@@deepakbagul37 ही वैचारिक गुलामी च ह्या देशाला,ह्या समाजाला रसातळाला घेउन गेली आहे.डोळे उघडून बघा.सत्या ची कास धरा.हा देश,हा समाज तुमच्या एकट्याचा नाही.पुढच्या पीढीला काय तोंड दाखवाल ? काय उत्तर द्याल. ? नपुंसकानी च ह्या देशाचे,समाजाचे न भरपाई करता येईल इतके नुकसान केले आहे.
एकच सुधारणा पवार सरकार आणि ठाकरे कुटुंब मलिदा खातेय आणि शिवसेनेला दावणीला बांधलीय.शिवसेनेची शवसेना करण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार असेल तर ठाकरे कुटुंबच!शिवसेनेच्या अंध भक्तांना हे जेंव्हा क्षात येईल तेंव्हा खरे.
Tumhi he ata boltay jeva Sena bhajap satta hoti teva shivsenela gantit hi na dharata sarv nirnay bjp ghet hoti senela vicharat hi nhavti kuthla nirnnay te senela dabat hoti te chalat hot khar tr sene mule maharastrat bjp mothi zali ani Halli tr tu motha hou paht hota mhanun tyani senecha mukhyamantri Banu dila nahi hattala petali ranela ghetal je thakrena nahi awadal mhanun thakare sarkar ne vegala paryay shodhala
पवारने केलेली नाकेबंदी काकांनी केली पण पक्षप्रमुखाने डोळ्यावर काळा चष्मा घातला त्यामुळे ते शिवसेनेचा होणारा ऱ्हास पाहत नाहीत. सेना जाय भाडमे मुझे मुख्यमंत्री पद मिळाले आणि पोरग मंत्री झाला आता काही नको. 🤔🤔
होय सर तुम्ही खरंच बोलला आहेत शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे आमचं कोल्हापूर जे सांगितले ते अगदी बरोबर आहे इथला शिवसैनिक हा शिवसैनिक राहिलेला नाही ते आता पर्याय शोधत आहेत आणि तो सापडेल ही नक्की. आम्ही ही शिवसैनिकच होतो पण जी शिवसेना होती बाळासाहेबांची शिवसेना होती.
पहले कोल्हापुर ची जागा सोडली शिवसेना पार्टी ने आता मावळ ची पण जागा सोडणार शिवसेना पार्टी कांग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साठी शिवसेनाला हळूहळू संपवत आहे दोन्ही पार्टी मिळून
या सरकार मधुन सामान्य जनतेला, सामान्य शिवसैनिकाला काय मिळतंय किंवा काय मिळत नाही हा विषयच नाहीये फक्त आणि फक्त भा ज पा ची जिरवणे हा एकमेव उद्देश आहे, पण ठाकरे सरकारला तेही जमत नाहीये कारण आकेला "देवेंद्र" काफी है.
शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र जनतेला वेड्यात काढत आहे आणि महाराष्ट्र जनता वेड्या सारखे वागत आहे सध्या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे की जनतेला काय करावे हेच कळत नाही जनता खूप त्रस्त झाली आहे जनतेची पार वाट लागली आहे राजकीय लोक आपली मजा मारत आहेत भाड मे जाये जनता सरकार काम बनता
कोल्हापुर जिल्ह्य़ात विधान सभेच्या सहा जागी शिवसेनेचा उमेदवार दुसर्या क्रमांकावर आहे. आता पुढील निवडणुकीत या सहाही जागेवर शिवसेनेला पाणी सोडावे लागणार आहे.
शिवसेना ही बिजेपीत सडली म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख ह्यांना कळत नसेल तर दोष शिवसैनीकाचा नाही तो शिवसेना पक्षप्रमुख याचा आहे,ज्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झाले तेव्हाच शिवसेना पक्ष नक्कीच संपण्याच्या मार्गावर उभा आहे आहे असे मला वाटते,
शवसेनेला आता महाराष्ट्रामध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही. शवसेनेला पैसा हा मुंबई महानगर पालिका कडून पैसा येतो हे जनतेला समजलेले आहे म्हणूनच शवसेनेने फक्त बाईलाच मेयर म्हणून बरेच वर्षांपासून ठेवलेले आहे
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कट्टर मावळ्यांनी स्थापिलेली आणि प्रत्येक मराठी माणसाचं जीवा पेक्षा जास्त प्रेम असणाऱ्या शिवसेनेचा होणारा शेवट नाही पाहवत
शिवसैनिक संजय राऊत यांना आवरा ,त्यांना हलवून हलवून जागं करा ,अन्यथा येत्या काळात फार मोठा अनर्थ घडल्याशिवय राहणार नाही .जागे व्हा.जागे व्हा.जुने नेते गजानन किर्तीकर,आनंद अडसूळ, कोल्हापूरचा क्षीरसागर,बाळासाहेब कदम यांचे खद खाद ऐका..वैतागले ती मंडळी.अजून जाग येत नाही का?
शिवसेनेला फक्त आणि फक्त भाजपचं शत्रू वाटतोय, बाकी दोन पक्ष हे मित्र आहेत असे वाटते. उठा ह्यांचे कार्यकर्त्यांना उद्देशून जे भाषण झाले आणि नंतर राजेश क्षीरसागर ह्यांचा मीडिया बाईट ह्यावरून तरी असेच वाटते.
सेनेचे आमदार खासदार नगरसेवक हे सर्व मावळे राहिले नाहीत कोणाची हिम्मत नाही बोलण्याची आता मुंबई महापालिकेत एनसीपी काँग्रेस मोठा हिस्सा मागणार नगरसेवकाचा मग सेनेचे असे किती नगरसेवक निवडून येणार सत्ता जाणार पणं मुख्य नेते मुलगा फक्त मलिदा खाणार हिंदुत्व सोडलच आहे आता नगरपालिका गेली की मग हालत पहा
*कश्मीरी हिन्दुओं का घर खाली कराने,* *कोई पाकिस्तान से नहीं आया था..* *सब बचपन के दोस्त और पड़ोसी ही थे!* *यह बात हमेशा याद रखना 🙏* *#kashmir_files y6789ijhhh
साहेब अगदीच मनातल बोलात पण या आपल्या विवेचनात एक राजकीय विश्लेषक एक पत्रकार नाही तर एक कट्टर शिवसैनिक आपले विचार मांडत आहे असा भास झाला शिवसेने विषयीची चिंता जाणवली धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाळासाहेब म्हणाले होते , "काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा मी शिवसेनेचे विसर्जन करीन." चिरंजीव बहुतेक त्याच मार्गावर आहेत. फक्त दिवस ठरायचा आहे.ज्या शिवसैनिकानी दिवसरात्र रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली त्यांच्यासाठी हे फारच दुःखदायक आहे.
अशा गोष्टी मधिल फिर्यादी आणि आरोपी दोघांची कायदेशीर नार्को टेस्ट घ्यावी .दोषी ना कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा व्हावी. त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी करावी. तरच खोट्या आरोपांचे प्रमाण कमी होईल.
प्रभाकरजी, आपण जे विश्लेषण करता ते निर्भिडपणे करता आहात त्याबद्दल आपणास धन्यवाद 💐💐 परंतु मला एक म्हणायचे आहे शिवसेनेचे काय झाले तर विनाश कालिन विपरीत बुद्धी.
एकदम बरोबर आहे सर ठाकरे सरकार नुसत नावाला आहे आणि मलाई राष्ट्रवादी पवार कंपनी खात आहे ....आणि सेना ही कमी होत चालली आहे हे सेनेच्या लक्षात येत नाही ...हे काम राष्ट्रवादी करत आहे .
राष्ट्रवादीने केलेली राजकीय कोंडी आणि भाजप ने केलेल्या आर्थिक कोंडीत, जात्यात भरडल्या सारखी अवस्था शिवसेनेची झाली आहे.आणि दोन मार्गदर्शक? शिवसेनेला नक्कीच बुडणार.
प्रभाकरजी राजेश टोपे साहेब आणि इम्तियाज जलील साहेब या दोघात झाले ली चर्चा माध्यमांत गेली च कशी फुल मनोरंजन शिवसेना संपवण्याचा चाललेला खेळ मुख्यमंत्रीपदी बसलेल्या आणि त्यांच्या अवतीभवती बसलेल्या चाणक्याना कळतं नसेल तर आपण तरी काय करणार...
तुम्ही खूप चांगला काम करत आहेत. तुमच्या पाठीमागे असणाऱ्या सावरकरांच्या मूर्ती मुळे अजून जास्त प्रभावी वाटतेय ह्ये विश्लेषण.
अभिमान वाटतोय.😍🙌✌️
त्यामुळेच हा कोणत्या विचारसरणीची पैदाईश आहे ते स्पष्ट लक्षात येते....
तुम्ही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामधील खदखद बोलून दाखवली 🙏
तुम्ही सावरकर भक्त आहात हे पाहून आनंद झाला ...!
प्रत्येक स्वयंसेवक savakarvadi असतोच
मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक. पण आत्ता त्याची शवसेना झाली आहे. शवसेना रसातला गेली तर आनंदच आहे.
Bhava Raj saheb n sena ektra nhi mahnun marata mansanche nuksna hot aahe
बाळासाहेबांचा कट्टर सैनिक जीव गेला तरी उद्धव किंवा शिवसेनेविरुद्ध बोलणार नाही !
काहीतरी सांगायला जातं काय ?
पुढे येणार्या प्रत्येक निवडणुकी मधे भारतीय नागरिक धर्म समजून शिवसेने ला मत देवू नका आणि इतराना पण समजावून पराव्रुत्त करा
@@deepakbagul37 ही वैचारिक गुलामी च ह्या देशाला,ह्या समाजाला रसातळाला घेउन गेली आहे.डोळे उघडून बघा.सत्या ची कास धरा.हा देश,हा समाज तुमच्या एकट्याचा नाही.पुढच्या पीढीला काय तोंड दाखवाल ? काय उत्तर द्याल. ? नपुंसकानी च ह्या देशाचे,समाजाचे न भरपाई करता येईल इतके नुकसान केले आहे.
@@prakashshah5646 एक वेळ वैचारिक गुलामगिरी परवडली पण मानसिक गुलामगिरी नको कशालाही जय म्हणणारे कोणत्या पिढीकडे तोंड दाखवणार ?
एकच सुधारणा पवार सरकार आणि ठाकरे कुटुंब मलिदा खातेय आणि शिवसेनेला दावणीला बांधलीय.शिवसेनेची शवसेना करण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार असेल तर ठाकरे कुटुंबच!शिवसेनेच्या अंध भक्तांना हे जेंव्हा क्षात येईल तेंव्हा खरे.
लक्षांत आलंय, पण करणार काय? ED त अडकलेत पाय.
to paryant vel nighun galeli asel.
या महाराष्ट्रात पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना यावी.
Tumhi he ata boltay jeva Sena bhajap satta hoti teva shivsenela gantit hi na dharata sarv nirnay bjp ghet hoti senela vicharat hi nhavti kuthla nirnnay te senela dabat hoti te chalat hot khar tr sene mule maharastrat bjp mothi zali ani Halli tr tu motha hou paht hota mhanun tyani senecha mukhyamantri Banu dila nahi hattala petali ranela ghetal je thakrena nahi awadal mhanun thakare sarkar ne vegala paryay shodhala
Shiv sena ata agi tun phuphatya madhe padli ahe.
Sene che bhavitavya andharlarmay ahe.
BMC tar nishit tyanchya hatatun janar.
उद्धवला सगळे कळते,पण सत्ता सोडावी लागेल या विचाराने हुडहुडी भरून येते.मलिदा खायला मिळत आहे.
मार्मिक विश्लेषण.
आता शिवसेनेकडून काहीच अपेक्षीत नाही हे सत्य आहे
शिवसेनेची अवस्था पिंजरा सिनेमातील मास्तरांसारखी होत चालली आहे
🤣
पवारने केलेली नाकेबंदी काकांनी केली पण पक्षप्रमुखाने डोळ्यावर काळा चष्मा घातला त्यामुळे ते शिवसेनेचा होणारा ऱ्हास पाहत नाहीत. सेना जाय भाडमे मुझे मुख्यमंत्री पद मिळाले आणि पोरग मंत्री झाला आता काही नको. 🤔🤔
हें सगळं जाईल हों. शिवसैनिक परत मिळवता नाहीं येणार. आणि जरी एकटा राहीला शिवसैनिक तरीहीं तों लढवैय्या आहें , लाचारी नाहीं पत्करणार , लढत राहाणार.
आयुष्य भर पेन्शन चालू झाली....
नागरिकांच्या टॅक्स मधून
अगदीच खरे आहे ,मुख्यमंत्री रबरी स्टॅम्प म्हणून आहे मलिदा तर राष्ट्रवादीच खाते आहे आणी शिवसेनेचे खच्चीकरण पण होत आहे ,कारणीभूत संजय राऊत च आहे !!
अहो सगळंच रबरी आहे आता 🤣
होय सर तुम्ही खरंच बोलला आहेत शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे आमचं कोल्हापूर जे सांगितले ते अगदी बरोबर आहे इथला शिवसैनिक हा शिवसैनिक राहिलेला नाही ते आता पर्याय शोधत आहेत आणि तो सापडेल ही नक्की. आम्ही ही शिवसैनिकच होतो पण जी शिवसेना होती बाळासाहेबांची शिवसेना होती.
शिवसैनिकांनी सरळ भाजपात सामील व्हावे..तिथे काही तरी भविष्य आहे.. आता सतरंज्या उचलायचं काम थांबवले पाहिजे.
क्षिरसागरांना २/५ कोटी देऊ केल्यानं ते शांत झालेत म्हणे.
मी हि कोल्हापूर उत्तर मधील आहे व ऐक शिवसेनीक आहे पण मतदान हे bjp ला करणार पण काँग्रेस ला कधीच नाही करणार
आमच्या जळगावमध्येही शिवसेना ही
शिवसेना राहिलीच नाही. याअगोदरही
सुरेशसेनाच होती. आणि आज गुलाबसेना आहे.
साहेब आज तुम्ही असाला पाहीजे होता ! जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज !
तुमचे आणि भाऊचे पुर्ण ब्लॉग मी अगोदर लाईक करतो नंतर ऐकतो...बढे रहो...
Same hear
Like बाबतीत आमी तुमचेच भाऊ
खूपच स्पष्ट बोलता प्रभाकरजी आपण! तुमच्या धैर्याला सॅल्यूट!
सर कोल्हापूर उत्तरं मधील जनता खुप हुशार आहे, नेते काहीही ठरवो पण सर्व शिवसेनीक हे bjp ला मतदान करणार पण काँग्रेस ला कधींच नाही करणार........
पहले कोल्हापुर ची जागा सोडली शिवसेना पार्टी ने आता मावळ ची पण जागा सोडणार शिवसेना पार्टी कांग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साठी शिवसेनाला हळूहळू संपवत आहे दोन्ही पार्टी मिळून
भावा मी पण कोल्हापूरचाचं आहे,व ऐक शिवसेनीक आहे पण मी मतदान हे bjp ला करणार पण काँग्रेस ला कधीच नाही करणार
@@shiv3394 सरस
सिन्नरची जागाही सेना राष्ट्रवादी ला सोडणार आहे
बालासाहेब ने jevade कमावले
तेवढे पोरान गमावलं
Barobar सपूर्ण शिवसेना राष्ट्रवादी सेना झाली.
मुंबई मनपा मध्ये मविआ आघाडी झाली तर NCP, Congress यांच्या जागा वाढतील व शिवसेना कमी होईल. एकहाती सत्ता तरी राहणार नाही.
या सरकार मधुन सामान्य जनतेला, सामान्य शिवसैनिकाला काय मिळतंय किंवा काय मिळत नाही हा विषयच नाहीये फक्त आणि फक्त भा ज पा ची जिरवणे हा एकमेव उद्देश आहे, पण ठाकरे सरकारला तेही जमत नाहीये कारण आकेला "देवेंद्र" काफी है.
एकटा देवेंद्र फडणवीस सारे विरोधीपक्ष नेते कासावीस
शिवसेना लाचार फक्त सत्तेसाठी, ते भंगार नेते शी हात मिळवणी करते,
अकेला देवेंद्र नहीं भाई उसके पीछे सब देव भी है 🤣
Shiv Sena Hindu Gadaar party 😡
शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र जनतेला वेड्यात काढत आहे आणि महाराष्ट्र जनता वेड्या सारखे वागत आहे सध्या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे की जनतेला काय करावे हेच कळत नाही जनता खूप त्रस्त झाली आहे जनतेची पार वाट लागली आहे राजकीय लोक आपली मजा मारत आहेत भाड मे जाये जनता सरकार काम बनता
कोल्हापुर जिल्ह्य़ात विधान सभेच्या सहा जागी शिवसेनेचा उमेदवार दुसर्या क्रमांकावर आहे.
आता पुढील निवडणुकीत या सहाही जागेवर शिवसेनेला पाणी सोडावे लागणार आहे.
शिवसेना ही बिजेपीत सडली म्हणणारे शिवसेना पक्षप्रमुख ह्यांना कळत नसेल तर दोष शिवसैनीकाचा नाही तो शिवसेना पक्षप्रमुख याचा आहे,ज्या दिवशी
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार झाले तेव्हाच शिवसेना पक्ष नक्कीच संपण्याच्या मार्गावर उभा आहे आहे असे मला वाटते,
नक्कीच 👍👍👍
शिवसेनेच्या हितचिंतकांनी त्यांचे हित तेव्हाच पाहणे सोडून दिलेत, जेव्हा त्यांनी अजान स्पर्धा भरवली होती.
लाचारहृदयसम्राट उध्वस्त असल्यावर मलिदा दुसरेच खाणार आहे..
आपण सगळे उध्वस्त ची इच्छा पूर्ण करू शिवसेनेला शवसेना करायला....
संजय राऊतच करणार शिवसेनेचं शवसेना
शवसेनेला आता महाराष्ट्रामध्ये कवडीचीही किंमत राहिलेली नाही. शवसेनेला पैसा हा मुंबई महानगर पालिका कडून पैसा येतो हे जनतेला समजलेले आहे म्हणूनच शवसेनेने फक्त बाईलाच मेयर म्हणून बरेच वर्षांपासून ठेवलेले आहे
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कट्टर मावळ्यांनी स्थापिलेली आणि प्रत्येक मराठी माणसाचं जीवा पेक्षा जास्त प्रेम असणाऱ्या शिवसेनेचा होणारा शेवट नाही पाहवत
😭
उद्धव ठाकरे आपला हिस्सा घेतल्याशिवाय कोणालाच खाऊ देणार नाही याची मी 1000% खात्री देतो.
प्रभाकर साहेब प्रणाम आपले व भाऊ तोरसकर
यानचे चायनल खुप पसंत करतो देव
आपनास आनंदी ठेवो हेच देवापुढे मागने
(एक माजीसैनिक )
🙏🙏🙏
शिवसैनिक संजय राऊत यांना आवरा ,त्यांना हलवून हलवून जागं करा ,अन्यथा येत्या काळात फार मोठा अनर्थ घडल्याशिवय राहणार नाही .जागे व्हा.जागे व्हा.जुने नेते गजानन किर्तीकर,आनंद अडसूळ, कोल्हापूरचा क्षीरसागर,बाळासाहेब कदम यांचे खद खाद ऐका..वैतागले ती मंडळी.अजून जाग येत नाही का?
😭
पोरग अवगुणी निघाल, आणि सत्तेच्या हव्यासा पाई पुण्यायी माती ला मिळवली
शिवसेना संपवण्याचा विडा संजय राऊत नि घेतला आहे. कारण संजय राऊत यांना संपादक केले नाही तसेच त्यांच्या भावाला मंञीपद नाही.
फायदा शरद पवार उचलतात..
वाईट वाटते. हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब यांच्या शिवसेनेचे असे वाटोळे होताना पहावे लागते आहे.
या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सुनियोजित पध्दतीने मागुन ' वार' न करता शिवसेना संपविण्याचा खेळ करत आहे.. नारायण!नारायण!!!
नारायण ही वार करतायत राव 🤣
जुन्या जाणत्या खाटा कुरकुरत आहेत ...पण महाराष्ट्रातील अगदी उच्च आसन मिळाल्यामुळे हा आवाज तिथे पोचतो आहे कुठे ??
तुम्ही मांडलेले तीनही मुद्दे महत्त्वाचे आहेत .एका पक्षाचा र्हास त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे होणार हे निश्चित झालं आहे .
या गोष्टीचा विचार हिंदुत्ववादी लोकांनी करायलाच पाहिजे, तुम्ही जे विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवता त्यातून निश्चितच एक दिवस समाज प्रबोधन होईल.....
आपणास कळतंय शिवसैनिकाला कळतंय पण मुख्यमंत्र्यांना का कळत नाही
प्रभाकरजी,हे तुम्हाला आणि आम्हालाही कळतय पण सत्तेच्या लालसेपुढे हळु हळु पण कासवगतीने सर्व नाश होतोय.
मीं कट्टर शिवसैनिक, पण आता नाही, कारण बाळासाहेब गेले, आणि सर्व काही संपले
मुख्यमंत्रीपद महत्वपूर्ण, बाकी जनता गेली तेल लावत..!
.
शिवसेनेला फक्त आणि फक्त भाजपचं शत्रू वाटतोय, बाकी दोन पक्ष हे मित्र आहेत असे वाटते. उठा ह्यांचे कार्यकर्त्यांना उद्देशून जे भाषण झाले आणि नंतर राजेश क्षीरसागर ह्यांचा मीडिया बाईट ह्यावरून तरी असेच वाटते.
उत्तम विश्लेषण सर.🙏🙏👍
एकदम बरोबर
प्रभाकर सर खूप मस्त
सेनेचे आमदार खासदार नगरसेवक हे सर्व मावळे राहिले नाहीत कोणाची हिम्मत नाही बोलण्याची आता मुंबई महापालिकेत एनसीपी काँग्रेस मोठा हिस्सा मागणार नगरसेवकाचा मग सेनेचे असे किती नगरसेवक निवडून येणार सत्ता जाणार पणं मुख्य नेते मुलगा फक्त मलिदा खाणार हिंदुत्व सोडलच आहे आता नगरपालिका गेली की मग हालत पहा
👍👍👍
सावरकर पाहून भारी वाटलं प्रभाकर जी 🧡
त्याच्या बायको पुढे त्याच काहीही चालत नाही
*कश्मीरी हिन्दुओं का घर खाली कराने,*
*कोई पाकिस्तान से नहीं आया था..*
*सब बचपन के दोस्त और पड़ोसी ही थे!*
*यह बात हमेशा याद रखना 🙏*
*#kashmir_files y6789ijhhh
साहेब अगदीच मनातल बोलात पण या आपल्या विवेचनात एक राजकीय विश्लेषक एक पत्रकार नाही तर एक कट्टर शिवसैनिक आपले विचार मांडत आहे असा भास झाला शिवसेने विषयीची चिंता जाणवली धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येक कट्टर हिंदु शिवसेनिक आहे हो 🙏
Ekdam Mast...Prabhakar ji
आता शिवसेनेला मागुनच घ्यावे लागेल आणि रडता पण येणार नाही
बाप बेटे 7 पिढ्यान्ची कमाई, आणि जीवाची चैन करतायत त्याना पक्षाचं काही घेणं देण पडलं नाही. खरा शिवसैनिक पोरका झालाय.
लवकरच मोगलाई सम्पून स्वराज्य नक्कीच येईल 👍
लवकरच मोगलाई सम्पून स्वराज्य नक्कीच येईल 👍
प्रभाकरजी नमस्कार आपल विश्लेषण अप्रतीम असते भाऊ,सुशीलजी प्रमाणे.
बाळासाहेब म्हणाले होते , "काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा मी शिवसेनेचे विसर्जन करीन." चिरंजीव बहुतेक त्याच मार्गावर आहेत. फक्त दिवस ठरायचा आहे.ज्या शिवसैनिकानी दिवसरात्र रक्ताचे पाणी करून शिवसेना वाढवली त्यांच्यासाठी हे फारच दुःखदायक आहे.
अतिशय खरं बोलतात तुम्ही
उत्कृष्ठ विश्लेषण.... पाठीमागे दैवत सावरकरांचे शिल्प असण्याच्या पार्श्वभूमीवरचा हा अंदाज निराळा होता....
नक्कीच 🙏
उपमा सुंदर देता sir 👏👏👍
आगदी बरोबर. छान विश्लेषन.
अशा गोष्टी मधिल फिर्यादी आणि आरोपी दोघांची कायदेशीर नार्को टेस्ट घ्यावी .दोषी ना कमीत कमी जन्मठेपेची शिक्षा व्हावी. त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी करावी. तरच खोट्या आरोपांचे प्रमाण कमी होईल.
खूप छान विश्लेषण
Agdi Barobar..
सत्यमेवजयते विनाशकाळे विपरीत बुद्धी
मी त्याच दिवसाची वाट बघत आहे.... कधी संपेल शिवसेना...
कारण आता शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाहीये
Sir you explanation is superb
सुंदर विवेचन आपण करत आहात. धन्यवाद मंगलहो🙏🙏🙏
खूप सुंदर विश्लेषण 👌👌
प्रभाकरजी,
आपण जे विश्लेषण करता ते निर्भिडपणे करता आहात त्याबद्दल आपणास धन्यवाद 💐💐
परंतु मला एक म्हणायचे आहे शिवसेनेचे काय झाले तर विनाश कालिन विपरीत बुद्धी.
आपका विश्लेषण सटीक एवं विषय को पकडकर होता है। मराठी मे जिसे "पाल्हाळ" कहते हैं वह कहीं भी और कभी भी नही होता।
एकदम बरोबर आहे सर ठाकरे सरकार नुसत नावाला आहे आणि मलाई राष्ट्रवादी पवार कंपनी खात आहे ....आणि सेना ही कमी होत चालली आहे हे सेनेच्या लक्षात येत नाही ...हे काम राष्ट्रवादी करत आहे .
राष्ट्रावादी च्या "शिवसेना संपवण्या च्या कटात" शिवसेना अडकली हे कथन मी यांची युती झाल्या झाल्या सांगितले होते।
खरय सर
शिवसेना पन आता कॉंग्रेस प्रमानेच खत्म होण्याच्या मार्गावर आहे
sir salue to u...tumchy mage Savarkar ahet great.
Great analysis 💐💐💐
Excellent background sir .
राष्ट्रवादीने केलेली राजकीय कोंडी आणि भाजप ने केलेल्या आर्थिक कोंडीत, जात्यात भरडल्या सारखी अवस्था शिवसेनेची झाली आहे.आणि दोन मार्गदर्शक? शिवसेनेला नक्कीच बुडणार.
अहो सेनेला एक रुपया पण दिला नाही आणी सेनेच्या मंत्र्यांचे अधिकार काढले आणी एकच नावाच मुख्यमंत्री पद दिल तरी सेना काहीच करु शकत नाही.
शिवसेना चांगला पक्ष आहे पण संजय राऊत पोखरुन पोखरुन संपवत आहे ठाकरे साहेब लक्ष द्या
Shivsena कांग्रेस सेना zaliya
Namsakar saheb
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏धन्यवाद..
प्रभाकरजी
राजेश टोपे साहेब आणि इम्तियाज जलील साहेब या दोघात झाले ली चर्चा माध्यमांत गेली च कशी फुल मनोरंजन शिवसेना संपवण्याचा चाललेला खेळ मुख्यमंत्रीपदी बसलेल्या आणि त्यांच्या अवतीभवती बसलेल्या चाणक्याना कळतं नसेल तर आपण तरी काय करणार...
अगदी सत्य परिस्थिती समोर येत आहे. विनाश काली विपरित बुद्धी अशी शिवसेनेची परिस्थिती आहे.
Very cold headed analysis.well done prabhakar.
सत्य परिस्थिति कथन केल्या बद्दल धन्यवाद सर 👍🏼👍🏼👍🏼
Sir tumhi chann anyalisis kelat good
very good sir
Great journalist 👏 👍 👌 🙌 😀 like bhau torsekar
अगदी खरे आहे, आम्ही मतदार मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणूक लागायची वाटच पाहत आहोत
आज एकदम वेगळ्याच look मधे!!good
योग्य विवेचन केले।धन्यवाद।
अगदी बरोबर 100% दादा शिवसेना महाराष्ट्रात कायमची संपणार असं चित्र दिसतंय
फारच सुंदर आणि दर्जेदार विस्लेशण
एका कानाशी मोठे साहेब व......
उत्तोत्तम विश्लेषण
मी दापोलीतील आहे.किती सुक्ष्म माहीती जमवुन अप्रतिम सादरीकरण केल आहे.खरच ग्रेट.
Frankly speaking SS simply does not know how to put in good behaviour and take responsibilities in the public life.
It's not in its DNA.
I like your blogs..Very informative . good.
आपण खूप छान विश्लेषण करता.मराठीचा दर्जा पण खूप उत्तम आहे.जे काही बोलता ते आम्हाला पटतं
Ek no sir
एक तो राघोबा काका
एक हा काका
काका मला वाचवा सारखी चूक पुन्हा होतेय का?
Very nice information thank you JAI HIND
बाळासाहेबांबद्दल सदैव आदर पण फावड्या सेनेला कधीच माफी नाही
प्रभाकर जी मानले तुम्हाला! परखड, प्रखर, नामुलाहिजा ना कोणाची चाटूकारीता..जे सत्य तेच. आम्हाला कांट्र्युबिट करायचे असेल तर कळवा.
बेधड़क वक्तव्य केल्याबद्दल धन्यवाद 🙏🤣 सर जयहिंद
फसलेला गप्प बसेल असे वाटत नाही
अगदी तेच चालू आहे भाऊ धन्यवाद