अभिनंदन 💐पण कुठे खपला आपला मेक इन इंडिया.. ह्याक थू भक्तांवर काही लाज ठेवा रे शेतकरी पुत्रांनो.. नुसतं नमो नमो करू नका चीनला आपण नावं ठेवतो पण तेथील सरकार प्रत्येक जुगाडाला प्राधान्य देते...आणि मान्यता देते तेच जुगाड देश विदेशी खपते तुम्ही करा...
*🙏 क्षार युक्त जमीन क्षारयुक्त पाणी शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र पाणी तपासा! शेती वाचवा!! देश वाचवा!!!*👏 🍀 *सजीव माती तर समृद्ध शेती* ................आणि *महाराष्ट्र जलमित्र संस्था* यांच्या सहकार्याने मोफत *पाणी * परिक्षण शिबीर व शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र* कार्यक्रम आयोजित केला आहे 🍀................. *प्रगतशिल व प्रयोगशील अशा* सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यास आनंद होत आहे की, *ठिकाण*- ............................... *क्षारयुक्त पाणी क्षारपड जमीन समस्या व त्यावरील उपाय*आद्रक,टोमँटो,हळद,टरबूज,कांदा, द्राक्षे, खरबूज, मिरची,कापुस, डाळिंब,ऊस भाजीपाला, व फुल इ.सर्व पिक उत्पादक शेतकरी मित्रा हो !!*दिवसेनदिवस रासायनिक खतांचा ,औषधांचा व फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे उत्पादन मात्र कमीच ?*आजकाल क्षारयुक्त पाणी व क्षारपड जमिन त्यामुळे आपल्या परिसरात दिवसेनदिवस शेती व पिकांच्या उत्पादनाचा प्रश्ऩ गंभीर होत चालेला आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतातील पिकांना व फवारणीत वापरण्यात येणारे पाणी व दिवसेनदिवस त्याचा वाढत चाललेला सामु,( PH) व त्याचे उत्पादनाच्या दृष्टीने महाभयंकर परिणाम दिसून येत आहेत.हाच सामु *(PH)* वाढण्याची मुख्य कारणे पाण्यातील क्षार वाढल्यामुळे दिवसेनदिवस उत्पादन कमी होणे तसेच उच्च दर्जाची किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व खते वापरून सुध्दा अपेक्षित परिणाम (रिझल्ट) न येणे म्हणजेच,शेतीच्या वापरातील पाणी, क्षारांचे वाढते प्रमाण व बिघडलेला सामू (pH) व त्यामुळे जमीन व पिकांवर होणारे दुष्परिणाम पाणी परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. पाणी परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. पाणी परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. या मुळे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठीच या विषयी सखोल मार्गदर्शन व *सहज अल्पखर्चिक उपाययोजना करण्याकरिता *महाराष्ट्र जलमित्र संस्था * येथील* *जल अभ्यासक श्री.दत्तात्रय कोळेकर सर (सातारा)*हे उपस्थित राहून आपल्या शेतातील वापराचे पाणी परिक्षण करून विविध प्रात्याक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करणार आहेत, तरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे.*टीप*:- *कार्यक्रमास येतेवेळी आपले आधार कार्ड व (विहीर, बोअरवेल,शेततळे,इत्यादी ) पाणी मोफत तपासणी साठी घेऊन स्वता:उपस्थित रहावे . *अधिक माहितीसाठी संपर्क* * *जल अभ्यासक कोळेकर सर फलटण* *7385317116/7249003129* 💧💧💧💧💧💧💧💧💧
घरात तयार केलेले यंत्र फारच छान अभिनंदन या यंत्रांचा वापर खताचा अपव्यय टाळतो
पाईप चा वापर केल्याने खत अचुक जागी म्हणजे रोप जवळ पडते .
खूप छान यंत्र.. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टात व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल
खरच खूप छान तुम्हीं बनवलेले यंत्र खरच खूप आवडले 👌👌👌👌
पाटील🙏🙏
खूप सुंदर भाऊ खूप सुंदर तयार शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी
खुपच छान माहिती
याचा खुप उपयोग
खूप छान हाताने टाकण्यापेक्षा बाटलीचा उपयोग. नाहीतर नावे ठेवणारे लोक आपल्या देशात कमी नाहीत
खुप छान जुगाड आहे बंडे सर तुमच अभिनंदन.
Khupach sundar yantra tayar kele aahe great thinking
अरे वा. लय भारी पावणे.
मजा आ गया
Ekdam best ahe.....dhanyawad....🙂🙂
Sir khup sunder banvle ahe.
देवा
खूप छान कल्पना आहे.
खूप छान यंत्र आहे.
Ekadam bhari ani sopaa banawlay . jay kisan
लय भारी जुगाड ,आभिनंदन
एकच नंबर भाऊ
खूप छान 👍👌
मस्त आयडिया आहे
शेतकरी च खरा इंजिनियर
खूपच छान,,
सुपरहिट पाटील सुंदर किसान
खुपच छान आहे
Welcomesir
For
This
Work
And
Best
Wishes
Khup Chan 👌
स्वस्त आणि मस्त
खूपच छान
छान 👍
No1 idea
जबरदस्त जुगाड आहे भाऊसाहेब
खुप छान
V.good 👍👍👌👌🙏🙏
To good bhau
Good 👌👌👍
Very good and exclent
Salam mazya shetkari bapala...
छान आहे
Khup chaan
खूप छान
परंतु हे यंत्र बनवायचे कसे हे दाखवले असते तर अजून चांगले झाले असते
Good jugad
छान👌👌
Khub Sundar jugaad kelal Ahe
Mast...
याला पेरणी यंत्र म्हणता येणार नाही..... खतपेरणी यंत्र म्हणाव लागेल
चांगलं हे भाऊ परंतु ,खूप गधड्या वनी वझे वाहीच काम.आहे जर मातीत यंत्राच्या किंव्हा बैलाच्या साह्याने पेरता आलं तर अधिक चांगलं.
मस्त
हे सर्व ठीक आहे यामध्ये एक जमु शकते दोन तासांमध्ये मधात खत टाकुन व मागे डवरणी केली तर एकदम उत्तम
खूप भारी
Khupch chan
Kamal ahe
Very nice
धन्यवाद भाऊ
Best Technology
Yes ,great !
👍👍👌👌
Very good
Good
Ase khat taknar ani Dar kay milato evade kast karun
कसबनवाच ते सविस्तर महिती ध्याना भाऊ रेडुअसर काहीतरी म्हनातात ते कस समजायच भाऊ समजेल असी माहीती ध्या.
भाऊ फरच ऊपयोगी वाटतय
🙏🙏🙏🙏🙏
भारी
सुपर फॉस्फेट मिक्स असेल तर चिकटा होतोय
Supper
Nice
नमस्कार साहेब मला सीजन वाईज पिक पिकवण्यासाठी माहिती पाहिजे होती
👍👍👍
खत माती
आड होत नाही खत वायफळ जाणार अर्धे
Khup sundar
Kharach ase setkri khup aahet pan tyana vav milali pahije
अभिनंदन 💐पण कुठे खपला आपला मेक इन इंडिया.. ह्याक थू भक्तांवर काही लाज ठेवा रे शेतकरी पुत्रांनो.. नुसतं नमो नमो करू नका चीनला आपण नावं ठेवतो पण तेथील सरकार प्रत्येक जुगाडाला प्राधान्य देते...आणि मान्यता देते तेच जुगाड देश विदेशी खपते तुम्ही करा...
Sir nalit khat chiktun nali band hote
👌👍🏻
👍👍🙏👍👍
आमची कपाशी दोन ते तिन फुट उंच आहे त्याचे जुगाड सांगा
Khupach chan
खत पेरणी यंत्र कुठे आहे हे खत टाकणारा जुगाड म्हणा की
❤
Cycle var hi thevata yeil
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻
Mike's kelel khat nahi pdt ya mdhun Rav....
🙏🙏
I love Krushi manthan
Yntr bnvtaanaa Cha video kra
मसत सर
*🙏 क्षार युक्त जमीन क्षारयुक्त पाणी शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र पाणी तपासा! शेती वाचवा!! देश वाचवा!!!*👏
🍀
*सजीव माती तर समृद्ध शेती*
................आणि *महाराष्ट्र जलमित्र संस्था* यांच्या सहकार्याने मोफत *पाणी * परिक्षण शिबीर व शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र* कार्यक्रम आयोजित केला आहे 🍀................. *प्रगतशिल व प्रयोगशील अशा* सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यास आनंद होत आहे की,
*ठिकाण*- ...............................
*क्षारयुक्त पाणी क्षारपड जमीन समस्या व त्यावरील उपाय*आद्रक,टोमँटो,हळद,टरबूज,कांदा, द्राक्षे, खरबूज, मिरची,कापुस, डाळिंब,ऊस भाजीपाला, व फुल इ.सर्व पिक उत्पादक शेतकरी मित्रा हो !!*दिवसेनदिवस रासायनिक खतांचा ,औषधांचा व फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे उत्पादन मात्र कमीच ?*आजकाल क्षारयुक्त पाणी व क्षारपड जमिन त्यामुळे आपल्या परिसरात दिवसेनदिवस शेती व पिकांच्या उत्पादनाचा प्रश्ऩ गंभीर होत चालेला आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शेतातील पिकांना व फवारणीत वापरण्यात येणारे पाणी व दिवसेनदिवस त्याचा वाढत चाललेला सामु,( PH) व त्याचे उत्पादनाच्या दृष्टीने महाभयंकर परिणाम दिसून येत आहेत.हाच सामु *(PH)* वाढण्याची मुख्य कारणे पाण्यातील क्षार वाढल्यामुळे दिवसेनदिवस उत्पादन कमी होणे तसेच उच्च दर्जाची किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके व खते वापरून सुध्दा अपेक्षित परिणाम (रिझल्ट) न येणे म्हणजेच,शेतीच्या वापरातील पाणी, क्षारांचे वाढते प्रमाण व बिघडलेला सामू (pH) व त्यामुळे जमीन व पिकांवर होणारे दुष्परिणाम पाणी परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. पाणी परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. पाणी परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. या मुळे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठीच या विषयी सखोल मार्गदर्शन व *सहज अल्पखर्चिक उपाययोजना करण्याकरिता *महाराष्ट्र जलमित्र संस्था * येथील* *जल अभ्यासक श्री.दत्तात्रय कोळेकर सर (सातारा)*हे उपस्थित राहून आपल्या शेतातील वापराचे पाणी परिक्षण करून विविध प्रात्याक्षिकांसह सखोल मार्गदर्शन करणार आहेत, तरी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे.*टीप*:- *कार्यक्रमास येतेवेळी आपले आधार कार्ड व (विहीर, बोअरवेल,शेततळे,इत्यादी ) पाणी मोफत तपासणी साठी घेऊन स्वता:उपस्थित रहावे .
*अधिक माहितीसाठी संपर्क*
* *जल अभ्यासक कोळेकर सर फलटण*
*7385317116/7249003129*
💧💧💧💧💧💧💧💧💧
Khat olsar asl tr🙄
याला पेरणी करता येईल अशी काही कल्पना आहे का तुमच्याकडे.
hane kadi khelat basaych
आहे वगैरे ठीक पण कोण कोणत्या वेळी युरिया विरघळतो त्यातून ते पडणार नाही !
Bhuu kas banvl
साहेब, तुमची कल्पना चांगली आहे पण खत माती आड होणे गरजेचे असते, म्हणून ते औत ला बांधून पेरणे चांगले.
दोन पाईप लावले आसते तर दोन काकरी धरता आल्या आयत्या
Good work
Hiii
कोठे भेटेल
आमाला पण. पाहिजेन
सर खंत ऊगडा पडतो
युरिया मुळे ओल झाली तर खत खाली सरकणार नाही....
Babu upload Jugaad June hai
जुगाड केलं मात्र खते म्हातारे बाबाच टाकतायतं
निंबोळी अर्क कसा बनवावा
czcams.com/video/_lj8tifXqQc/video.html
पिशवी घ्यायची हाताने फेकून द्यायचे सगळ्यात सोपा उपाय
खुपचं छान आहे