते.....
सकाळी 7 वाजता मुस्लिम,दलित वोटिंग बूथ वर रांगेत उभे होते म्हणे..
लाज वाटतं नाही का.? असं स्टेटमेंट करतांना
दलित,मुस्लिम यांना मतदानाचा अधिकार नाही आहे का..?
लाज वाटता
महाराष्ट्राचे राजकारण नासवणारा एकमेव नासका नेता 🍉
Shardya आणि उद्धव मुळे झाले हे सगळे
फडणवीस चा काही संबंध नाही
महाराष्ट्र राज्यातील एक नंबर चा अनाजीपंत
सूर्याजी पिसाळ ची आवलाद उद्धव आणि शरद..महाराष्ट्र नासवला
महाराष्ट्रातून घाणेरडे राजकारण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी सुरू केली
आहो
आपले विश्लेषण आज पर्यंत कधीही खरे ठरलेले नाही. तुम्ही 4 तारखेला म्हणू नका कि आमच्या हे लक्षा तच आले नाही.
नका त्याला मान देऊ, तो संपलेला आहे, अजून काही घरे फोडायची आहेत का?
येणार तर मोदीच भावा
येणार तर मोदीच भावा
काकांनी बी ह्योच केल न्हवं का
@@shaileshshedbale2010 farmer looter & gujrathi bank dacoits thugh leader modi never pm .😂😂😂
हा मुलाखत कार आणि मुलाखत देणार भाजप कशी आहे ,भाजप कशी सत्तेत येणार हे उत्तम प्रकार सांगण चालु आहे.याला पेड मीडिया म्हणतात
BJP media
कुठून पकडुन आणले आहे म्हातारं ह्याला लयच अक्कल आहे.😂
जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
Pointless
Bjp ने सत्ता आल्यावर सुरुवातीला जे अस्सल पाया होते पार्टी चा त्यांचंच खच्चीकरण केलं.. खडसे,, तावडे,, मुंडे... अन मित्रपक्ष शिवसेना पण....... Party with diffrence म्हणणाऱ्यांनी वेगळं च कायपण करायला सुरुवात केली! ह्याला फडणवीस जास्त जबाबदार..... अडीच वर्ष cm पद दिलं असतं सेनेला तर त्यांना पण अडीच वर्श भेटलं च असतं की.... असो 🙂
बिलकुल सही
असेल देड सहाने खूप झालेत social media वर प्रसिद्धी साठी रोज नवीन थोतांड मांडतात
शेतकरी विसरलं. पक्ष फोडले. मराठा आरक्षण इ डी.
सूक्ष्म व योग्य उदाहरण सहित विवेचन..👌👌👌
अशा प्रकारच्या विश्र्लशनाचे ४ जुन नंतर एकत्रित विश्लेषण पाचलाग यांनी करावे म्हणजे प्रत्येक विश्र्लेशकांचे राजकारणाची माहिती कितपत विशुद्ध ते कळून येईल.
अहो कुठून आणलेत एवढे हुशार विश्लेषक.😊😊
Tarbujya la jar CM kela asta tar.
Ajun jorat padle aste.
Tarbujya chya ghaan rajkarana mule he sagle zale...mi bjp cha ahe.
Pan he sagle pahun khup dhukh hote
ह्यो पवारसायेब लय म्होटे इचारवंत हायेत. ते नेक्ष्ट पीयेम होनार ह्यो नक्की
मुलाखतकार चे स्मित सगळं काही सांगून जाते.
म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का, फडणीसांनीच BJP ची सीट पाडायला मदत केली जेणेकरुन आपली किंमत मोदींना कळावी
फडणवीस asla murkhpana karnar nahit
Tech kelay fadanvis ne
तुमी लय जाणकार म्हनून तुमीच नेक्स्ट पी येम किंवा शी येम बना की राव
😂😂
Mahayuti nkki 39 jaga jinkel. Agadi khatrine sangato
Tyat Tutarichi sagalikade pipani zaleli asel
Bjp 500 par nakki nahitar 50 par
गावटी
रूपक वगैरे शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रकार... फार मोठा बौद्धिक आव आणून घेतलेली पक्षपाती मुलाखत
बुध्दी जीवी लोकांना मुर्खा सारख बोलू नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणातील निच माणूस
Excellent
देवेंद्र सारखा घान माणूस राजकारणातून कायम गाढला पाहिजे
फावद्या लय घाण आहे
साहेबांनी मतदारांचा कल जाणून घेण्याची तसदी घेतली नसावी..😅😅
मोदींचं व्याकरण आणि लोकांचं व्याकरण एवढं चांगल नाही की ते त्यांचं रूपक समजून घेतील😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂
वा वा ..😂
😊😊
आता पॉवर काय रक्त पिता का लोकांचं ..
चवथी पास कधीपासून रूपक वापर करत आ हेत.
तज्ञाचा कल हा भाजकड जास्त आहे !
काय झालय 70 वर्ष हेच बोलतोय. यात काहीतरी बदल करा. लाईट नाही. हे असले विषय आम्ही दूरदर्शन वर बघितले होते आणि त्यावेळी टि.वी.वरती एक चॅनल होते. आज चॅनल देखील जास्त झालीत पण विषय तोच. लोकसभा निवडणुकीत विषय राष्ट्रीय पाहिजेत. जे उत्तर प्रदेश. हरियाणा. मध्य प्रदेश. गुजरात राजस्थान यातील राज्यामध्ये विषय अगदी काश्मीर 370 .अयोध्या राम मंदिर. शेतकरी पेन्शन योजना. असे मोठे मुद्दे होते.आणि आम्ही काय लाईट. रस्ता विषय संपला. दुष्काळ.अनुदान. शेतकरी प्रोत्साहन अनुदान.कर्ज माफी. ग्रामीण विषय आहेत. ते कुणीही त्यात हात घातला नाही. राष्ट्रीय विषय हे महाराष्ट्रात संपले असे वाटते .राज्यस्तरीय प्रश्न संपले असे वाटले. निदान तो जरी आवाज उठवला असता तरी चिन्ह यावर मतदान झाले असते. पण शांत.
यांचे विश्लेषण खरें असेल तर मोदी सर्व लोकल क्षुल्लक नेत्यांना लोटांगण का घालत होते
एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही एवढा रुपक विचार करताय तेवढा सामान्य माणसाला वेळ नाही
पवार सर मुस्लिम मतदाना बाबत बोलतांना अर्ध सत्य बोलत आहेत . मुस्लिम मतं यावेळी प्रभावी ठरतील .
या वेळेस ची निवडनुक . शेतकरी ,तरून बेरोजगरी, जात, सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेलेली दिसतेय किमाण महाराष्ट्।तरी
हा बनावट विश्लेषक कुठून पकडून आणलंय😂😂 फसनविस च्या घरातून आणलंय काय😂😂😂🤣 अशी लय जण त्याने पाळल्यात घरात😂🤣
अहो साहेब मुस्लिम मतदार कधीच बीजेपीला मतदान करत नाही .ते पहिल्या पासूनच त्यांना हव त्या ऊमेदवाराला जो मुस्लिम लोकांना पाहिजे त्याच ऊमेदवाराला मत देतात.
Sold out
निवडणुका झाल्यावर तमाम चाय बिस्कुट्याना परत बोलवा - आणि ते किती चुकीचे होते हे पाहणे मजेशीर ठरेल
He is not a political analyser..He is looking like a poetry analyser
अतिशय चुकीची मांडणी करीत आहेत..
एकदम वायफळ चर्चा
Sir, Khupchan Analysis mandale aapan.
पवार साहेब आज वेडा माणूस बोलतोय असं वाटतंय
फडणवीस हे २०२२पर्यंत महाराष्ट्र राज्य मध्ये लोकप्रिय व धडाडी चे नाव होते
पण २०२२मध्ये शिवसेना २०२३ मध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस
कारण नसताना फोडण्यासाठी हातभार लावला, त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आहे,शरद पवार, उध्दव ठाकरे
यामुळे सहानुभूती निर्माण झाली 😢😢
काय पाव्हणं
पहिल्या भागाचा कमेंट बॉक्स बघून दुसऱ्या भागाचा सूर एकदम बदलला
या व्य तीच्या ज्ञान मर्यादा उठून दिसतात,,
2:40 अतिशय हास्यास्पद,
Booth management is not important, voters are mostly important.
So clever person,I never saw such intelligent brain,everyone is proud for you
फारच स्वप्नरंजन छान आहे.....
हा भाजप कार्यकर्ता वाटतोय 😂
देवद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले असले तरी भा ज प विरोध मतदान झालेच असते कारण शेतकरी शेतमालाला भाव मराठा आरक्षण वाढती महागाई
विश्लेषण फार तर्कशुद्ध वाटत नाही
एकदम निरर्थक
🙏✌️
राज्यघटना बदलली तर त्याचा पहिला फटका दलितांनच बसेल हे जरा स्पष्ट करून सांगावे ?
आपल्याच कल्पना विश्वात पतंग उडवत आहेत हे दोघे!!!
Nice sir
खुपच छान विषलेशन ऐकले धन्यवाद,बिडमध्ये माञ भिजेपी गोंधळेली दिसतेय,
उध्दव ठाकरे यांनी विधानसभा महापालिका याची तयारी झाली.
हे कोण विश्लेशक महाशय. काय तर्क लावतायत. लोकांद्धये जा आणी लोकांचे मत घ्या.
उध्दव ठाकरे यांना सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रात सहानुभूती नाही कशासाठी पैसे कमवायचे म्हणून सहानुभूती
This episode....is baseless. Honestly
हे उलट विश्लेषण आहे .... देवेंद्र फडणवीस ना जर केंद्रात पाठवलं अस्त. तर कदाचित फायदा झाला असता BJP ला
तुम्ही म्हणताय तस बीजेपीच्या जर सीटा येणारच होत्या तर मग दोन-दोन पक्ष कशाला फोडले.
आणि अतिशय टुकार विश्लेषण. बिजेपी चा पगारी दिसतोय हा
तुमचा तर्क ऐकून हसायला आले । 😂😂😂😂
Prakash ji Super
O Pawar
DP Mukhyamantri Nahit Karan
Maharashtratil Jantechya Manat Brahman Dwesh Pernyacha Kaam Eka Jyeshta Netyane Satatyane Kela
Aapnas Tya Jyeshta Netyabaddal Kahi Mahit Asel Tar Sanga
Abey गुजराती रंगा बिल्ला ने त्याला हटवलं...
अरे भावा मराठा 36% आहे महाराष्ट्रात.. तू कुठून आणले 29%..
He BJP che pravakte aheth ka
चांगले विश्लेषण पण काही मुद्दे पटत नाही
खूप खान विश्लेषण......
आजवर मला असं वाटलं होतं की थिंक बँक उजव्या बाजूचे आहे, इथं उलटं दिसतंय, न ऐकलेलं बरं