Tukaram Bij : संत तुकारामांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2019
  • #SantTukaram #TukaramMaharaj #TukaramBeej #SantSahitya
    संत तुकारामांचा मृत्यू कसा झाला, यावरून अनेकदा चर्चा होत असते, पण त्याविषयी ठोस माहिती काय आहे,
    हे शोधून काढण्याचा प्रयत्न प्राजक्ता धुळप यांनी केला आहे. सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता
    .
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 2,8K

  • @milsar1972
    @milsar1972 Před 5 lety +1108

    व्यक्ती चा खून करता येतो पण विचारांचा खून नाही करता येत.
    त्यांचे विचार अमर आहेत.

  • @pd5910
    @pd5910 Před 3 lety +388

    संभाजीराजाना औरंग्याच्या हाती देणारे काहीही करु शकतात पण जगद्गुरु तुकोबा हेच आमच्या हृदयात अमर राहणार आहेत.🚩🕉

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc Před 3 lety +10

      @Proud Indian गणोजीच्या नाराजीचा वापर करून दुसऱ्यां नीच घात केला .

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 3 lety +5

      @Proud Indian kashala 'Marathyana' doshi tharavta? Te hi sakhkhya mevhanyala? Shakya aahe ka? Svatahachya faydyasathi svatahachya mulina bajarat neun viknari ghan jat hi 'Bramhananchi'. Khari gaddari tar 'Raganath Swamine' aani tyachya 'Samarth Panthane' keli aahe.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 3 lety +4

      @Proud Indian Mag 'Aadilshahi Jahagirdar Afzal Khanachya' bhetiveli 'Chitpavan Bramhan' 'Krishna Bhaskar Kulkarni' 'Chhatrapati Shivaji Maharajanchya' virodhat 'Afzal Khanakade' kay karat hota? Jyaveli 'Baji Ghorpadyane' 'Pune' jalale hote tyaveli tyachyasobat 'Chitpavan Bramhan' 'Murar Jagdeva' ha 'Aadilshahi Jahagirdar' sudhdha hota. Khara sangaycha tar 'Sant Tukaram Maharajancha' khun 'Chitpavan Bramhan' aani tyavelchya 'Gaddar Ramdasane' aani tyachya 'Samarth Panthane' tatkalin tya bhagat aslelya 'Aadilshahi rajvatichya' 'Chitpavan Bramhanana' aslelya sanrakshanakhali kela.

    • @realdon76
      @realdon76 Před 3 lety +2

      BBC stand for,
      B=बकचोद
      B=बाबाजी
      C=चॅनल
      😅
      इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂
      For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
      ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 Před 3 lety +1

      @Proud Indian ekdam barobar

  • @sharadchaware5711
    @sharadchaware5711 Před 2 lety +158

    संत तुकाराम महाराज आजही महाराष्ट्राच्या संस्कारात , कणाकणात, या मराठी जीवनात जिवंत आहेत आणि सदैव राहणार। जय महाराष्ट्र🚩

    • @ahireshashi
      @ahireshashi Před rokem

      लोकांना अजून अक्कल नाही आली की BBC कोणाच्या ताब्यात आहे आणि ब्रिटिश देश इस्लामिक देश होण्याच्या सीमेवर आहे.
      ENGLAND चा भारत विरोधी वापर होत आहे पाकिस्तानी मुस्लीम लोकांकडून.
      कॅनडा त्यांच वळणावर आहे.
      BBC चा बहिष्कार करा 🙏

    • @omkarbhakare7496
      @omkarbhakare7496 Před 4 měsíci

      hya g@Ndu bbc walacha boycot kara

  • @sandipkolpe3450
    @sandipkolpe3450 Před 3 lety +183

    आजही तुकाराम महाराजांच्या सारखं व्यक्तीमत्व हवं आहे.खुप अंधश्रद्धा पेरून ठेवली आहे समाजात

    • @zodapedhiraj6684
      @zodapedhiraj6684 Před rokem +3

      Hote ki dabholkar, ani itr tya sarvanna vaikunthalach pathvnyat al ahe .fkt tyancha deh ith bhetla mhnun nahi tr tyannahi sadeh vaikuthat pathvnyat al ast.

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 Před 5 lety +608

    संपविला देह जरी संपणार नाही मती..
    धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती..

  • @homeshwarnanvatkar7833
    @homeshwarnanvatkar7833 Před 5 lety +81

    जगत गुरू सतं तुकाराम महाराज यांनी अधंश्रधा दुर केली,त्यायां खुप छळ केला आहे.

  • @ganeshkshirsagar2083
    @ganeshkshirsagar2083 Před 2 lety +379

    संत तुकाराम महाराज याचे विरोधक कोण होते हे सर्वाना माहित आहे . महाराष्ट्रात जेवढ़े संत, महात्मा झाले त्या सर्वाना फक्त ठराविक लोकानीच त्रास दिला 🙏

    • @warning64459
      @warning64459 Před 2 lety +60

      बामण

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před rokem +29

      100b brahamananich kata kadhala asel pan as bolyavar tyana rag yeto lagech mirchya lagatat

    • @mubarkinamadar3403
      @mubarkinamadar3403 Před rokem +7

      सहमत

    • @technext6272
      @technext6272 Před rokem

      BBC cha full form British broadcast corporation ahe. यावरून आपण अंदाज लावू शकतो यांचा हेतू काय आहे. हे नह्मी ब्रिटिशांच्या पायाखालची कुत्रे असल्यासारखे न्यूज देतात. यांना फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचा रस. ब्रिटिशांनी भारत काय , ज्या पण देशांवर राज केले त्यांना "Casta" system जो portuguese word आहे याने लोकांना वेगळे केले. आणि आज लोकांमध्ये प्राचीन भारत सारखी सोन्यासारखी गोष्ट काढून टाकण्यासाठी हे कारस्थाने न्यूज चॅनल वार करतात.

    • @technext6272
      @technext6272 Před rokem +9

      @@sunilgaikwad3238 bhramanane kata kadhayla sant tukaram Kay sadhe navte. Tyana vitahala parbhramhachi sath hoti. Ani bhramhan koni janmane nahi hot , janmch ch karastan britishani Kel portugue word Casta system waprun. Konipan kadhipan Teva bhramhan to shudra to kshtriya and vice versa hot hot apaplya gunanusar.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Před 3 lety +129

    सत्य कटू असते फक्त 42 साव्या वर्षांत इतके महान कार्य संत तुकाराम महाराज यांनी केले ते प्रमुलखातून आलेल्या नालायक लोकांना सहन झाले नाही .

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 2 lety +134

    असा संत पुन्हा होणार नाही. ह्रदय भरून येते.

  • @hemantparkar7367
    @hemantparkar7367 Před 5 lety +53

    अतिशय सुरेख. तुकाराम महाराजांचे विचार आजच्या पिढीला कळायला हवेत.

  • @namdeonarkhede2109
    @namdeonarkhede2109 Před 3 lety +343

    महाराज ४१ व्या वर्षीच संपवले आणखी 20 वर्ष जगले असते तर समाजात आणखी जागृती झाली असती

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před 3 lety +20

      41 वर्ष्यात लिहिलेले वाचून जर समाजात जागृती होत नसेल तर 60 आणि 100 चे काय घेऊन बसला राव आणि तुम्ही गाथा वाचली आहे का ते सांगा पहिले?आणि त्यातून काय बोध घेतलात हे हि सांगा

    • @RajuRaju-xe4jw
      @RajuRaju-xe4jw Před 3 lety +14

      नामदेव महाराज ! मग आता तुम्ही कोणाला "संपवण्याचा " विचार करताहात?
      तुकाराम महाराज संपले असं‌ वाटणं , हेच तुमच्या घोर अज्ञानाचं निदर्शक आहे.
      संत तुकाराम महाराजांचं राहिलेलं‌ जनजागृती चं कार्य आपण पूर्ण करु या.

    • @successjourneymedia
      @successjourneymedia Před 2 lety +5

      Maharaj ajun 400 varsh jari jagle aste tri ... Samajat jagruti jali nasti
      Maharajani ek marg aapnas dakhwla ahe ... Tya margi aapn chaln ki nahi he aaplya ve avlambun ahe
      ..... Aisi puny aatma ko mera shat shat naman 🙏

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 Před 2 lety +13

      तुकाराम महाराजांचा एक अभंग जरी आत्मसात केला असतात तर तुकाराम महाराज संपले असा तुम्ही म्हणाला नसतात

    • @webguy53
      @webguy53 Před 2 lety +3

      Namdeo jara navachi tari man rakh aas bolu nako tukaram Maharaj sampale he bulun tumhi apal adnyan dakhawat ahat .Jo paryant Chandra Surya ahe to paryant Maharaj sadayv rahanar .ram Krishna Hari 🙏

  • @vishalshrirame
    @vishalshrirame Před 3 lety +101

    संपूर्ण भारताचा इतिहास बदलण्यात आला.

    • @madhavashtekar9261
      @madhavashtekar9261 Před rokem

      पूरेभारतकाही इतिहास अंगरेजोंने गांधीजीकी लाठी और नेहरूका फूल लेके बदलडाला है!

  • @kamleshtaru1984
    @kamleshtaru1984 Před 3 lety +84

    तुम्ही संत तुकाराम महाराज असा उल्लेख करावा अशी नब्र पूर्वक विंनती

    • @sangitajadhav5158
      @sangitajadhav5158 Před 3 lety +1

      Aata parynt koni adrush zale ka kiti banav stories barhman limitation aani aaplyala khre vatte

  • @amrutmagar4126
    @amrutmagar4126 Před 3 lety +10

    मला फार वाईट वाटतं आहे. हा विडीयो पाहिल्यामुळे... तुकाराम महाराज महान होते. महाराज माझा आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार असो....

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 Před rokem +16

    जगतगुरू तुकाराम महाराजांच्या विचारांची जगाला गरज आहे ❤

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 Před rokem +250

    वैकुंठ गमन च थोतांड उभ करुन बुद्धिजीवी मारेकर्यांनी स्वतःचा बचाव केलाय. समाज सुधारक तुकाराम महाराज यांना शतशः नमन 🙏🏻

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Před rokem +6

      तुला फार अध्यात्मातील कळतं

    • @onlineindia2659
      @onlineindia2659 Před rokem +1

      100%

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +11

      बुद्धिजीवी कसले? बुद्धिभ्रम करणारे लोकं आहेत ही.
      "सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 Před rokem +2

      ​@@sarikashuka4986तुला काय कळत मम 🍌🍌🍌🍌🍌

    • @user-hv9lc7ig1i
      @user-hv9lc7ig1i Před rokem

      😂😂😂😂 घ्या शेटं

  • @vikrantkapadane4744
    @vikrantkapadane4744 Před 4 lety +136

    Comments वाचुन काढले बरं वाटलं बहुजन जागे आहेत .

    • @somnathsangewar2225
      @somnathsangewar2225 Před 3 lety +3

      👏👏👏👏👏

    • @vaijnath
      @vaijnath Před 3 lety +1

      @Proud Indian तुला काय झालय पण, रोजावर काॅमेन्ट्स टाकणार्‍या चोमड्यांसारखा का वागतो आहेस तू? तुझ्याकडे सत्य काही नाही बोलायला फक्त बहूजनांबद्दलचा तिरस्कार आहे, व तोच ओकत बसला आहेस. निव्वळ पोकळ व नुसता वाजणार डबा आहेस तू.

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před 3 lety +4

      बहुजन याच शब्दाने घात केला आहे सर्व

    • @shreeshree1367
      @shreeshree1367 Před 3 lety +4

      बहुजन म्हणजे फक्त जय भीम वाले, व मुसलमान,
      बाकी सगळे हिंदूच

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před 3 lety +1

      @@shreeshree1367 कधीपासून?

  • @dadada786
    @dadada786 Před 5 lety +233

    सदेह वैकुंठगमन अथवा खून असो तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगांच्या रूपाने जी विचारधारा मांडली आहे त्या रूपाने ते अमर आहेत.
    जयहरी।।।।।

    • @akshayborde8160
      @akshayborde8160 Před 5 lety +8

      पण एवढी समज यांनां थोडीच आहे यांनां फक्त बातमी हवी.

    • @adityayog5486
      @adityayog5486 Před 5 lety +6

      @@akshayborde8160 बरोबर आहे सर, ह्यांना फक्त चटपटीत बातमी हवी म्हणून इतिहास खोदून काढून लोकान मध्ये भांडण घडवून आणतायेत

    • @StatusManiac
      @StatusManiac Před 3 lety

      Bepatta

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety +2

      mhanje maharaj yancha khoon zala hota tyache kahi ghene dene nahi ani te karnare brAmhan hote ya baddal hi kahi ghene dene nahi tar mag tu napusak zala ahes jase maraTha OBC zale ahet tari sudha brAmhan lokanchi gand chatat rahtat tyanche Devi Devta yanchi puja karit rahtat

    • @dadada786
      @dadada786 Před 3 lety +5

      @@kishordaware5278 किशोर भौ, तुकाराम महाराजांचे विचार समाजात रुजवणे त्याचा अंगीकार करायला लावणे हा महाराजांचा जय व त्यांच्या विरोधातील विचारधारेचा पराजय आहे. तीनशे चारशे वर्षा पूर्वी काय झालं हे महत्वाचं नाही आज गरज आहे ते महाराजांची शिकवण कशी योग्य होती आणि श्रेष्ठ होती व आहे हे सिद्ध करण्या त्या मार्गावर चालणे गरजेचे आहे.
      वरील विचार एखादया समाज वा घटकाची गुलामीत असेल अस वाटत असेल तर तो आपला भाग आहे त्याला आम्ही काय करू शकत नाहीत.
      2वर्षाच्या पोस्ट वर आपण आपले मत उचित शब्दात मांडले व या संबंधित बाकीच्या च्या वर ही आपले मत मी वाचले. असल्या शब्दाने फार तर स्वतः ला समाधान वाटत असले तरी मूळ मुद्दा जो आहे खून की वैकुंठ गमन याला काय फरक पडणार?
      महाराज कसे श्रेष्ठ त्यांचे विचार कसे योग्य हे दाखवण्या त्यानी सांगितलेल्या मार्गावर चालणे आज समाजाची गरज आहे. ही विचारांची लढाई आहे ती शब्द खेळ किंवा हनामारीने जिंकता येत नाही. आपली चरफड आपल्या शब्दातून दिसते मी ही यातून गेलो पण यावर उत्तर हेच की आपण कसे योग्य हे दाखवण्या गाथा विचार मानणारे सर्व एकत्रित त्या मार्गावर चालणे ठीक.
      मला एकट्याला उत्तर दिले असते तर मी लिहिले नसते पण आपले बाकिच्या विषयी ही विचार वाचले. म्हणून हा खटाटोप. या उपर आपले मन दुखावले असेल माफ करा अस म्हणणार नाही कारण हे माझे वयक्तिक मत आहे गरज नाही की सर्व याच्याशी सहमत असतील.

  • @monul8816
    @monul8816 Před 3 lety +117

    एक विशिष्ट समाज आपल्या मानवतेला लागलेला कलंक आहे. 🙄🙄🙄🙄🙄
    तुकाराम मारले, त्यांचे विचार कसे मारालं ?? 😠😠😠

  • @jayeshsalokhe448
    @jayeshsalokhe448 Před 3 lety +51

    भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू देखील अंगठ्याला बाण लागूनच झाला होता त्यामुळे तुकारामांचा मृत्यू पण जर एखाद्या शस्त्राने झाला असला तरी त्यांची महानता कुठेही कमी होण्याचा प्रश्न नाही. तुकाराम महाराज हे गाथेच्या रुपाने प्रत्येक ह्रदयात जिवंत आहेत हे वास्तव महाराजांच्या वैकुंठगमनाच्या कल्पनेपेक्षाही अधिक दैदिप्यमान आहे.

    • @yuvarajphadatare5245
      @yuvarajphadatare5245 Před 3 lety +2

      खर बोलला सर तुम्ही... अगदी pratical
      जय रामकृष्ण हरी

    • @manishmohite5515
      @manishmohite5515 Před rokem +1

      Best comment bhai.

    • @ch3tan
      @ch3tan Před 9 měsíci

      🙏👏

  • @quickenterprises4461
    @quickenterprises4461 Před 4 lety +137

    सत्य पचवायला त्रास होतो कारण सत्यफारच कडव असतं

    • @ushasutar5267
      @ushasutar5267 Před 3 lety +6

      या जगात विचारवंतांचा छल वा खून होणं हे नवीन नाही मग क्षेत्र कोणतेही असो धार्मिक.विचारिक
      विजञानइक . जॉन हस येशू ख्रिस्त सक्रेतिद्दन पण तुका राम हे विमानात बसून स्वरगात गेले हे फक्त तुकारामंच्या बाबतीतच बोलले जाते .प्रा. उषा सुतार सातारा

    • @piyushvigilante8980
      @piyushvigilante8980 Před 2 lety

      Bitch you don't know shit so stfu

    • @nileshbongane3800
      @nileshbongane3800 Před rokem

      Pan nehmi kadava asel tecg satya manne barobar ahe ka??

  • @sammicroman7806
    @sammicroman7806 Před 5 lety +331

    डॉ. दाभोलकर, अँड. पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी सर सुध्दा सदेह वैकुंठालाच पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गेले असावेत नाही का ? Common sense is still not common in twenty first century shame on ............! microMAN

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Před 5 lety +13

      Damn Nigga !! 😄
      You Make Sense Actually !

    • @Achilles....
      @Achilles.... Před 5 lety +9

      u jst nailed it bro..😄👍

    • @narendradhore3696
      @narendradhore3696 Před 5 lety +7

      Tum cha video avadla... Tukaram Maharaj satyanisht, vastunisht, aani vidnyannisht hote yaat shanka nahi... prachalit vyavasthe virodhaat andhshraddye virodhaat maharajanni prachand likhan kele... pan tatkalin bhat bramhananni tyancha atonat chal kela... tyanche sahitya naash kele... ya haramkhoranni tyancha khun kela ( mulat hi bramhanni jamat khunarich aahe velo veli ayanni virodhin che khunach kele... kat karasthan karun tashi yanchat kahi dhamak nahi.. ).. tekahi vaikuntha vimanat basun vaigaire nahi gele ya badmash jamati ne tyancha khunach kela .... va khota itihas lihala... varsha nu varsye bhatanni varkari lokanna khoti mahiti sangitli... virodha kela ki khun hay aaj paryant chal le aahe.... hi haramkhor jamat sanghatit gunhegar aahe... ramdas maharaj , pralhad maharaj ashe ka nahi gele vimanat basun vaikuthi ??..... fakt tukaramach gele ?.. ka??...

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety +13

      @@narendradhore3696 रामदास स्वामींना पण त्रास झाला त्या काळी , एकतर सतत यावनी आक्रमणं आणि बुरसटलेला समाज ... .....थोडं तर्कशुद्ध पाहिलं तर असं लक्षात येईल की , ज्यांचं सगळं नीट-सुरळीत चालू आहे त्यांना बदल नको असतो , काळा प्रमाणे upgrade होणं नको असतं . ....मग त्यांची जात काही का असेना .....पण मानवाचा इतिहास असा आहे की, बदल हा घडत जातो आणि काळ सर्व गोष्टी आपल्या हातात ठेवतो.....!!! नोटाबंदी खरंतर चांगली आहे...पण आपण ती रडत-खडत शिव्या शाप देत स्वीकारली.....!! तसंच त्या काळी....चुकीच्या गोष्टी बंद करताना प्राणाचीही पर्वा केली नाही लोकांनी ......हेच सगळं ' गॅलेलियो ' ह्या शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडलं ....त्याने लावलेले शोध हे बायबल च्या विरोधात गेले....आणि ते लोक त्याला फासावर द्यायला निघाले..... !!! लोकांना न आवडणारी गोष्टं तुम्ही केलीत की तुम्ही वेगळे ठरता.....संत ज्ञानेश्वर हे ब्राह्मण होते.....आणि त्यांना त्रास देणारेही ब्राम्हण होते.....!!! कारण त्यांना भगवत्गीतेचं Translation मान्य नव्हतं

    • @nathu63
      @nathu63 Před 5 lety +1

      @@unknownguy279 faar gol gol jhalak. Uddeshy kaay

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety +54

    2500 वर्षापुर्वी भगवान महावीरांनी पुर्ण विश्वाला अहिंसेचा उपदेश केला होता। संत तुकाराम महाराजांच्या अभंगवानीचा मुलाधार पण अहिंसा आहे।

    • @kabirpawar9165
      @kabirpawar9165 Před rokem

      Mahaveer nahi buddh

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +2

      जैन, बौद्ध या श्रमन परंपरेतच येतात कबीर, नानक, तुकाराम, नामदेव, बसव.. सनातनी नेहमीच विरोधक अहेत.

    • @buddhavanihindi
      @buddhavanihindi Před rokem

      ​@@Renaissance861agadi barobar

  • @pravinthorat244
    @pravinthorat244 Před 3 lety +49

    BBC मराठी टायटल मध्ये महाराजांच्या अगोदर संत तुकाराम महाराज लिहायला तुमची बुद्धी ही वैंकुठाला गेली होती काय ?

    • @user-xv5of6zo6x
      @user-xv5of6zo6x Před 3 lety

      खर आहे ते तस त्यांनी लिहायलाच हवं आणि जर नाही तर तुम्ही ह्यांचा Exposé Video तयार केला पाहिजे

    • @santoshmahamuni7229
      @santoshmahamuni7229 Před 2 lety

      गोर वर्णीय परदेशी असते तर कदाचित सेंट म्हणूनच उल्लेख झाला असता. भारतीय सुद्धा उत्तम प्रकारचा पोशाख घालतात.

  • @indiapolitics11
    @indiapolitics11 Před 5 lety +381

    आजपासून 500 वर्षांनी सुद्धा अस सांगतील की दाभोलकर ,पानसरे गौरी लंकेश हे पण सदैह वैकुंठाला गेले असंच म्हणतीलआणि त्यात पानसरे ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घ्यायला आले होते असं म्हणतील

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Před 5 lety +6

      😆😊😆

    • @raj-khotmarathawarriorclan
      @raj-khotmarathawarriorclan Před 5 lety +12

      Mambaji gosavi tuzasarkah asanar haromkohor

    • @umeshghane
      @umeshghane Před 5 lety +5

      सदैव नाही हो... सदेह!

    • @hrishikeshkorane2376
      @hrishikeshkorane2376 Před 5 lety +1

      Right

    • @user-dp2cm2ir3u
      @user-dp2cm2ir3u Před 5 lety +4

      @ice breaker घंटा ़ त्या साठी सत्वसील तप लागत ़ मौंसा अहार आणी दारु पिणाराला ईथेच वैंकुठ आहे ़ गटार

  • @vaibhavepatil904
    @vaibhavepatil904 Před 4 lety +101

    तुकाराम महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आज ही तुकाराम महाराज बीज या दिवशी होते🙏🏻

  • @maheshghadge746
    @maheshghadge746 Před rokem +9

    १) आम्ही जातो आमच्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।१।। आजवर होतो तुमच्या गावी । आता कृपा असू द्यावी ।।२।। आता कसले येणे जाणे । सहज खुंटले बोलणे ।।३।। रामकृष्ण विठ्ठल बोला । तुका गेला वैकुंठाला ।।४।। २) आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।१।। वाड वेळ झाली उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीरंग बोलावितो ।।२।। अंतकाळी विठु आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ।।३।। ३) तुका उतरला तुकी।नवल झाले तिन्ही लोकी।।१।। नित्य करींतो कीर्तन।हेचि माझे अधिष्ठान।।२।। तुका बैसला विमाणी।संत पाहीती लोचनी।।३।। देव भावाचा भुकेला।तुका वैकुंठासी गेला।।४।। ४) अणुरेणु या थोकडा । तुका आकाशा एवढा ।।१।। गिळुनि सांडिले कलेवर । भवभ्रमाचा आकार ।।२।। सांडिली त्रिपुटी । दिप उजळला घटीं ।।३।। तुका म्हणे आतां । उरलों उपकारा पुरता ।।४।।

    • @MarotiDalpuse
      @MarotiDalpuse Před 2 měsíci

      बरोबर आहे,
      संत नामदेव महाराज याना ब्रह्मणानी मंदिरा बाहेर काठले,संत मीरा बाई ना विश देवुन मारले कारण संत रविदास महाराजाना गुरु बनवले होते,मनुवाद चा खूप प्रभाव होता,पन तुकाराम महाराजांचा खून केला याचात काहिच
      तथ्य नाही

  • @dnbmh7072
    @dnbmh7072 Před 3 lety +11

    जातीय व्यवस्था व वैज्ञानिक विचारसरणी होती म्हणूनच महाराजांचा खूण झाला

    • @webguy53
      @webguy53 Před 2 lety

      Tula Kay mahit khun zala

  • @dadasahebpatole4403
    @dadasahebpatole4403 Před 5 lety +114

    अंधभक्ती पेक्षा वस्तुस्थिती वेगळी होती हे पोंगापंडीतांना कळण्यास अजून किती काळ लागेल हे तो पांडूरंगच सांगू शकतो .

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 Před 2 lety

      Hatya zali he saty ahe. Karan dhyanobani samadhi ghetali ti hyamulech ki samajatil ahankari lok tras det hote hich vastusthiti hindunchya hrasala karnibhut tharel

  • @akashsirsat1269
    @akashsirsat1269 Před 5 lety +80

    श्रद्धा आणि धार्मिक रित्या बाजूला ठेवून फक्त वैचारिक रित्या विचार केला तर 100% तुकाराम महाराजाही हत्त्या झाली👍

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před rokem +2

      Correct right bro

    • @maheshghadge746
      @maheshghadge746 Před rokem

      असे काही झालं नाही समाजात चुकीचं पसरवू नका

  • @ashokkhare9951
    @ashokkhare9951 Před 3 lety +50

    विमानाचा शोध त्याकाळी लागलेला नव्हता तर हे विमान पुष्पक आलेच कुठून ह्या अशा पुराण कथा घेऊन लोकांना पागल बनवले आणि खरा क्रांतिकारी तुकाराम महाराज लपविले गेले पण त्यांच्या त्या अभंग वाणी येथे आज अजरामर आहेत जय भारत जय विज्ञान जय सविधान

    • @prajwalraut749
      @prajwalraut749 Před 3 lety +3

      अरे तिथे गरुड आले असेल थोडा तरी कॉमन cens ठेवा .... अशेच शिकले आणि झाले का

    • @tilekar734
      @tilekar734 Před 3 lety +7

      मिं . आता . देऊ गावात आहे .. तुकाराम . माह राज . कि .ज्य . चंद्र . सुर्य .आहे . तो .पर्यन . माहाराजाच . नाव .राहील .

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety +3

      @@prajwalraut749 tu brAmhan lokanche samarthan karit ahe tuzya bapane baghitala kay garud mansala uchlun netat garud jastit jast 10 kilo vajan uchalu shakto

    • @justgo7439
      @justgo7439 Před 3 lety +3

      @@kishordaware5278 chivtya mag Ramayanat Jatauu ha garud mansana kasa uchalto ?

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Před 3 lety

      तुम्ही तुकाराम महाराज यांची गाथा वाचली आहे का?

  • @rajendraranadhir4836
    @rajendraranadhir4836 Před 3 lety +26

    विस्तृत आणि सखोल उपलब्ध माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !
    --- राजेन्द्र रणधीर ,अहमदनगर

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar1147 Před 5 lety +56

    मी आता देहुत आहे । योगायोगाने हा विडियो पाहतोय। संत तुकाराम महाराज की जय

  • @tulsiramsonawane8023
    @tulsiramsonawane8023 Před 4 lety +14

    प्रा. सदानंद मोरे यांचा तुकोबारायांचे वंशज/वारस म्हणून पूर्ण आदर आहे. मात्र ते सत्याकडे पाठ फिरवून दूर पळत आहेत हे सर्वोच्च सत्य आहे. त्यांचेपेक्षा मा. डाॅ. आ. ह. साळुंखे सर सत्याच्या अत्यंत जवळून बोलतात असं निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षांचा काल "खंड" आणि उपलब्ध साधने व पुरावे या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +1

      विकल्या गेल आहे ते सदानंद मोरे प्रकरण

    • @shriharimukunde
      @shriharimukunde Před rokem

      संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत हे सत्य आहे , जर पांडुरंग त्यांच्या ग्रंथाचं रक्षण करतात तर त्याचं रक्षण करू शकतो

  • @rajkadam1264
    @rajkadam1264 Před 3 lety +4

    जगत गुरू तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते जगत गुरु तुकाराम महाराजांचा जर खून झाला असता तर खून करणार्‍यांची जात सुध्दा महाराष्ट्रात ठेवली नसती हे लक्षात ठेवा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety +47

    कोनी काही म्हनो पण माझ्या साठी तुकाराम महाराज आज पण देहुतच आहे। कारण आत्मा अमृत आहे। थोर संताचा मृत्यु होत नाही।

  • @vishalmohite9541
    @vishalmohite9541 Před 5 lety +295

    अहो mam.... अगदी साधी गोष्ट आहे की, त्या काळी सनद लिहण्याची कामे ही ब्राम्हण करत असत... मग काय जे वाटेल ते लिहिलाय ईतिहासात ह्या कर्मठ ब्राम्हणांनी...

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety +20

      असं काही कसं लिहीतील.......इतके नालायक असते तर स्वतः सिंहासनावर बसले नसते का......??? आज जे हिंदू म्हणून मिरवताय ना ते ....Documentation च्या कृपेने आहे......documents नीट नसती तर काही अस्तित्व राहिलं नसतं आपलं.....

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety +7

      ज्याचं त्याला श्रेय द्या ....म्हणजे महाराष्ट्राचा गौरव वाढेल......

    • @vishalmohite9541
      @vishalmohite9541 Před 5 lety +28

      कृपया ईतिहासाचा सखोल अभ्यास करावा मग च आपले मत मांडावे.... शिवाजी महाराजांच्या गादी वर बसणारे पेशवे हे कोण... ह याचा अभ्यास करावा

    • @vishalmohite9541
      @vishalmohite9541 Před 5 lety +6

      ज्याचा श्रेय आहे त्याला द्यावे... पण खरा ईतिहासात हा लोकांना सांगून पण महाराष्ट्राचा गौरव वाढावावा

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety

      @@vishalmohite9541 सहमत

  • @vidhyadhargore4925
    @vidhyadhargore4925 Před 5 lety +71

    मी ज्यावेळी १९३६ चा बनलेला संत तुकाराम हा चित्रपट पहिला, त्या वेळी माझ्याही मनात हाच विचार आला, कि चारशे वर्षापूर्वी या पृथ्वीवर एक असा भला मोठा गरुड अस्तित्वात होता का? कि जो एक सत्तर ते ऐंशी किलो वजन असलेला माणूस चक्क आपल्या पाठीवर उचलतो, त्यावर एक छानपैकी मखर बनविलेला असतो, आणि तो पक्षी तुकाराम बुवांना " वैकुंठ" या ठिकाणी घेऊन जातो. माणूस म्हणून माझ्या असा विचार येणे स्वाभाविक आहे. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, हे विवेक बुध्दीला पटत नाही.

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc Před 3 lety

      आणि ते हि पत्नी ला न भेटता .एका अर्थी खरा कर्मयोग पत्नीने शिकवला असताना .

    • @ashutoshdixit9598
      @ashutoshdixit9598 Před 3 lety +3

      Quantum physics vacha

    • @aniljha9362
      @aniljha9362 Před 3 lety +5

      budhila laa 70 varsha puri aeroplane sudha patali nasti

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 Před 3 lety +5

      आपण शंका कुशंका काढत राहिलो.पण पण प्रदेशातील शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला. आणि त्यावेळी नक्कीच तसं झालं असेल हा विचार केला. त्यातील एक उदाहरण म्हणजे विमान आपण आपल्या पुराणात विमानाविषयी ऐकतो त्यावर विश्वास ठेवला नाही.पण याचा अभ्यास प्रदेशात सखोल झाला.

    • @amarpatil1525
      @amarpatil1525 Před 3 lety +5

      Bhagvan Vishnu Che vahan garud aahe.te aale hote.

  • @vinoddeshmukh193
    @vinoddeshmukh193 Před rokem +6

    जगदगुरु संत तुकाराम महाराज कि जय जय जय...🙏🚩

  • @amoldake7795
    @amoldake7795 Před rokem +9

    Thank you Ma'am for well researched content, appreciate. Sometimes BBC channel standout with its clear & fact based contents. Sant tukaram will live forever in everyones heart, through thoughts and abhanga...

  • @tanajishinde8703
    @tanajishinde8703 Před 5 lety +102

    400 वर्षापुर्वीची गोष्ट खुन की वैखुंटगमन हे शोघण्यपेक्षा त्यांच्या गाथेचा अभ्यास करा तुमच्या जिवणाचे सार्थक होईल

    • @user-ql7ye9jc5u
      @user-ql7ye9jc5u Před 3 lety +6

      फारच छान विचार मांडला आपण

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +2

      Khoon Zala Dhulvadet Bhatta Brahmanachya Dhandyat Vataekare Zalae Chaturvarna Modalaa Mambaajeechya Khodya 🇮🇳📢📢

    • @gajanangavali7278
      @gajanangavali7278 Před 3 lety

      Right

    • @ashokatkare3597
      @ashokatkare3597 Před 3 lety +3

      माऊली, आणि हे हरामखोर. असेचखून.करत राहनार. आताही दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ई.ना मारलच ना.ऐवढच ,कशाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना, समाजसुधारक म्हणून ख्याती असलेल्या गोपाळ गणेश आगरकर ,यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी विटंबना करण्यात आली, फण.कुणावरही कारवाई करण्यात आली नाही, कारण समाजसुधारक असल्याचा राग.

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety +2

      tu napusak zala mhanje sarv napusak ahet kay brAmhan lokani maharaj yanchi hatya keli hoti ani tu tya brAmhan lokanchi gaand chatnyachi bhasha bolat ahe

  • @subhashdongre3549
    @subhashdongre3549 Před 5 lety +66

    खुब विवादित विषय निवडला.
    छान...विशलेषण.
    आता सारवासारव न करता ...बोलले असते तर ..

    • @eknathwaghmare7095
      @eknathwaghmare7095 Před 3 lety +1

      People always killed by those who can't digest truth and upcourse equality

    • @sarjeraoahirrao1013
      @sarjeraoahirrao1013 Před 3 lety +1

      संत तुकाराम महाराज की जय हो मित्रहो जन्म मृत्यू जरा आणि व्याधी कोणाला चुकत नाही भगवंत इतके दयाळू आहेत की जे मृत्युसमयी भगवंतांना शरण जातात म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करतात त्यांना भगवंत माफ करीत असतात संत तुकाराम महाराज आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण करीत होते मग त्यांना गरुड रुपी विमानाने नेले याबाबत वाद करण्याचे कारण नाही जय श्री कृष्ण

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 Před rokem +17

    मर्डर,ब्राह्मण च्या वरती विद्वान कोणीही असू नये यासाठी केलेली तजवीज🚩🌹🙏🙏🙏

  • @amoladhav8442
    @amoladhav8442 Před 3 lety +6

    Thanks madam nice explained 🙏🙏

  • @adityayog5486
    @adityayog5486 Před 5 lety +78

    हत्या असो किंवा वैकुंठ गमन खूप वेळ लागेल हे कळायला किंवा कळणार पण नाही.
    पण एक गोष्ट नक्की की तुकाराम महाराजांना कळाल होत की त्यांचा अवतार कार्य संपलय म्हणूनच त्यांनी" आम्ही जातो आमच्या गावा"
    हा अभंग रचला.
    आणि ज्यांना स्वतःच्या मृत्यू विषयी ज्ञान असते त्या विभूती ईश्र्वर स्वरूपच.
    🙏राम कृष्ण हरी 🙏

    • @SUMDESHMUKH
      @SUMDESHMUKH Před 5 lety +3

      Khup sunder

    • @adityayog5486
      @adityayog5486 Před 5 lety +2

      @@SUMDESHMUKH धन्यवाद 🙏

    • @maheshnikam5120
      @maheshnikam5120 Před 5 lety +7

      ज्यांना स्वतःच्या जाण्याविषयी ज्ञान असत ते ईश्वराच्या विभूती असतात हा मुद्दा अगदी बरोबर आहे तुमचा, पण त्याच बरोबर हेही खरं आहे की त्यांचा खून होऊ शकत नाही कारण त्यांचा रक्षण कर्ता स्वतः ईश्वरच असतो. हल्ली प्रसिद्धी साठी लोक कोणता मार्ग अवलंबतील हे सांगता येत नाही. तुकाराम महाराजांच्या जाण्याविषयी बोलण्यापेक्षा त्यांच्या शिकवणी विषयी बोलण्याची बुद्धी bbc ला का झाली नाही.

    • @SUMDESHMUKH
      @SUMDESHMUKH Před 5 lety +4

      @@maheshnikam5120पुरोगामि विचाराचे लोक आहेत हे बि बि सी वाले ज्यानी नेहमिच हिन्दुचा द्वेश केला

    • @Chillu7
      @Chillu7 Před 5 lety +1

      तो अभंग संत जगनाडे यांनी तुकारामाच्या नंतर तयार केला होता

  • @prashantsable2678
    @prashantsable2678 Před 5 lety +244

    कोण म्हणतंय दाभोळकराचा खुन झालाय
    ते सुधा वैकुंठाला गेलाय

    • @kalpeshsurvase483
      @kalpeshsurvase483 Před 5 lety +8

      Devala na man nara manus deva kade kasa javu shakto.

    • @kalpeshsurvase483
      @kalpeshsurvase483 Před 5 lety +2

      Dabholkar kalburgi mela he matra chan zhala.

    • @siddhantahire9113
      @siddhantahire9113 Před 5 lety +3

      Tuzya maay sobat gela asal to

    • @kalpeshsurvase483
      @kalpeshsurvase483 Před 5 lety +4

      @@siddhantahire9113 aani tuzhi mai mazha sobat 🤣

    • @munnaadke5916
      @munnaadke5916 Před 5 lety +16

      जो सत्य उकरून काढतो त्याचा पूर्वी तुकाराम अन आता दाभोलकर अन पानसरे होतो
      पण जनता काही सुधरत नाही

  • @prashantsabale9302
    @prashantsabale9302 Před rokem

    खरंच खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद bbc 🙏🏼

  • @yogwangaming7125
    @yogwangaming7125 Před rokem +2

    संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले होते हेच लोकांना माहीत आहे कारण जे लोक बघतात तेच लोक आपल्या समोरच्या पिढी ला सांगतात ते पिढी दर पिढी चालू राहते आणि जे लोक म्हणतात संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज तुकाराम महाराज यांना छळत होते

    • @ChandrakantDholi-fs8rp
      @ChandrakantDholi-fs8rp Před rokem

      राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुम्ही बरोबर बोललात

  • @agbansod
    @agbansod Před 5 lety +76

    ज्ञानेश्वर महाराज रचिला पाया तुका झालासे कळस! दोघांना अतोनात छळले!

    • @samarthraut5995
      @samarthraut5995 Před 5 lety +4

      Khun. 100%.....

    • @sudamdige8189
      @sudamdige8189 Před 5 lety +13

      नामदेव महाराज रचिला पाया तुका झालासे कळस ............ हे अस आहे ज्ञानेश्वर नाही

    • @chetandeshpande1539
      @chetandeshpande1539 Před 4 lety +6

      @@sudamdige8189 nahi. Dyandev rachila paya tuka zalase kalas asech ahe.

    • @kumarbattinwar7700
      @kumarbattinwar7700 Před 4 lety +10

      संत नामदेव रचला पाया तुका झाले कळस असे आहे ताई ज्ञानेश्वर नाही आहे कुठे ज्ञानेश्वर घुसवले गेले आहे तयात

    • @pratikpatil4209
      @pratikpatil4209 Před 4 lety +2

      @@kumarbattinwar7700 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहली माहीत नाही काय पाया ज्ञानेश्वरांनीच रचला उगीचच ते ब्राम्हण म्हणूण त्यांचा द्वेश करण्यात येऊ नये आणि केला तर त्यांना काही फरक पडत नाही.पण आम्हाला पडतो.समजलं

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 Před 3 lety +14

    माझा तुकोबांच्या वैकुंठगमनाला अज़िबात विरोध नाही़,पण एक प्रश्न कायम पडतो, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे समकालीन होते ,त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना न्यायला विमान का आले नाही!!!

    • @ashokatkare3597
      @ashokatkare3597 Před 3 lety +1

      अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज शुद्र होते म्हणूनच त्यांच्या राज्याभिषेकाला बामनांनी विरोध केला होतानं? मग कसं विमान येनार? पण समकालीन असलेल्या रामदास स्वामी तर ब्राह्मण असून सुद्धा विमान आलं नव्हतं,असं का.झालं? ते तर ब्राह्मण होते ,त्यांचा हक्क तर पहिला होता.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 Před 2 lety +6

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद।

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 Před rokem +2

    ही एक बातमी आहे ...आमचा समाज ह्या बाबतीत दुधा मनस्थितीत राहू नये म्हणून अवशक आहे 🙏....BBC नुज चा रिपोर्टर नसलो तरी इतर बातमी प्रमाणे ही बातमी आहे 🙏 बीबीसी ला धन्यवाद
    प्रयत्न वादाचे पुरस्कर्ते,,,कर्मकांड यांना फाटा देणारे ,,,निसर्ग, प्राणी आणि माणसात देव पाहणारे माझे तुकोबाराय पुढे येणे तेवढेच गरजेचे आहे .असे झाले तर आणि तरच माझा छत्रपती शिवबाचे राज्य पाहता येईल जे की आता बेभरोसे ,स्वार्थी राज्य पाहण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्र लोकांच्या नशिबी आहे 🙏

  • @vidyadharjadhav7484
    @vidyadharjadhav7484 Před 5 lety +51

    गाडगे महाराज डिसे. 1956 ला प्रदिर्घ आजार व अतिपरिश्रमा मुळे वारले व त्यांना हजारो माणसांसमोर जाळन्यात आले.
    1983 ला उमाळे गुरुजींनी गाडगे महाराजांची पोथी लिहिली त्यात गाडगे महाराज सदेह पुष्पक विमानाने वैकुंठाला गेले असे नमुद केले आहे.

    • @dadasahebpatole4403
      @dadasahebpatole4403 Před 5 lety +9

      अशा कलमकसायांची नांगी ठेचणे गरजेचे आहे. भविष्यात तुकडोजी महाराज पुष्पक ही मंडळी बसवणारच.

    • @hemantsavre6409
      @hemantsavre6409 Před rokem +1

      परीट समजा चे आहेत का आपण....मी पण परीट समाजा चा आहे अहमदनगर चा

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +2

      "सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी

  • @RajuRaju-xe4jw
    @RajuRaju-xe4jw Před 3 lety +5

    शिवरायांना परमवंदनीय तुकाराम. महाराजांचा खून त्यांच्याच हिंदवी स्वराज्यात झाला हे काही मनाला
    पटत नाही.शिवरायांनी त्यांच्या मृत्युच्या चौकशी साठी काय केलं ह्यासंबंधी काही कागदो पत्री पुरावे आहेत का? महाराजांची तुकोबाच्या मृत्युनंतर काय प्रतिक्रिया होती हे जर का ज्ञात झाले तर खून की सदेह वैकुंठागमन ह्या प्रश्नाचा उलगडा होईल.

  • @arunkadus100
    @arunkadus100 Před 3 lety +13

    जेव्हा विमानाचा शोधच नव्हतI ते०हा महाराज पुष्पक विमानाने वैकुठIस गेले असे मानने म्हणजे मनाचेच मांडे खाऊन हजारो वर्षाच्या गुलामीच्या विचाराचे ( स्वतःचा मेंदू न वापरता ) प्रदर्शन करणे होय .

  • @yogeshmahajan69
    @yogeshmahajan69 Před 2 lety +17

    🙏तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏

  • @svu-animator5974
    @svu-animator5974 Před 5 lety +50

    Dear BBC is it real that Christ came after 3 days?? Is the devil is coming today in makka?? Why don't you make a video on it??
    I want to know

    • @user-me6lh5og9c
      @user-me6lh5og9c Před 5 lety +13

      Now this days media is anti- Hindu,and leftist....te aplya sant lokanchya chamatkarana dekhil andhvishwas mantat...asha lokana Dev pudhchya janmat Nikki ch kutra manjar banavnar...

    • @svu-animator5974
      @svu-animator5974 Před 5 lety +4

      @Atheist dear atheist I know that these are superstitions then why this BBC only taking Hindus one?? Why not Adams story of eating fruit is superstition?? Why can't these people say anything?? And also why you atheists utter any word against it??

    • @svu-animator5974
      @svu-animator5974 Před 5 lety

      @Atheist why don't you work issue like this watch this below link is it a science?? Why any one of you say anything??
      czcams.com/video/80FaqDWoRPg/video.html
      There are so many

    • @maheshnikam5120
      @maheshnikam5120 Před 5 lety

      @@user-me6lh5og9c अगदी बरोबर

    • @maheshnikam5120
      @maheshnikam5120 Před 5 lety +1

      BBC or any media out there has lost credibility, now days bashing Hinduism is a trend.

  • @shaakyputra3466
    @shaakyputra3466 Před 5 lety +29

    एकट्या तुकारामालाच देव विमान कसा पाठवेल ....देव भेद कसा करेल ....सगळ्याच संताना विमान पाठवलं असत ......प्रस्थापितांचा तो प्रतिशोध होता .....सत्य सांगणाऱ्याचा असाच शेवट होतो भारतात .....

    • @sapkalajinkya496
      @sapkalajinkya496 Před 5 lety

      अगदी बरोबर

    • @ganeshthigale8030
      @ganeshthigale8030 Před 5 lety

      Absolutely right

    • @amoln
      @amoln Před 5 lety

      Tukaramanche abhanga Aaj hi arthapurn ahet ,gharo Ghari gayile jatat ..
      Pan Pansare ani Dabholkar fakta media madhe aathavtat ..rajkarnasathi ..
      .

  • @rushikeshrathod7304
    @rushikeshrathod7304 Před 2 měsíci

    जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांना कोणी काय त्रास दिला हे सर्वांना कळत परंतु तुकोबाचे विचार सदैव आमच्या मनात आहे ❤

  • @hemantmule8206
    @hemantmule8206 Před 2 lety +2

    तुकाराम महाराज चे व शिवाजी महाराज यांचे चांगले संबंध होते त्यांनी पाठवलेले हिरे मोती दागदागिने हे सभार परत पाठविले त्याचे गुप्तहेर गावं गावात होते प्रत्येकचोटी मोती बातमी शिवाजी महाराज पर्यंत जात होती जर काही दगा फटका झाला असेल तुकाराम महराजची महितीजली असते
    या मार्गाने। संशोधन झाले पाहिजे

  • @jaymalakadam4870
    @jaymalakadam4870 Před 5 lety +13

    जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजही त्यांनी लिहिलेल्या 'अभंग' रूपात आजही या पृथ्वीतलावर वास्तव्य करून आहेत..!! त्यांचे विचार जो बुडवेल तो खुनी ठरेल.

  • @vishalshinde79
    @vishalshinde79 Před 5 lety +34

    अशा व्हिडिओची खरंच गरज नाही. तुकोबांची व त्यांच्या गाथेची महती सांगा. अश्या माध्यमाचा वापर ज्ञानाचा प्रचार-प्रसार करायला करा. मार्गदर्शन करा, समाजात तेढ निर्माण करू नका .

    • @ministeremovenx
      @ministeremovenx Před 5 lety +8

      समाजात तेढ नाही तर सत्य समोर आले पाहिजे आणि अंधश्रद्धा दूरच झाली पाहिजे.
      जे स्वतः तुकाराम महाराजांचे म्हणणे होते.

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před 5 lety

      vishal shinde , tedh ? Ti kashi ? Ulat swatch manane je ghadle te swikarave he uttam...

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 Před rokem +4

    खुप सुंदर माहिती दिली आहे सर आपण.
    आपले खुप खुप आभार.

    • @amhibagaytdar1109
      @amhibagaytdar1109 Před rokem

      संत तुकाराम महाराज यांचा खुपच झाला आहे महाराज हे चमत्काराच्या विरोधात होते या हरामखोर मनुवादी विचारांच्या मुठभर लोकांनी च महाराजांचा खुन केला सत्यनास होवो या हरामखोरांचा मनुवादी लोकांचा

  • @rameshkolte3109
    @rameshkolte3109 Před 3 lety +1

    आपली आई पतिव्रता आहे याचा विश्वास ठेवावा बाकी भानगडीत पाड्याचे व पडायचे नाही आम्ही वारकरी तुकाराम महाराजांना वडील मानतो बाकीच्या आगाऊ लोकांनी उगीच आपल्या नसलेल्या विद्वात्तेचे प्रदिर्शन करू नये.

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 Před 5 lety +9

    संत तुकाराम यांच्या स्थिती बद्दल सांगणे ही बाबच कठीण संत तुकाराम यांची अवस्था खूप उच्चतम होती संत ज्ञानेश्वर यांना सुद्धा अत्युच्च अवस्थेतून जीवन जगताना खूप खूप कठीण होऊन जाते तसेच same काही संत महंत साधु ऋषि मुनि यांना सुद्धा होते कर्नाटक कोंकण केरल सीमेवर मध्वाचार्य म्हणुन मोठ्यातील मोठ्ठे संत होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा उडपी मधे प्रवचन करता करता ते अदृष्य झाले तेव्हा ते 95 वर्ष होऊन सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतके लवचिक शक्तिशाली होते त्यांच्या बाबतीत
    संशोधन करताना सुद्धा हीच बाब तपासली होती संत तुकाराम, मीराबाई, मध्वाचार्य अशां काही निवडक व्यक्ति मधे ईश्वर तत्व चेतनेची अत्युच्च पातळी निर्माण होऊन त्यांचे मनुष्यरुपात जगणे सुद्धा कठीण होऊन जाते आणि ते महासमाधि मधे सशरीर जातात
    ज्याला वैकुंठगमन म्हंटल गेलय हिंदू धर्म यामधे संत ज्ञानेश्वर यांची सुद्धा तीच अवस्था होती खूप खूप rare अशी अवस्था अगदीच कित्येक दशका मधे काही निवडक संत महंत यांचीच होते त्यामुळे यांवर सहज विश्वास बसणार नाही
    संत तुकाराम यांचे वैकुंठ गमनच होते परंतु ते ज्या पद्धति ने झाले ती घटना अत्यंत दुर्लभ असते म्हणुनच तर्क वितर्क ते हिमालयात गेले असतील नदीमधे समर्पित झाले असतील किंवा त्यांचा खून झाला असेल अशे मानवी बुद्धि विचार करते ज्याबाबत संत तुकाराम यांना त्या अत्युच्च अवस्थेतून बघितले तरच कळेल अन्यथा कळणार नाही

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před rokem +8

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
    8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.

  • @sunitadhamale6717
    @sunitadhamale6717 Před 3 měsíci

    इतकं श्रवण केलं जगतगुरु संत तुकाराम महाराज हे देवच होते संत तेची देव
    देव तेची संत हेच खर आहे आमचा
    विश्र्वासच देव आहे दाशी एवढच
    सांगेन संत तुकाराम महाराज यांच्या या
    निस्वार्थ भक्तीने आम्ही सुद्धा आमचा
    इहलोक आणि परलोक सुखाचा कसा
    होईल हे शोधायचं आहे
    प्रेमाने बोला धन निरंकार जी

  • @shrikantkoli5065
    @shrikantkoli5065 Před 3 lety +7

    या बाबतीत जास्त विचार केला तर मेंदू ला घाम फुटतो ...

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 Před 5 lety +16

    कारण तुकाराम महाराज त्यांची मुलगी भाग्यरथी साठी परत आलते... व परत संत निळोबाराया साठी परत आलते....

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte Před 5 lety +13

    गाथा पुर्ण समझल्यास समझेन!

  • @user-ym5yi7ig2b
    @user-ym5yi7ig2b Před rokem +1

    छत्रपती शिवाजी महाराजांनी खुन करणार्‍या त्या अपराधीला हत्तीच्या पायाशी दिले असते.
    आमचा देवावर , संतांवर , छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे.

  • @mumbaiboy5778
    @mumbaiboy5778 Před 3 lety +2

    इतिहास आजकाल कोणालाही माहीत नाही त्यामुळे कितीही माहिती मिळाली ती पुरेशी नाही ठरत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे स्थान आहे ते तसेच राहिले पाहिजे.

  • @justinedcunha5520
    @justinedcunha5520 Před 3 lety +3

    Sant Tukaramana sashtang namaskar.
    Tyanche vichar ani aacharan aaplya jivanat utaravne hich tyana khari shraddanjali aahe.

  • @pramodzinjade2224
    @pramodzinjade2224 Před 3 lety +14

    तुकाराम महाराजांनी आपल्या लेखणीतून व वाणी तून समाज सुधारणा .लोकांचा सहभाग वाढता पाठिंबा हे सहन न झाल्याने तुकाराम चा मुत्यू शंकाच नाही तर खून झाला आहे. इतिहास चुकीचा लिहून ठेवला आहे

    • @dineshkadam5191
      @dineshkadam5191 Před 3 lety

      शिव छत्रपतींनी (गो ब्राह्मण प्रतीपालन )हा आदेश तेंव्हाच काढला असावा असा अंदाज बांधता येवू शकतो

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před rokem

      Cirrt

    • @maheshghadge746
      @maheshghadge746 Před rokem

      तुकाराम महाराज हे देवावतारी होते त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा गरुड घेऊन आले होते हे सत्य आहे

  • @SofySayyad
    @SofySayyad Před rokem +1

    ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.., महान विचार चिरंतन आहेत,
    आजकाल इतिहास व पुरानामधील घटना व व्यक्तिमत्त्वावर वाद उकरून काढण्याचे फॅड आलं आहे

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 Před 3 lety +3

    संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव करा.ते खरे प्रबोधन कार होते. तुकोबांचे अभंग वाणी यातून स्पष्ट होते.

  • @sumitladse4853
    @sumitladse4853 Před 5 lety +36

    आपल्या अभग आनी कीर्तनातूं न बहुजन समाजयाला जागरूक करनारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यानि कर्म कांड सांग नारे. मनु वादी लोका चे दुकान बंद केले....

    • @Jaybajrangbali1253
      @Jaybajrangbali1253 Před 3 lety

      तुकाराम महाराजांनी व संत ज्ञानेश्वर महाराजानी आपल्या ग्रंथामध्ये महर्षी मनुच आदराने समर्थनच केले आहे. म. मनुचा द्धेश केला नाही हे लक्ष्यात घ्या .

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 Před rokem +9

    भारतीय परंपरेत खूप संत झाले पण कोणी सदेह विकुंठा ला गेलेले नाही .

  • @PMantri6194
    @PMantri6194 Před 3 lety +2

    हे एक न सुटणारे कोडं आहे हे खरं आहे. परंतु त्यांचा नाश्वर देह कसा ही जाऊ दे, पण ते जगद्गुरू बनून आज ही प्रत्येक माणसाच्या हृदयात जिवंत आहेत, ह्या बद्धल वाद नसावा.

  • @deepakmore19
    @deepakmore19 Před 3 lety +4

    श्रीमंत संत तुकाराम महाराज की जय

  • @adityachoure2666
    @adityachoure2666 Před 2 lety +11

    अरे देवाला कोण मारू शकत नाही . प्रत्येक मंनुषाचा आत्मा अमर आहे

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 Před 5 lety +10

    मला वाटत खून झाला की वैकुंठ गमन हे महत्त्वाचं नाही पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावरून तरी हे सिद्ध होत की ते महान संत होते म्हणजे देवच होते आणि त्यांनी लिहलेल्या अभंगातून समाज्याला positive energy मिळते

    • @avinashmore7996
      @avinashmore7996 Před 3 lety

      ते कोणी नाकारत आहे का सुहास कदम पण एवढ असुन त्यांचा खूण झाला असेल तर

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety

      tuzi gand fatate brAmhan virodhi bolnyachi

  • @deepakubale8342
    @deepakubale8342 Před rokem +1

    जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा कार्यास कोटी कोटी प्रणाम

  • @mosekurane4471
    @mosekurane4471 Před rokem +2

    ज्या ज्या लोकांनी जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या वेळेच्या व्यवस्थेने संपवले पण मरतो तो माणूस पण त्यांचे विचार अजरामर राहतात व राहतील

  • @whoamolpatil
    @whoamolpatil Před 5 lety +47

    संत तुकाराम महाराज वैंकुठला गेले का नाही?? त्यांचा खून झाला का?
    याचे उत्तर शोधणे याचा तुम्हाला आम्हाला आणि bbc मराठी ला काहीच फायदा नाही
    तर त्यांचे अभंग आपल्याला या जीवनात कसे वापरता येतील हे बघा असे केले तरच महाराजांना आपल्या कामचे सार्थक वाटेल
    आणि तसही 1ला अभ्यास तुम्ही bbc मराठी वाल्यांनि कारण तुम्ही ही शेवटी आमचे channel subscribe करा हे संगायला विसराला नाहीतच
    त्यामुळे असे विषय लोकसभा च्या तोंडावरच कशे तुम्हाला सुचतात हे ही आरश्या समोर उभारून बघा मग संत तुकाराम बघा
    ....बाकी काय जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर....

    • @saurabhpatil549
      @saurabhpatil549 Před 5 lety +1

      एक नंबर बोललास मित्रा.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 4 lety

      Amol Patil - mag 'Purogami lokanche' padnare khun tumhi aasech dolyani pahat rahanar? Tumhi 'Manuvadi' aahat kay?

    • @whoamolpatil
      @whoamolpatil Před 3 lety

      @@swapnilpatil8441 मित्रा मी तर तुकाराम महाराजांनी सांगितलेला अभंग आपल्या जीवनात कसे वापरता येतील यावर बोललो
      मी ना पुरोगामी विषयी काही बोललो आणि नेमका मनुवादी म्हणजे काय याची माहिती मला नाही त्यामुळे त्याचा काही संबन्ध इथे नाहीये
      त्यामुळे तू परत एकदा विडिओ बघ आणि माझी comment वाच
      कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळून जातील

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 3 lety

      '

  • @pankajmundane3104
    @pankajmundane3104 Před 3 lety +7

    संत गुलाबराव महाराज यांचे ग्रंथ वाचा....🙏

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn Před 3 lety +24

    खरं आहे आमची आज्जी नेहमी आम्हाला सांगायची तुकाराम ला बामणानीच उन वाळूत घालून मारलंय .

    • @vaijnath
      @vaijnath Před 3 lety +1

      @Proud Indian तूला एवढं का लागलं पण?

  • @pravinbari3202
    @pravinbari3202 Před 3 lety +1

    ज्याचा पाठीराखा पांडुरंग त्यांच्या कोणी केसाला ही धक्का लावु शकत नाही .ज्याचा सखा हरि !विश्व कृपा करि! हा एक फक्त प्रसिध्दी मिळवण्याचा रस्ता आहे.

    • @realdon76
      @realdon76 Před 3 lety

      BBC stand for,
      B=बकचोद
      B=बाबाजी
      C=चॅनल
      😅
      इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂
      For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
      ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻

  • @yogeshpmaraskolhe9204
    @yogeshpmaraskolhe9204 Před 5 lety +3

    जगदगुरु तुकाराम महाराज याच्या वाणीत दम होता त्या काळातील ब्राह्मण वाटयचा की तुकाराम महाराज आपल्या

  • @TheUmesh108
    @TheUmesh108 Před 3 lety +9

    संत तुकाराम महाराज स्वदेह वैकुंठाला गेले हे निर्विवाद सत्य आहे... " आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा "... कारण भगवंताचे पवित्र हरिनाम घेऊन महाराजांचे शरीर दिव्य बनले होते आणि हे समजण्यासाठी आपली इंद्रिये अपूर्ण आहेत... त्यासाठी आपण महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करायला हवा.. Even गीतेत भगवंतांनी त्यांच्या वैकुंठ धामाबद्दल सांगितलं आहे... 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

    • @akshking2089
      @akshking2089 Před rokem

      400 varsh houn held tri lokanna vedyat kadhych kaam bhatanni kele

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 3 lety +1

    विनम्र अभिवादन

  • @sudhirakarte
    @sudhirakarte Před 3 lety +5

    Present world -'Death is not important, Are you following him or not ,thats the todays need.'

  • @modernmogli230
    @modernmogli230 Před 5 lety +12

    एक गोष्ट मला समजत नाही मीडिया ला दुसरा काम नाही उरले , साधं 10-20 वर्षा पुरिवीच्या केस सुटत नाही आणि हे discuss kartay ,400 वर्ष आधी काय झालंय ते ....

    • @watchvlogstunner1423
      @watchvlogstunner1423 Před 3 lety

      Leka Bharatat haich chalu Aahe Jo chalta hai wo he bikta hai BJP Chya chomyanni suruvat Keli yachi babrj Majid padun aani 2014 nantar Babar tipu Nehru Gandhi mughal hai sarva Karun Karun

    • @kishordaware5278
      @kishordaware5278 Před 3 lety +1

      media jevha ram mandir chalvite tevha tula bare vatate

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Před 5 lety +35

    Sant tukaram chatrapati Shivaji Maharaj sambhaji Maharaj yanche mrutyu goodha aahet tyacha shodh ghetala pahije

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 4 měsíci

    सत्य अस्त्यशी मन केले ग्वाही मानियाले नाही बहुमता,,,,मोक्ष पदा घालू लाथा ,तुकोबा आमचा वैकुंठाला गेला नव्हता,,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,,जीवाचे जीवन तुकोबांचे अभंग,,,वारस काय ,,,जर विचारांचे वारस असेल तर वारस ,,नाही तर बे वारस,,,

  • @trimbakvarat3048
    @trimbakvarat3048 Před 3 lety +1

    जगदगुरु श्री संत तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनानंतर पुन्हा माघारी आले आहेत. ते म्हणजे आपल्या मुलीसाठी, तसेच श्री संत निळोबाराय यांना अनुग्रह देण्यासाठी, तसेच श्री संत जगनाडे महाराज यांच्या अंत्यविधी साठी श्री संत तुकाराम महाराज पुन्हा माघारी आले होते.
    त्यांचे स्वेच्छा प्रारब्ध होते. त्यामुळे त्यांचे स्वेच्छेने येणे जाणे होते.
    । जेवढे देवाचे अवतार। तुका त्यांचे बरोबर।
    जगाचा मालक पांडुरंग त्यांचे पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची हत्या करण्याची हिंमत कोणतही नव्हती.
    त्यामुळे संत तुकाराम महाराज यांची हत्या करण्यात
    आली असा हा विषय म्हणजे अज्ञानी लोकांच्या बैठकीतला आहे.
    सदर विषय वारकरी संप्रदायासाठी कधीही नव्हता व राहणार नाही.

  • @shashankmore8532
    @shashankmore8532 Před 5 lety +46

    *देवाबामनाने गेम केला तुकारामाचा ;*
    *इंग्रज ईतिहासकारांची पुस्तकं वाचा मावळ्यांनो*
    *अजून किती काळ पुरंद्र्याची पुस्तकं वाचणार ?*

    • @narendradhore3696
      @narendradhore3696 Před 5 lety +3

      Tum cha video avadla... Tukaram Maharaj satyanisht, vastunisht, aani vidnyannisht hote yaat shanka nahi... prachalit vyavasthe virodhaat andhshraddye virodhaat maharajanni prachand likhan kele... pan tatkalin bhat bramhananni tyancha atonat chal kela... tyanche sahitya naash kele... ya haramkhoranni tyancha khun kela ( mulat hi bramhanni jamat khunarich aahe velo veli ayanni virodhin che khunach kele... kat karasthan karun tashi yanchat kahi dhamak nahi.. ).. tekahi vaikuntha vimanat basun vaigaire nahi gele ya badmash jamati ne tyancha khunach kela .... va khota itihas lihala... varsha nu varsye bhatanni varkari lokanna khoti mahiti sangitli... virodha kela ki khun hay aaj paryant chal le aahe.... hi haramkhor jamat sanghatit gunhegar aahe... ramdas maharaj , pralhad maharaj ashe ka nahi gele vimanat basun vaikuthi ??..... fakt tukaramach gele ?.. ka??...

    • @shobhakantable
      @shobhakantable Před 5 lety +6

      तुम्ही वाचलीयेत पुरंदरयांची पुस्तके? त्यात कोठेही असल्या चमत्कारांना थारा नाहीये. अगदी 'भवानी' तलवारीच्या संदर्भातही.
      पण हेही खरंय की मावळ्यांनी इंग्रज इतिहासकारांची पुस्तके वाचावीत. फुकाचा अभिमान मिरवणे कमी होऊन जमिनीवर येतील. जोडीला ब्रिगेडी विचारही कमी होतील त्यांच्यातले.
      So it's a win-win situation for the maavlas.😌😌

    • @shashankmore8532
      @shashankmore8532 Před 5 lety +4

      @@shobhakantable
      अगदी बरोबर ;
      सगळ्या मावळ्यांचा फुकाचा माज उतरवण्याचे काम फक्त एकटे सर जेम्स लेनचे पुस्तक करतं.
      म्हणुन मावळ्यांनी फुलें पासुन सूरूवात करून जेम् लेन पर्यंतचा ईतीहास मुखोद्गत करावा ही अपेक्षा.

    • @unknownguy279
      @unknownguy279 Před 5 lety +2

      साहेब , एक विनंती करु का ??? येत्या वीस वर्षात हे जग आणि मानवजात ग्लोबल वाॅर्मिंग मुळे मरण्याच्या परिस्थितीत येणार आहे.....तेव्हा हे जातपात आणि गेलेला भूतकाळ विसरून एकत्र घेण्याशिवाय पर्याय नाहीये......इतिहास शोधता शोधता पृथ्वीचं मात्र वाटोळं होणार आहे.....हे शास्त्रज्ञ सांगताहेत .....मी विषयांतर केलंय पण हीच काळाची गरज आहे....दुसरी गोष्टं अशी की ब्राम्हणांनी कितीही चुकीचा इतिहास लिहीला तरी ब्राम्हण हे काही सिंहासनावर बसले नव्हते......!!!! त्यांनी फक्त Documentation चं आणि Accounts ( वाणिज्य ) हे काम पाहिलं.....त्यांच्या हाती लेखणी होती ...तलवार नव्हती.....त्यांना राज्यकर्ते जे सांगतील ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता......!!! .....आणि खिलजी च्या दौलताबाद च्या स्वारीनंतर संपूर्ण महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली.........असो.....शेवटची वीस वर्ष राहीली आहेत मानव जातीची.....आनंदाने जगून घेऊ.....

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 4 lety +1

      @@shobhakantable Pan tumhala 'Purandaryacha' evdha kalvala ka?
      'Jems len' che prakaran he 'Moreshwsr Kulkarni' mhanje 'Purandaryane' lihilelya 'Raja Shivachhatrapati' ya pustakatil kalpanik 'Dada Kondevachya' patramule ghadle. 'Rajpita Shahaji Mharajanchya' kalat 'Aadilshahachya' 'Baji Ghorpade' aani 'Murar Jagdev' ya don sardarani tya kalatlya 'Punyala' jalun thithe 'Gadhavacha Nagar' firun' 'Pahar' roun tya paharivar 'Narkapal aani fatki Chappal' lavli. Jithe 'Rajpita Shahaji Maharajani' donda svatahache 'Maratha Rayyat Svarajya' ubharnyacha prayatna kela hota. Tya don 'Aadilshahi sardaranpaiki' ek 'Baji Ghorpade' 'Kulvadi - Kunbi Maratha' jaticha hota mhanun sangitle pan dusara 'Aadilshahi sardar' 'Murar Jagdev' 'Bramhan' jaticha hota aasa satya tyani sangitale nahi.

  • @rohitgite964
    @rohitgite964 Před rokem +7

    संत तुकाराम महाराज हे नेहमीच एक आधुनिक प्रेरणा स्थान म्हणून ओळखले जातील. त्यात त्यांची हत्या झाली किंवा ते वैकुंठ गमनास गेले हे भेद करू शकत नाही.
    चांगल्या माणसांना नेहमी त्रासच झालाय, त्यामुळे तुकाराम महाराजांना सुखद मृत्यु आला किंवा समाजाच्या छळाने त्यांचा जीव घेतला हे सांगता येणार नाही.

  • @rajendrazende5320
    @rajendrazende5320 Před 3 lety +2

    Sant Tukaram Maharaj was brillant in Adhayatama we people belive in science and proof but you should know where science ends then adhayatama begins This is game of Nature No body understand truth that is infront of you. Rajendra Zende Dehugaon. Zendemala

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před rokem +1

      No. Spirituality doesn't begin where science ends. India would have had great scientific development because India has too much spirituality. These are two different things. Faith and rationality cannot merge

  • @gajananwankhede9399
    @gajananwankhede9399 Před 3 lety

    Thanks for the update. Now I am totally confused.

    • @realdon76
      @realdon76 Před 3 lety +2

      BBC stand for,
      B=बकचोद
      B=बाबाजी
      C=चॅनल
      😅
      इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦‍♂️ औकात है क्या चॅनल कि😂
      For views और ‌बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
      ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻