Bhaskar Bhagare | ‘निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने तो खेळ केला’ भास्कर भगरेंचा आरोप | Zee24Taas
Vložit
- čas přidán 5. 06. 2024
- #bhaskarbhagare #nashik #bjp #zee24taas
Bhaskar Bhagare | ‘निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपने तो खेळ केला’ भास्कर भगरेंचा आरोप | Zee24Taas
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
भास्करराव भगरे गुरुजी आपले खुप खुप अभिनंदन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवा.हुकूमशहा पण ऐकेल आता.
साहेब आमच्या गावात त्या पिपाणी नी असणाऱ्या व्यक्तिला ओळखत नाही साहेब तरी 156 मतदान कसे झाले ह्या पिपाणी मुळे सगळीकडे मतदान खाले हे सत्य आहे.
Amchay gavta tar 232 padle Tayla
बीड जिल्ह्यात तर परळी शहर व ग्रामीण भागात मतदारांना एक हजार रूपये हातात देऊन बोटाला शाई लावून जा असे सांगितले जात होते. हे पोलिसांच्या समोर व निवडणूक कर्मचारी यांच्या समोर बिनधास्त पणे मतदान युतीच्या गावगुंडांनी केले आहे. तसेच पिपाणी 🎷 या चिन्ह असलेल्या उमेदवाराला ५४,८५० मतदान झाले आहे. तरीही बजरंग बली चा विजय झाला आहे.😅😮😢😮😅
आमच्या गावात तर भगरे सरांना 1846 आणि डमी भगरे ला 250 मतदान झाले😂😂
निफाड मध्ये करंजगाव ला
भारती ताई ने व पियुष गोयल ने शेतकरी ची वाट लावली मोदी सरकार ने
तो पियुष गोयल हरामी आहे
😂😂😂😂😂
Shetkaryana kiti dile tari radtatch pan mothe bagaidar sarv youjanacha labh getat
सरकार शेतकऱ्यांना काहीही देत नाही 😊. अन् शेतकऱ्याच्या सरकारकडून अपेक्षाही नाहीयेत. आमचं म्हणणं येव्हढच की अनैसर्गिक रित्या निर्यातबंदी लादू नयेत तसेच शेतकरी विरोधी निर्णय घेऊ नये ❤. खुली बाजारपेठ असावी.
@@rmore6994भाऊ तुमच्यासारख्यांना कांदा फुकट खाता यावा म्हणून सरकार निर्यात बंदी करतो
पियुष गोयल पडायला पाहीजे होता खुप शेतकरी लोकांचे वाटोळे केले त्याने त्याला हे खाते मिळू नये देवाने एवढी प्रार्थना ऐकावी ?
ऐवढच करा सर अधिवाशी सर्पदंशापासून मृत्यू होणाऱ्या लस उपलब्ध व्हावीत व बिबट्या पासुन संरक्षण
शेतकऱ्यांची वाट जास्त पियुष गोयल ने लावली आता पियुष गोयल ला कोणतेही मंत्रिपद देऊ नये भाजपने ही विनंती आहे
To commerce minister honar. Dusare koni nahi tyanchakde. Baki sagle Ram mandir var bolnare aahet
गोरगरीब जनतेचा कैवारी भास्कर भगरे साहेब नवीन खासदार
भागरे सर संसदेत पहिल्यांदा बोलायची संधी मिळेल तेंव्हा निवडणूक आयोगाच्या या अधिकाऱ्यांना पहिले शोधा वत्यांच्यावर कारवाई करा
देवेंद्र फडणवीस याने मोठी खेळी केली परंतु त्यांना ते जमले नाही,सत्याचा विजय नक्कीच झालेला आहे, मेहनतीला फळ मिळाले
विकाऊ निवडून आयोग आहे मुद्दाम पवार साहेबांच्या विरूद्ध तुतारी सारखे चिन्ह भाजपचे औकुन दिले
भारतीबाईने कांदयावालैची वाट आज तेच शेतकरेनी भारतीबाईला कायमच घरी बसवल आहे
डमी भगरे नसते तर भगरे गुरुजी 3 लाख मतांनी निवडून आले असते.
खासदारकी ची उमेदवारी फी अनामत रक्कम न भरू शकणाऱ्या व्यक्ती ला कुणी पाठिंबा दिला..नीट मराठी बोलता ना येणारा व्यक्ती त्यांना उभे करून मत विभाजन केले..पाठिंबा देणाऱ्या माहीत होते की आपण निवडूण येणार नाही..म्हणून ही खेळी केली...तरी पण पराभव झालाच...
माननीय भगरे सर आपण फार भाग्यवान सर्वसाधारण शिक्षक देशाच्या संस्थेमध्ये एक जबाबदार नेतृत्व तुमच्या हाती जास्त भेळ खाताना मुलाखत ठेवणे कारण मीडिया प्रसार माध्यम केव्हा आपल्याला खड्ड्यात टाकतील सर सन प्रपंच प्रसार माध्यम कुठे प्रतिक्रिया न देता संसदेत देशाची सर्व प्रमुख ठिकाण या ठिकाणी शेतकरी सर्वसामान्य आदिवासी बांधव यांच्या समस्या संसदेत मांडा कारण तुमच्या विरोधात ज्या कोणी आरोग्य मंत्री अर्जुन तुळशीराम पवार म्हणजे एटी पवार त्यांची सुनबाई यांचा पराभव सर्वसाधारण एक शिक्षक पराभूत करू शकतो लोकशाहीमध्ये भांडवलशाही विरुद्ध लोकशाही
कष्टाने पिकवायचं आणि कवडीमोल भावाने विकायचं
साहेब तुम्ही निवडून आलात त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.आता आमचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे कांदा बाजारभाव आणि दूध बाजारभाव याकडे गांभीर्याने लक्ष द्या ही नम्र विनंती.हिरामण खैरनार राहणार वरहाळे.
याला साधा पणा म्हणतात..आणि..this is गुरुजी..
नाफेड बंद करा पहले सर
नाफेड नी खरेदी केलेले कांद्याच्या साठा पैकी 50% कांदा निर्यात करणे बंधनकारक करा ..अन्यथा नाफेड खरेदी बंद करा
अभिनंदन भगरे सर सामान्य साधा माणुस
सर तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्या
नाफेड बंद करा सर पहिलं
सर २००५ पूर्वी नियुक्त पण २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षकाला जुनी पेन्शन संदर्भात भाग घ्या
खाताना नाश्ता करताना प्रश्न विचारू नका मीडिया वाले
अभिनंदन खआजदार साहेब
भगरे सर अभिनंदन .. भावी वाटचालीस शुभेच्छा ..
सातारा मतदारासंघात पवार सहेबांचे उमेदवार शशिकांत शिंदे पराभूत झाले ३२,००० मतांनी व पिपाणीला मते मिळाली ३७,०००.
इलेक्शन कमिशनवरच कारवाई झाली पाहीजे .
Sir ek hi ❤ dil kitni bar jeeto ge ❤🎉
Kapti tarbuj
भगरे साहेब कांदयावर संसदेत आवाज उठवा
barobar ahe
पवार साहेबाच्या तुतारीची 45000 0 हजार मते पिपाणीला चिन्ह न कळल्यामुळे १० मतदार संघात हे कृष्ण कृत्य केल्याचे दिसते तसेच मशालीची ही १०००००० ' मते चिन्ह लक्षात न आल्यामुळे धनुष्य बाणाला गेल्याचेही लोकातून समजते .
भगरे गुरूजी खरच किती साधे आहेत
ह्या उलट सर्वव्यापक संसद ही कोट्याधिशांनी भरलेली आहे. व तेथे हा सामान्य माणूस संयतपणे पण निर्भयतेने वावरेल असा विश्वास वाटतो.
अभिनंदन गुरूजी
आम्हास आपला अभिमान आहे
जय महाराष्ट्र
जय हिंद
छान❤🎉
अभिनंदन खासदार साहेब 💐
भास्कराव भगरे सर आपण एक रयत सेवक असल्याचा अभिमान आणि आपण लोकसभेत दिडोंरी मतदार संघमधून मताधिक्य मिळवून विजय मिळविला आपले खास खास अभिनंदन .
🌹🌹🌹🌹🌹
कटकारस्थानात प्रवीण अश्या भाजपा पासून विधानसभा निवडणुकीत सर्वांनी अतिशय दक्ष राहावे!
भविष्यात राजीव कुमार हे राज्यपाल किंव्हा BJP कडून राज्यसभेवर दिसले तर आचार्य वाटायला नको.... निवडणूक आयुक्त यांनी आपल्या पदाचा पुर्ण फायदा BJP ला करून देण्यासाठी पर्यंत केले
तुम्ही जरांगे पाटील यांच्यामुले निवडून आलेले आहात आभार माना पाटलांचे
भगरे साहेब बरोबर बोलले तुम्ही❤
बरोबर आहे भगरे सरांच
खुप खुप अभिनंदन सर
सर्व सामान्य जनतेतला नेता नेता म्हणून ओळख असणारे आमचे भगरे सर ✌✌
ह्या पुढे सगळ्या गुरुजींना निवडून द्या...शेवटी गुरुजी संगल्यांची मन वोळखतो
खासदार पण मनुष्यचं आसतो खरचं अशा लोकं प्रतिनीधी ची देशाला गरज आहे
मना पासून माना चां मुजरा
कांदे 500 रुपये किलो झाले पाहिजे भिळेवाल्यांनी कांदे बंद केले पाहिजे
खर बघीतले तर बिजेपी ला दोन्ही भगरे भारीच पडले
केद्र मंत्री भारती पवार विरूद्ध शिशक व सालकरी अशी लढत होती
Guruji.tumala.salam
यांनाच म्हणतात खरे खासदार जनताप्रेमी
बरोबर बोललात भगरे साहेब
भगरे गुरुजी, बोगस भगरे सरांच्या पेक्षा आदरणीय आहेत.
लोकांच्या फार अपेक्षा आहेत नुसतं भेळ खाऊन नाही चालणार पुरी लोकसभा आता उचलून धरायची शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय द्यायचा आणि एक घोटाळेबाज सरकार पूर्णपणे पुढच्या वर्षी राहिला नाही पाहिजे
भगरे सर अभिनंदन एक मराठा लाख मराठा ❤
हा शेतकऱ्याने दाखवलेला विश्वास आहे, तो तोडू नका म्हणजे झालं 🙏🏻नाहीतर शेतकरी काय करू शकतो हे भारती ताई पवार यांना दाखवून दिलंय 🙏🏻
अशी साधी माणसं राजकारणात यायला पाहिजे. चोर भामटे नकोयत आम्हाला
❤❤❤❤❤
अभिनंदन सर
साहेबांचे शिलेदार 🙏
हाच प्रश्न संसदेत संसदेत आठही शिलेदारांनी विचारून बीजेपी आणि निवडणूक आयोगा ला धारेवर धरा,
कमीत कमी १०० एक ठिकणी असे धोके आणि चोरीकरुनच 240 उमेदवार आणलेत बीजेपी ने अन्यथा 100 किंवा 150 च्या आत बीजेपी असती, जनता वैतागलीय या व्यापारी भ्रष्ट पार्टी ला
तुम्हाला आता ईव्हीएम वर शक आला मी तर दोन हजार 14पासून लिहीत तरी तुम्हाला किँवा विरोधी पक्ष यांना समजले नाही जे आता समजले तर ई वी एम बंद केली पाहिजे
वणी दिंडोरी मध्ये भाजीपाल्याची आवक वाढली 😊
Ban EVM
आमचे मतदार संघात असे नेतेच नाहीत हो , सामान्य नागरिकांना भेटतही नाही
नुसतेच कांदाविशय बोलूनका सर बहूतेक लोकांचा विषय पाण्याचा आहे जमिन आहे पण जमिनीपयँत पानी नाही आशा लोकांकड लक्ष द्या सर दिंडोरी तालूका नमस्कार,
आदिवासी माणूस आहे भगरे सर प्रामाणिक च राहणार कितीही मोठे झाले तरी
सवी मराठा खजदार साहेब यांचे मराठ समाजा कडुन हार्दिक अभिनंदन कर्जत जामखेड तालुका
Indian 💯
आता कांदा नक्की 10 हजार होईल आणि ते नक्की करतील भगरे 😂
येवढ दुःख घेऊ नको भारती पवार ने भगरेसराना निवडीच्या शभेच्छा दिल्या तु टेन्शन का घेतो
तेभेळच खाणार ! तरच जनता त्यांना आपले म्हणणार !
कांदा असो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या व राज्यातील प्रोजेक्ट बाहेर जातात तरीही महाराष्टाची जनता बाजपी ला वोटिंग करतात
चनकापूर उजवा कालवा चे पाणी गरजेचे आहे सर
4yrs crop insurance no payment anudan responsible to agri minister Maharashtra
भूक लागली.आनंद घेतोय.
कांद्याला 10000भाव मिळणार wa saheb.
सर्वात निच पक्ष भाजप !
Abhinandan sir fakat pawar saheb
हो ती मत भगरे सरांची कारण 3 री पास माणूस सर असू शकतो का
नाफेड पहीलं बंद करा
साहेब तबाटीवर बोला
हे भाजपा च्याच लोकांचं डोकं आहे मतं विभागणी करून उमेदवार पाडंण
भिवंडी मध्ये उमेदवार याला कोणी ओळखत नाही तरी पीप्रारी या चीनला 13000मत पडली
1 lakh vote khal dummy bhagre ni. Election Commission n (Sir ) title dilech kasa kay 3 ri shiklelya vyaktila. Ya vr court madhe case dakhl kara adhikarya virudh
भेळ वर कांदा घेऊ नका
जमीनीवर पाय आहेत म्हणायच
लाल कांद्याला सुगीचे दिवस येणार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा निर्यातबंदी कायमची उठणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लाल कांद्याची लागवड करावी कारण आता आपल्या हक्काचा माणूस विजयी झालेला आहे
5:43
ओन्ली काँग्रेस जिंदाबाद भगरे साहेब जिंदाबाद
स तसे आम
तु पञकार झाल्याबरोबर पगार, भत्ते घेतले का. ते साधेपणात त्याच कौतुक करायला हवे. ते सोडून तुम्ही फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये खाऊ शकता असे प्रश्न विचारतात. 😂😂😂
निंबायती गावात कधी येशील
बीजेपी चे नेते फक्त मोदी, मोदी करता यांना शेतकरी लोकांची काहिच चिंता नाही, शेतकरी लोकांची आत्महत्या हा विषय खुप वाईट आहें।
आमच्या गावात केव्य येशील
Ata pan sarkar varati madi ahe na saheb
Khasdarsaheb 👍👍👍
किती दिवस खाणार साहेब हे असे दामू अण्णा आला की तुम्ही पाणी पण बिसलेरी चे पिणार आहे हे असे किती पण आले आणि चालले राजकारण हा एक व्यवसाय आहे
पिपाणी चि मत सरांची
Nivadanook ayog yogya nirnay deil ka.
निवडणूक अयोग भाजपा सरकारची रखेल असल्या सारखी वागली ? अशी देशाच्या जनतेला शंका येते आणि येणं अशीच परिस्थिती दिसते
भास्कर भाग्रे ले विचार की बाबा सामान्य लोकांनी निवडणूक लढाऊ नके का का fkt पवारांच्या नोकरणीच ती लढवावी असा काही नियम आहे
Next harishchadr chavan
Bhagre sir na takleli mate sambram mule tikde geli
Att maratha arakshan deune taka tho jarange la tumchya saheb ni uposhanala basvle hote
Ata tukar
पाच वर्ष शिकायलाच जातील
तुझ्या खानदाना सारखं सर्वच ढ नसतात
Bjp cha dav asel