जुण ते सोनं,जुण्या काळात बायका एकनिष्ठ आणी पतीव्रता होत्या,नवर्यांना पोटभरून शरीर सुख भेटत होते म्हणुनच निर्व्यसनी होते,घटस्पोट नव्हतेच,संसार स्वर्गाहुन सुंदर होते.
मी लहानपणी असे अनेक विवाह समारंभ अनुभवले आहेत. वराडाच्या बैलगाडीत बसून लग्नाला जाण्याचा आनंद घेतला आहे. पूर्वी लग्न कार्यात कृत्रिम पणा अजिबात नव्हता. हळदी समारंभ, लग्नाचा मुख्य विधी, वरात, साडे इ. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती मुलाखत घेनारानी विचारायला पाहिजे होती. मुलाखत व्यवस्थित घेतलेली नाही असे खेदाने नमूद करावे लागेल. वसंत गायकवाड, आनंदनगर अकलूज
आम्ही या पिढीतील लोक नशिबवान निदान, पूर्वीच्या चालीरीती आम्हाला अशा लोकांकडून ऐकायला मिळतात , ऐकून मला खूप छान वाटते पण त्या काळातली हे लोक कुबेरा पेक्षा सुद्धा सुखी होते. आम्ही लहानपणी हा काळ थोडाफार ऐकला आहे.
खरच खूप छान वाटलं ऐकून माझा पण आई-वडिलांचा पाच दिवस लग्न झालं होतं ते सांगायचे पहिल लग्नाच्या आधी जेवण पिठलं भाकरी कारळ्याची चटणी असायची नातेवाईक आठ पंधरा पंधरा दिवस राहायचे संध्याकाळी 5:306:30 पाहुणे सात चे लग्न असायची
आमच्या लग्नाच्या वेळेस बैल गाडीतून यायचं नवरदेवाची दोघांना बसायला छोटीशी दमनी म्हणून बैल गाडी होती बालाजी समोर लागले आमच्या जवळच मंदिर आहे मैत्रिणी सगळ्या बायका मधुन पाई जायच मग नवरदेव समोरून यायचा लग्न लागले आमच लग्न 78 मध्ये झाले
खरच जुन ते सोन होत गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.लग्नात जेवणाची चव न्यारी होती जेवनाचा बेत म्हणजे त्या काळी गुळाचा शिरा आणी वांग्यांची भाजी असायची ती चवच न्यारी होती माणस मायाळु साधी भोळी भाबडी होती खुपच चांगला काळ होता तो
जुण ते सोनं,जुण्या काळात बायका एकनिष्ठ आणी पतीव्रता होत्या,नवर्यांना पोटभरून शरीर सुख भेटत होते म्हणुनच निर्व्यसनी होते,घटस्पोट नव्हतेच,संसार स्वर्गाहुन सुंदर होते.
गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤❤❤
छान माहिती मिळाली आजुन तुम्ही जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या तर तुमच्या मार्फत आम्हाला जुन्या काळातील माहिती मिळेल
काका तुमचे अनुभव ऐकून मीपण बालपणीच्या गोड आठवणीत रमून गेलो.
खर्या मनाची मानस ही जुनी....काही पण थाट माट नसायचा. खूप छान❤
माझे वडील सांगत असत त्याचे लग्न सात दिवस चालले होते, आजही आमचे नातेवाईक माझ्या आईवडिलांच्या लग्नातील गमतीशीर गोष्टी सांगतात
होय आमचे पन आजोबा सांगतात
मी लहानपणी असे अनेक विवाह समारंभ अनुभवले आहेत. वराडाच्या बैलगाडीत बसून लग्नाला जाण्याचा आनंद घेतला आहे.
पूर्वी लग्न कार्यात कृत्रिम पणा अजिबात नव्हता.
हळदी समारंभ, लग्नाचा मुख्य विधी, वरात, साडे इ. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती मुलाखत घेनारानी विचारायला पाहिजे होती.
मुलाखत व्यवस्थित घेतलेली नाही असे खेदाने
नमूद करावे लागेल.
वसंत गायकवाड,
आनंदनगर अकलूज
जुन्या आठवणी आणि अतिशय सविस्तर माहिती नवीन पिढीला दिल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटलं
मी सुद्धा असे सोहळे पाहिले आहेत
काका तुम्हची मुलाखत कधीही संपवू देऊ नका एकदम छान
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आठवणी आठवणी
आम्ही या पिढीतील लोक नशिबवान निदान, पूर्वीच्या चालीरीती आम्हाला अशा लोकांकडून ऐकायला मिळतात , ऐकून मला खूप छान वाटते पण त्या काळातली हे लोक कुबेरा पेक्षा सुद्धा सुखी होते. आम्ही लहानपणी हा काळ थोडाफार ऐकला आहे.
खरच खूप छान वाटलं ऐकून माझा पण आई-वडिलांचा पाच दिवस लग्न झालं होतं ते सांगायचे पहिल लग्नाच्या आधी जेवण पिठलं भाकरी कारळ्याची चटणी असायची नातेवाईक आठ पंधरा पंधरा दिवस राहायचे संध्याकाळी 5:30 6:30 पाहुणे सात चे लग्न असायची
भोळी भाबडी माणस होती नॅचरल होत नैसर्गिक वातावरण होते
32 वर्षांपूर्वी माझं लग्न गोरज मुर्ता वर पावणेसहा वाजता झाले आहे
🎉🎉🎉सुपर.. आज लग्न म्हणजे पैसा गाडी बगला नोकरी समीकरण झाले
फार छान काम करत आहात आपण फार मोठा खजिना आहे हा.
आजची लग्न म्हणजे सकाळी धामधूम दुपारी टामटुम संध्याकाळी सामसुम 😂
खर आहे
😂😂
आमच्या लग्नाच्या वेळेस बैल गाडीतून यायचं नवरदेवाची दोघांना बसायला छोटीशी दमनी म्हणून बैल गाडी होती बालाजी समोर लागले आमच्या जवळच मंदिर आहे मैत्रिणी सगळ्या बायका मधुन पाई जायच मग नवरदेव समोरून यायचा लग्न लागले आमच लग्न 78 मध्ये झाले
माझ्या आईवडिलांच्या लग्नात पस्तीस बैल गाडीतून वराडी मंडळी गेली होती
खरच चांगली माहिती मिळाली
लापशी गव्हाची सेंद्रिय गुळाची शाक भाजी
काका तुम्हची मुलाखत कधीही संपवू देऊ नका फार छान
लग्न गोरज मुहूर्तावर असले तरी लग्नाच्या अक्षदेला पहाट व्हायची.बऱ्याच वेळा पहाटे जेवण करून रात्रीच आईच्या हाताला धरून पेंगत पेंगत घरी येत होतो.
काका आमच लग्न च हुबेहूब समोर आले.आमच लग्न १९७५ला झाले . अगदी काका नी सांगितले प्रमाने.
एकदम मोकळे ढोकळ्या गप्पा,झकास माहिती दिली बर का. आम्हासनी खूप आवाडली.
बाबा खूप छान आहेत
आहो काका लपसी खोर्याने कढईतुनू उपसण्याचे मझा होती
आमहि अनुभवलय हे बालपणी
आमचे वडिलांनी सांगितले की.... नवरा मुलगा हातातले घड्याळ मिळतं नाही तोपर्यंत लग्न लावत नव्हते ..... आमच्या आजोबांना हुंडा म्हणून रेडिओ मिळाला होता...
😂😂 हा ते बस्ता move ahe ki same TSA
Sundar bhaut sundar 🙏
कोल्हापूरहून, सर्जेराव पोवार रा. संभापूर ता. हातकणंगले 😮
आज काल,लग्नाला नऊ दहा लाख खर्च करून सुद्धा, वर्षभरात gathaspot होतात.
लग्नाअगोदर
१ महिना एकमेकांची प्रॉपर्टी/ लफडी बघतात आणि...
१० दिवसांत घटस्फोट होतात..
मामा ग्रेट मामा
Very good👍
Mast...❤
खरच जुन ते सोन होत गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.लग्नात जेवणाची चव न्यारी होती जेवनाचा बेत म्हणजे त्या काळी गुळाचा शिरा आणी वांग्यांची भाजी असायची ती चवच न्यारी होती माणस मायाळु साधी भोळी भाबडी होती खुपच चांगला काळ होता तो
सर तुम्हाला त्यांची मुलाखत नीट घेता नाही आली
छान मुलाखत
फार छान
खूप छान
Namaskar baba. Aamchaya agodar chaya pidila. 🙏🙏🙏
mast.
बैलगाडीने वऱ्हाड जायच . बस्ता बांधायला सर्व भावकी सोयरे मंडळी " नंतर ट्रक ने क़्हाड - जेवणातीत मेणू बेसन बाकर . - लापशी भान
भात - आमठी - - साधारण १९८० नंतर बंधी भात वरण . बटाटा मटकी शाक पत्रवळी वर जेवन - पोटभर जेवन 😢😢😢 सध्याचे जेवन पद्धत बेकार आहे -
1980 नंतर ट्रक ने 1990 पासून लग्नाला जायची लोक तेव्हा मोजके गाड्या जीप वगेरे
❤❤❤
माझ्या लग्नाला १९९३ साली खर्च फक्त ३५००० रु आला
माझ्या पप्पा च 1996 ला झाल
93 ला साखर 3 रूपये किलो आणि तेल 7 रूपये होते
@@namdevraskar4537 मग काका तुमच्या लग्नाला 30years zhale tya काळात किती वय होत तुमचं आणि काकू च
इमादारी आत्ता संपली
ते.लग्न.म्हणजे.उत्सव.असायचा
Junya kalat lapshi karpli jaychi
आज पण बहुलं करतात कि बाबा कुंभार एक हजार रूपये घेतात
Juni pidhi prem kari😂
Apan nashibvan ahot ashe lok aplyla pahayla bhetli...90s ,80s boys
आता लग्नाच्या अगोदर नवरीला दिवस गेले़लेअसतात
आता नवरा बघायला येताना च हजार रुपयाच्या कॅटबरी घेऊन येतात.
😄😄
लग्न धुमधडाक्यात झाले नाहीत तर व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी तसेच ब्राह्मणनांनी पोटे कशी भरायची
फार छान काम करत आहात, आपण फार मोठा खजिना आहे हा.