Tukaram Bij : संत तुकारामांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले?
Vložit
- čas přidán 22. 03. 2019
- #SantTukaram #TukaramMaharaj #TukaramBeej #SantSahitya
संत तुकारामांचा मृत्यू कसा झाला, यावरून अनेकदा चर्चा होत असते, पण त्याविषयी ठोस माहिती काय आहे,
हे शोधून काढण्याचा प्रयत्न प्राजक्ता धुळप यांनी केला आहे. सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता
.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
व्यक्ती चा खून करता येतो पण विचारांचा खून नाही करता येत.
त्यांचे विचार अमर आहेत.
चिरःकाल सत्य त्रिकालाबाधीत
Nkki he satya aahe he
Aahoo Pun Tyancha khoon Zala Rangpancheemechya Gondhalat
😅😊😀😁😂😍😎😎💪👀👂💜
सहमत
Oh bhau tukoba sadeh vaikunthaala gele
संभाजीराजाना औरंग्याच्या हाती देणारे काहीही करु शकतात पण जगद्गुरु तुकोबा हेच आमच्या हृदयात अमर राहणार आहेत.🚩🕉
@Proud Indian गणोजीच्या नाराजीचा वापर करून दुसऱ्यां नीच घात केला .
@Proud Indian kashala 'Marathyana' doshi tharavta? Te hi sakhkhya mevhanyala? Shakya aahe ka? Svatahachya faydyasathi svatahachya mulina bajarat neun viknari ghan jat hi 'Bramhananchi'. Khari gaddari tar 'Raganath Swamine' aani tyachya 'Samarth Panthane' keli aahe.
@Proud Indian Mag 'Aadilshahi Jahagirdar Afzal Khanachya' bhetiveli 'Chitpavan Bramhan' 'Krishna Bhaskar Kulkarni' 'Chhatrapati Shivaji Maharajanchya' virodhat 'Afzal Khanakade' kay karat hota? Jyaveli 'Baji Ghorpadyane' 'Pune' jalale hote tyaveli tyachyasobat 'Chitpavan Bramhan' 'Murar Jagdeva' ha 'Aadilshahi Jahagirdar' sudhdha hota. Khara sangaycha tar 'Sant Tukaram Maharajancha' khun 'Chitpavan Bramhan' aani tyavelchya 'Gaddar Ramdasane' aani tyachya 'Samarth Panthane' tatkalin tya bhagat aslelya 'Aadilshahi rajvatichya' 'Chitpavan Bramhanana' aslelya sanrakshanakhali kela.
BBC stand for,
B=बकचोद
B=बाबाजी
C=चॅनल
😅
इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦♂️ औकात है क्या चॅनल कि😂
For views और बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻
@Proud Indian ekdam barobar
संत तुकाराम महाराज आजही महाराष्ट्राच्या संस्कारात , कणाकणात, या मराठी जीवनात जिवंत आहेत आणि सदैव राहणार। जय महाराष्ट्र🚩
लोकांना अजून अक्कल नाही आली की BBC कोणाच्या ताब्यात आहे आणि ब्रिटिश देश इस्लामिक देश होण्याच्या सीमेवर आहे.
ENGLAND चा भारत विरोधी वापर होत आहे पाकिस्तानी मुस्लीम लोकांकडून.
कॅनडा त्यांच वळणावर आहे.
BBC चा बहिष्कार करा 🙏
hya g@Ndu bbc walacha boycot kara
आजही तुकाराम महाराजांच्या सारखं व्यक्तीमत्व हवं आहे.खुप अंधश्रद्धा पेरून ठेवली आहे समाजात
Hote ki dabholkar, ani itr tya sarvanna vaikunthalach pathvnyat al ahe .fkt tyancha deh ith bhetla mhnun nahi tr tyannahi sadeh vaikuthat pathvnyat al ast.
संपविला देह जरी संपणार नाही मती..
धर्माच्या गारदयांनो कशी रोखणार गती..
Uttam
Shital tai sathe.....
एकेरी नाव घेऊ नका
Kadak
ब्राम्हण
जगत गुरू सतं तुकाराम महाराज यांनी अधंश्रधा दुर केली,त्यायां खुप छळ केला आहे.
Barobar
संत तुकाराम महाराज याचे विरोधक कोण होते हे सर्वाना माहित आहे . महाराष्ट्रात जेवढ़े संत, महात्मा झाले त्या सर्वाना फक्त ठराविक लोकानीच त्रास दिला 🙏
बामण
100b brahamananich kata kadhala asel pan as bolyavar tyana rag yeto lagech mirchya lagatat
सहमत
BBC cha full form British broadcast corporation ahe. यावरून आपण अंदाज लावू शकतो यांचा हेतू काय आहे. हे नह्मी ब्रिटिशांच्या पायाखालची कुत्रे असल्यासारखे न्यूज देतात. यांना फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचा रस. ब्रिटिशांनी भारत काय , ज्या पण देशांवर राज केले त्यांना "Casta" system जो portuguese word आहे याने लोकांना वेगळे केले. आणि आज लोकांमध्ये प्राचीन भारत सारखी सोन्यासारखी गोष्ट काढून टाकण्यासाठी हे कारस्थाने न्यूज चॅनल वार करतात.
@@sunilgaikwad3238 bhramanane kata kadhayla sant tukaram Kay sadhe navte. Tyana vitahala parbhramhachi sath hoti. Ani bhramhan koni janmane nahi hot , janmch ch karastan britishani Kel portugue word Casta system waprun. Konipan kadhipan Teva bhramhan to shudra to kshtriya and vice versa hot hot apaplya gunanusar.
सत्य कटू असते फक्त 42 साव्या वर्षांत इतके महान कार्य संत तुकाराम महाराज यांनी केले ते प्रमुलखातून आलेल्या नालायक लोकांना सहन झाले नाही .
असा संत पुन्हा होणार नाही. ह्रदय भरून येते.
अतिशय सुरेख. तुकाराम महाराजांचे विचार आजच्या पिढीला कळायला हवेत.
महाराज ४१ व्या वर्षीच संपवले आणखी 20 वर्ष जगले असते तर समाजात आणखी जागृती झाली असती
41 वर्ष्यात लिहिलेले वाचून जर समाजात जागृती होत नसेल तर 60 आणि 100 चे काय घेऊन बसला राव आणि तुम्ही गाथा वाचली आहे का ते सांगा पहिले?आणि त्यातून काय बोध घेतलात हे हि सांगा
नामदेव महाराज ! मग आता तुम्ही कोणाला "संपवण्याचा " विचार करताहात?
तुकाराम महाराज संपले असं वाटणं , हेच तुमच्या घोर अज्ञानाचं निदर्शक आहे.
संत तुकाराम महाराजांचं राहिलेलं जनजागृती चं कार्य आपण पूर्ण करु या.
Maharaj ajun 400 varsh jari jagle aste tri ... Samajat jagruti jali nasti
Maharajani ek marg aapnas dakhwla ahe ... Tya margi aapn chaln ki nahi he aaplya ve avlambun ahe
..... Aisi puny aatma ko mera shat shat naman 🙏
तुकाराम महाराजांचा एक अभंग जरी आत्मसात केला असतात तर तुकाराम महाराज संपले असा तुम्ही म्हणाला नसतात
Namdeo jara navachi tari man rakh aas bolu nako tukaram Maharaj sampale he bulun tumhi apal adnyan dakhawat ahat .Jo paryant Chandra Surya ahe to paryant Maharaj sadayv rahanar .ram Krishna Hari 🙏
संपूर्ण भारताचा इतिहास बदलण्यात आला.
पूरेभारतकाही इतिहास अंगरेजोंने गांधीजीकी लाठी और नेहरूका फूल लेके बदलडाला है!
तुम्ही संत तुकाराम महाराज असा उल्लेख करावा अशी नब्र पूर्वक विंनती
Aata parynt koni adrush zale ka kiti banav stories barhman limitation aani aaplyala khre vatte
मला फार वाईट वाटतं आहे. हा विडीयो पाहिल्यामुळे... तुकाराम महाराज महान होते. महाराज माझा आपणास कोटी कोटी साष्टांग नमस्कार असो....
जगतगुरू तुकाराम महाराजांच्या विचारांची जगाला गरज आहे ❤
वैकुंठ गमन च थोतांड उभ करुन बुद्धिजीवी मारेकर्यांनी स्वतःचा बचाव केलाय. समाज सुधारक तुकाराम महाराज यांना शतशः नमन 🙏🏻
तुला फार अध्यात्मातील कळतं
100%
बुद्धिजीवी कसले? बुद्धिभ्रम करणारे लोकं आहेत ही.
"सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी
@@sarikashuka4986तुला काय कळत मम 🍌🍌🍌🍌🍌
😂😂😂😂 घ्या शेटं
Comments वाचुन काढले बरं वाटलं बहुजन जागे आहेत .
👏👏👏👏👏
@Proud Indian तुला काय झालय पण, रोजावर काॅमेन्ट्स टाकणार्या चोमड्यांसारखा का वागतो आहेस तू? तुझ्याकडे सत्य काही नाही बोलायला फक्त बहूजनांबद्दलचा तिरस्कार आहे, व तोच ओकत बसला आहेस. निव्वळ पोकळ व नुसता वाजणार डबा आहेस तू.
बहुजन याच शब्दाने घात केला आहे सर्व
बहुजन म्हणजे फक्त जय भीम वाले, व मुसलमान,
बाकी सगळे हिंदूच
@@shreeshree1367 कधीपासून?
सदेह वैकुंठगमन अथवा खून असो तुकाराम महाराज हे त्यांच्या अभंगांच्या रूपाने जी विचारधारा मांडली आहे त्या रूपाने ते अमर आहेत.
जयहरी।।।।।
पण एवढी समज यांनां थोडीच आहे यांनां फक्त बातमी हवी.
@@akshayborde8160 बरोबर आहे सर, ह्यांना फक्त चटपटीत बातमी हवी म्हणून इतिहास खोदून काढून लोकान मध्ये भांडण घडवून आणतायेत
Bepatta
mhanje maharaj yancha khoon zala hota tyache kahi ghene dene nahi ani te karnare brAmhan hote ya baddal hi kahi ghene dene nahi tar mag tu napusak zala ahes jase maraTha OBC zale ahet tari sudha brAmhan lokanchi gand chatat rahtat tyanche Devi Devta yanchi puja karit rahtat
@@kishordaware5278 किशोर भौ, तुकाराम महाराजांचे विचार समाजात रुजवणे त्याचा अंगीकार करायला लावणे हा महाराजांचा जय व त्यांच्या विरोधातील विचारधारेचा पराजय आहे. तीनशे चारशे वर्षा पूर्वी काय झालं हे महत्वाचं नाही आज गरज आहे ते महाराजांची शिकवण कशी योग्य होती आणि श्रेष्ठ होती व आहे हे सिद्ध करण्या त्या मार्गावर चालणे गरजेचे आहे.
वरील विचार एखादया समाज वा घटकाची गुलामीत असेल अस वाटत असेल तर तो आपला भाग आहे त्याला आम्ही काय करू शकत नाहीत.
2वर्षाच्या पोस्ट वर आपण आपले मत उचित शब्दात मांडले व या संबंधित बाकीच्या च्या वर ही आपले मत मी वाचले. असल्या शब्दाने फार तर स्वतः ला समाधान वाटत असले तरी मूळ मुद्दा जो आहे खून की वैकुंठ गमन याला काय फरक पडणार?
महाराज कसे श्रेष्ठ त्यांचे विचार कसे योग्य हे दाखवण्या त्यानी सांगितलेल्या मार्गावर चालणे आज समाजाची गरज आहे. ही विचारांची लढाई आहे ती शब्द खेळ किंवा हनामारीने जिंकता येत नाही. आपली चरफड आपल्या शब्दातून दिसते मी ही यातून गेलो पण यावर उत्तर हेच की आपण कसे योग्य हे दाखवण्या गाथा विचार मानणारे सर्व एकत्रित त्या मार्गावर चालणे ठीक.
मला एकट्याला उत्तर दिले असते तर मी लिहिले नसते पण आपले बाकिच्या विषयी ही विचार वाचले. म्हणून हा खटाटोप. या उपर आपले मन दुखावले असेल माफ करा अस म्हणणार नाही कारण हे माझे वयक्तिक मत आहे गरज नाही की सर्व याच्याशी सहमत असतील.
एक विशिष्ट समाज आपल्या मानवतेला लागलेला कलंक आहे. 🙄🙄🙄🙄🙄
तुकाराम मारले, त्यांचे विचार कसे मारालं ?? 😠😠😠
Barobr
Barobr
Right
अगदी खरय
100% बरोबर आहे
भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू देखील अंगठ्याला बाण लागूनच झाला होता त्यामुळे तुकारामांचा मृत्यू पण जर एखाद्या शस्त्राने झाला असला तरी त्यांची महानता कुठेही कमी होण्याचा प्रश्न नाही. तुकाराम महाराज हे गाथेच्या रुपाने प्रत्येक ह्रदयात जिवंत आहेत हे वास्तव महाराजांच्या वैकुंठगमनाच्या कल्पनेपेक्षाही अधिक दैदिप्यमान आहे.
खर बोलला सर तुम्ही... अगदी pratical
जय रामकृष्ण हरी
Best comment bhai.
🙏👏
सत्य पचवायला त्रास होतो कारण सत्यफारच कडव असतं
या जगात विचारवंतांचा छल वा खून होणं हे नवीन नाही मग क्षेत्र कोणतेही असो धार्मिक.विचारिक
विजञानइक . जॉन हस येशू ख्रिस्त सक्रेतिद्दन पण तुका राम हे विमानात बसून स्वरगात गेले हे फक्त तुकारामंच्या बाबतीतच बोलले जाते .प्रा. उषा सुतार सातारा
Bitch you don't know shit so stfu
Pan nehmi kadava asel tecg satya manne barobar ahe ka??
डॉ. दाभोलकर, अँड. पानसरे, गौरी लंकेश व कलबुर्गी सर सुध्दा सदेह वैकुंठालाच पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गेले असावेत नाही का ? Common sense is still not common in twenty first century shame on ............! microMAN
Damn Nigga !! 😄
You Make Sense Actually !
u jst nailed it bro..😄👍
Tum cha video avadla... Tukaram Maharaj satyanisht, vastunisht, aani vidnyannisht hote yaat shanka nahi... prachalit vyavasthe virodhaat andhshraddye virodhaat maharajanni prachand likhan kele... pan tatkalin bhat bramhananni tyancha atonat chal kela... tyanche sahitya naash kele... ya haramkhoranni tyancha khun kela ( mulat hi bramhanni jamat khunarich aahe velo veli ayanni virodhin che khunach kele... kat karasthan karun tashi yanchat kahi dhamak nahi.. ).. tekahi vaikuntha vimanat basun vaigaire nahi gele ya badmash jamati ne tyancha khunach kela .... va khota itihas lihala... varsha nu varsye bhatanni varkari lokanna khoti mahiti sangitli... virodha kela ki khun hay aaj paryant chal le aahe.... hi haramkhor jamat sanghatit gunhegar aahe... ramdas maharaj , pralhad maharaj ashe ka nahi gele vimanat basun vaikuthi ??..... fakt tukaramach gele ?.. ka??...
@@narendradhore3696 रामदास स्वामींना पण त्रास झाला त्या काळी , एकतर सतत यावनी आक्रमणं आणि बुरसटलेला समाज ... .....थोडं तर्कशुद्ध पाहिलं तर असं लक्षात येईल की , ज्यांचं सगळं नीट-सुरळीत चालू आहे त्यांना बदल नको असतो , काळा प्रमाणे upgrade होणं नको असतं . ....मग त्यांची जात काही का असेना .....पण मानवाचा इतिहास असा आहे की, बदल हा घडत जातो आणि काळ सर्व गोष्टी आपल्या हातात ठेवतो.....!!! नोटाबंदी खरंतर चांगली आहे...पण आपण ती रडत-खडत शिव्या शाप देत स्वीकारली.....!! तसंच त्या काळी....चुकीच्या गोष्टी बंद करताना प्राणाचीही पर्वा केली नाही लोकांनी ......हेच सगळं ' गॅलेलियो ' ह्या शास्त्रज्ञाच्या बाबतीत घडलं ....त्याने लावलेले शोध हे बायबल च्या विरोधात गेले....आणि ते लोक त्याला फासावर द्यायला निघाले..... !!! लोकांना न आवडणारी गोष्टं तुम्ही केलीत की तुम्ही वेगळे ठरता.....संत ज्ञानेश्वर हे ब्राह्मण होते.....आणि त्यांना त्रास देणारेही ब्राम्हण होते.....!!! कारण त्यांना भगवत्गीतेचं Translation मान्य नव्हतं
@@unknownguy279 faar gol gol jhalak. Uddeshy kaay
2500 वर्षापुर्वी भगवान महावीरांनी पुर्ण विश्वाला अहिंसेचा उपदेश केला होता। संत तुकाराम महाराजांच्या अभंगवानीचा मुलाधार पण अहिंसा आहे।
Mahaveer nahi buddh
जैन, बौद्ध या श्रमन परंपरेतच येतात कबीर, नानक, तुकाराम, नामदेव, बसव.. सनातनी नेहमीच विरोधक अहेत.
@@Renaissance861agadi barobar
BBC मराठी टायटल मध्ये महाराजांच्या अगोदर संत तुकाराम महाराज लिहायला तुमची बुद्धी ही वैंकुठाला गेली होती काय ?
खर आहे ते तस त्यांनी लिहायलाच हवं आणि जर नाही तर तुम्ही ह्यांचा Exposé Video तयार केला पाहिजे
गोर वर्णीय परदेशी असते तर कदाचित सेंट म्हणूनच उल्लेख झाला असता. भारतीय सुद्धा उत्तम प्रकारचा पोशाख घालतात.
आजपासून 500 वर्षांनी सुद्धा अस सांगतील की दाभोलकर ,पानसरे गौरी लंकेश हे पण सदैह वैकुंठाला गेले असंच म्हणतीलआणि त्यात पानसरे ला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज घ्यायला आले होते असं म्हणतील
😆😊😆
Mambaji gosavi tuzasarkah asanar haromkohor
सदैव नाही हो... सदेह!
Right
@ice breaker घंटा ़ त्या साठी सत्वसील तप लागत ़ मौंसा अहार आणी दारु पिणाराला ईथेच वैंकुठ आहे ़ गटार
तुकाराम महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती आज ही तुकाराम महाराज बीज या दिवशी होते🙏🏻
ती कशी ?
@@mangalashirolkar9719 tukaram bij divshi dehu la java samjel
Raam Krishna Hari
Khot ahe he sagal
@@sachinkachare8400 khara kay te sanga mag
१) आम्ही जातो आमच्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।१।। आजवर होतो तुमच्या गावी । आता कृपा असू द्यावी ।।२।। आता कसले येणे जाणे । सहज खुंटले बोलणे ।।३।। रामकृष्ण विठ्ठल बोला । तुका गेला वैकुंठाला ।।४।। २) आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ।।१।। वाड वेळ झाली उभा पांडुरंग । वैकुंठी श्रीरंग बोलावितो ।।२।। अंतकाळी विठु आम्हासी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ।।३।। ३) तुका उतरला तुकी।नवल झाले तिन्ही लोकी।।१।। नित्य करींतो कीर्तन।हेचि माझे अधिष्ठान।।२।। तुका बैसला विमाणी।संत पाहीती लोचनी।।३।। देव भावाचा भुकेला।तुका वैकुंठासी गेला।।४।। ४) अणुरेणु या थोकडा । तुका आकाशा एवढा ।।१।। गिळुनि सांडिले कलेवर । भवभ्रमाचा आकार ।।२।। सांडिली त्रिपुटी । दिप उजळला घटीं ।।३।। तुका म्हणे आतां । उरलों उपकारा पुरता ।।४।।
बरोबर आहे,
संत नामदेव महाराज याना ब्रह्मणानी मंदिरा बाहेर काठले,संत मीरा बाई ना विश देवुन मारले कारण संत रविदास महाराजाना गुरु बनवले होते,मनुवाद चा खूप प्रभाव होता,पन तुकाराम महाराजांचा खून केला याचात काहिच
तथ्य नाही
जातीय व्यवस्था व वैज्ञानिक विचारसरणी होती म्हणूनच महाराजांचा खूण झाला
Tula Kay mahit khun zala
अंधभक्ती पेक्षा वस्तुस्थिती वेगळी होती हे पोंगापंडीतांना कळण्यास अजून किती काळ लागेल हे तो पांडूरंगच सांगू शकतो .
Hatya zali he saty ahe. Karan dhyanobani samadhi ghetali ti hyamulech ki samajatil ahankari lok tras det hote hich vastusthiti hindunchya hrasala karnibhut tharel
श्रद्धा आणि धार्मिक रित्या बाजूला ठेवून फक्त वैचारिक रित्या विचार केला तर 100% तुकाराम महाराजाही हत्त्या झाली👍
Correct right bro
असे काही झालं नाही समाजात चुकीचं पसरवू नका
विमानाचा शोध त्याकाळी लागलेला नव्हता तर हे विमान पुष्पक आलेच कुठून ह्या अशा पुराण कथा घेऊन लोकांना पागल बनवले आणि खरा क्रांतिकारी तुकाराम महाराज लपविले गेले पण त्यांच्या त्या अभंग वाणी येथे आज अजरामर आहेत जय भारत जय विज्ञान जय सविधान
अरे तिथे गरुड आले असेल थोडा तरी कॉमन cens ठेवा .... अशेच शिकले आणि झाले का
मिं . आता . देऊ गावात आहे .. तुकाराम . माह राज . कि .ज्य . चंद्र . सुर्य .आहे . तो .पर्यन . माहाराजाच . नाव .राहील .
@@prajwalraut749 tu brAmhan lokanche samarthan karit ahe tuzya bapane baghitala kay garud mansala uchlun netat garud jastit jast 10 kilo vajan uchalu shakto
@@kishordaware5278 chivtya mag Ramayanat Jatauu ha garud mansana kasa uchalto ?
तुम्ही तुकाराम महाराज यांची गाथा वाचली आहे का?
विस्तृत आणि सखोल उपलब्ध माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !
--- राजेन्द्र रणधीर ,अहमदनगर
मी आता देहुत आहे । योगायोगाने हा विडियो पाहतोय। संत तुकाराम महाराज की जय
प्रा. सदानंद मोरे यांचा तुकोबारायांचे वंशज/वारस म्हणून पूर्ण आदर आहे. मात्र ते सत्याकडे पाठ फिरवून दूर पळत आहेत हे सर्वोच्च सत्य आहे. त्यांचेपेक्षा मा. डाॅ. आ. ह. साळुंखे सर सत्याच्या अत्यंत जवळून बोलतात असं निश्चितपणे म्हणता येईल. अर्थात साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षांचा काल "खंड" आणि उपलब्ध साधने व पुरावे या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
विकल्या गेल आहे ते सदानंद मोरे प्रकरण
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत हे सत्य आहे , जर पांडुरंग त्यांच्या ग्रंथाचं रक्षण करतात तर त्याचं रक्षण करू शकतो
जगत गुरू तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते जगत गुरु तुकाराम महाराजांचा जर खून झाला असता तर खून करणार्यांची जात सुध्दा महाराष्ट्रात ठेवली नसती हे लक्षात ठेवा
कोनी काही म्हनो पण माझ्या साठी तुकाराम महाराज आज पण देहुतच आहे। कारण आत्मा अमृत आहे। थोर संताचा मृत्यु होत नाही।
अहो mam.... अगदी साधी गोष्ट आहे की, त्या काळी सनद लिहण्याची कामे ही ब्राम्हण करत असत... मग काय जे वाटेल ते लिहिलाय ईतिहासात ह्या कर्मठ ब्राम्हणांनी...
असं काही कसं लिहीतील.......इतके नालायक असते तर स्वतः सिंहासनावर बसले नसते का......??? आज जे हिंदू म्हणून मिरवताय ना ते ....Documentation च्या कृपेने आहे......documents नीट नसती तर काही अस्तित्व राहिलं नसतं आपलं.....
ज्याचं त्याला श्रेय द्या ....म्हणजे महाराष्ट्राचा गौरव वाढेल......
कृपया ईतिहासाचा सखोल अभ्यास करावा मग च आपले मत मांडावे.... शिवाजी महाराजांच्या गादी वर बसणारे पेशवे हे कोण... ह याचा अभ्यास करावा
ज्याचा श्रेय आहे त्याला द्यावे... पण खरा ईतिहासात हा लोकांना सांगून पण महाराष्ट्राचा गौरव वाढावावा
@@vishalmohite9541 सहमत
मी ज्यावेळी १९३६ चा बनलेला संत तुकाराम हा चित्रपट पहिला, त्या वेळी माझ्याही मनात हाच विचार आला, कि चारशे वर्षापूर्वी या पृथ्वीवर एक असा भला मोठा गरुड अस्तित्वात होता का? कि जो एक सत्तर ते ऐंशी किलो वजन असलेला माणूस चक्क आपल्या पाठीवर उचलतो, त्यावर एक छानपैकी मखर बनविलेला असतो, आणि तो पक्षी तुकाराम बुवांना " वैकुंठ" या ठिकाणी घेऊन जातो. माणूस म्हणून माझ्या असा विचार येणे स्वाभाविक आहे. संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, हे विवेक बुध्दीला पटत नाही.
आणि ते हि पत्नी ला न भेटता .एका अर्थी खरा कर्मयोग पत्नीने शिकवला असताना .
Quantum physics vacha
budhila laa 70 varsha puri aeroplane sudha patali nasti
आपण शंका कुशंका काढत राहिलो.पण पण प्रदेशातील शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास केला. आणि त्यावेळी नक्कीच तसं झालं असेल हा विचार केला. त्यातील एक उदाहरण म्हणजे विमान आपण आपल्या पुराणात विमानाविषयी ऐकतो त्यावर विश्वास ठेवला नाही.पण याचा अभ्यास प्रदेशात सखोल झाला.
Bhagvan Vishnu Che vahan garud aahe.te aale hote.
जगदगुरु संत तुकाराम महाराज कि जय जय जय...🙏🚩
Thank you Ma'am for well researched content, appreciate. Sometimes BBC channel standout with its clear & fact based contents. Sant tukaram will live forever in everyones heart, through thoughts and abhanga...
400 वर्षापुर्वीची गोष्ट खुन की वैखुंटगमन हे शोघण्यपेक्षा त्यांच्या गाथेचा अभ्यास करा तुमच्या जिवणाचे सार्थक होईल
फारच छान विचार मांडला आपण
Khoon Zala Dhulvadet Bhatta Brahmanachya Dhandyat Vataekare Zalae Chaturvarna Modalaa Mambaajeechya Khodya 🇮🇳📢📢
Right
माऊली, आणि हे हरामखोर. असेचखून.करत राहनार. आताही दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ई.ना मारलच ना.ऐवढच ,कशाला, फडणवीस मुख्यमंत्री असताना, समाजसुधारक म्हणून ख्याती असलेल्या गोपाळ गणेश आगरकर ,यांच्या पुतळ्याची त्यांच्या जन्मगावी विटंबना करण्यात आली, फण.कुणावरही कारवाई करण्यात आली नाही, कारण समाजसुधारक असल्याचा राग.
tu napusak zala mhanje sarv napusak ahet kay brAmhan lokani maharaj yanchi hatya keli hoti ani tu tya brAmhan lokanchi gaand chatnyachi bhasha bolat ahe
खुब विवादित विषय निवडला.
छान...विशलेषण.
आता सारवासारव न करता ...बोलले असते तर ..
People always killed by those who can't digest truth and upcourse equality
संत तुकाराम महाराज की जय हो मित्रहो जन्म मृत्यू जरा आणि व्याधी कोणाला चुकत नाही भगवंत इतके दयाळू आहेत की जे मृत्युसमयी भगवंतांना शरण जातात म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करतात त्यांना भगवंत माफ करीत असतात संत तुकाराम महाराज आयुष्यभर भगवंताचे नामस्मरण करीत होते मग त्यांना गरुड रुपी विमानाने नेले याबाबत वाद करण्याचे कारण नाही जय श्री कृष्ण
मर्डर,ब्राह्मण च्या वरती विद्वान कोणीही असू नये यासाठी केलेली तजवीज🚩🌹🙏🙏🙏
Thanks madam nice explained 🙏🙏
हत्या असो किंवा वैकुंठ गमन खूप वेळ लागेल हे कळायला किंवा कळणार पण नाही.
पण एक गोष्ट नक्की की तुकाराम महाराजांना कळाल होत की त्यांचा अवतार कार्य संपलय म्हणूनच त्यांनी" आम्ही जातो आमच्या गावा"
हा अभंग रचला.
आणि ज्यांना स्वतःच्या मृत्यू विषयी ज्ञान असते त्या विभूती ईश्र्वर स्वरूपच.
🙏राम कृष्ण हरी 🙏
Khup sunder
@@SUMDESHMUKH धन्यवाद 🙏
ज्यांना स्वतःच्या जाण्याविषयी ज्ञान असत ते ईश्वराच्या विभूती असतात हा मुद्दा अगदी बरोबर आहे तुमचा, पण त्याच बरोबर हेही खरं आहे की त्यांचा खून होऊ शकत नाही कारण त्यांचा रक्षण कर्ता स्वतः ईश्वरच असतो. हल्ली प्रसिद्धी साठी लोक कोणता मार्ग अवलंबतील हे सांगता येत नाही. तुकाराम महाराजांच्या जाण्याविषयी बोलण्यापेक्षा त्यांच्या शिकवणी विषयी बोलण्याची बुद्धी bbc ला का झाली नाही.
@@maheshnikam5120पुरोगामि विचाराचे लोक आहेत हे बि बि सी वाले ज्यानी नेहमिच हिन्दुचा द्वेश केला
तो अभंग संत जगनाडे यांनी तुकारामाच्या नंतर तयार केला होता
कोण म्हणतंय दाभोळकराचा खुन झालाय
ते सुधा वैकुंठाला गेलाय
Devala na man nara manus deva kade kasa javu shakto.
Dabholkar kalburgi mela he matra chan zhala.
Tuzya maay sobat gela asal to
@@siddhantahire9113 aani tuzhi mai mazha sobat 🤣
जो सत्य उकरून काढतो त्याचा पूर्वी तुकाराम अन आता दाभोलकर अन पानसरे होतो
पण जनता काही सुधरत नाही
खरंच खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद bbc 🙏🏼
संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले होते हेच लोकांना माहीत आहे कारण जे लोक बघतात तेच लोक आपल्या समोरच्या पिढी ला सांगतात ते पिढी दर पिढी चालू राहते आणि जे लोक म्हणतात संत तुकाराम महाराज यांचा खून झाला होता हे तेच लोक आहेत ज्यांचे पूर्वज तुकाराम महाराज यांना छळत होते
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुम्ही बरोबर बोललात
ज्ञानेश्वर महाराज रचिला पाया तुका झालासे कळस! दोघांना अतोनात छळले!
Khun. 100%.....
नामदेव महाराज रचिला पाया तुका झालासे कळस ............ हे अस आहे ज्ञानेश्वर नाही
@@sudamdige8189 nahi. Dyandev rachila paya tuka zalase kalas asech ahe.
संत नामदेव रचला पाया तुका झाले कळस असे आहे ताई ज्ञानेश्वर नाही आहे कुठे ज्ञानेश्वर घुसवले गेले आहे तयात
@@kumarbattinwar7700 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहली माहीत नाही काय पाया ज्ञानेश्वरांनीच रचला उगीचच ते ब्राम्हण म्हणूण त्यांचा द्वेश करण्यात येऊ नये आणि केला तर त्यांना काही फरक पडत नाही.पण आम्हाला पडतो.समजलं
माझा तुकोबांच्या वैकुंठगमनाला अज़िबात विरोध नाही़,पण एक प्रश्न कायम पडतो, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे समकालीन होते ,त्यांच्या महान कार्यासाठी त्यांना न्यायला विमान का आले नाही!!!
अरे दादा छत्रपती शिवाजी महाराज शुद्र होते म्हणूनच त्यांच्या राज्याभिषेकाला बामनांनी विरोध केला होतानं? मग कसं विमान येनार? पण समकालीन असलेल्या रामदास स्वामी तर ब्राह्मण असून सुद्धा विमान आलं नव्हतं,असं का.झालं? ते तर ब्राह्मण होते ,त्यांचा हक्क तर पहिला होता.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद।
ही एक बातमी आहे ...आमचा समाज ह्या बाबतीत दुधा मनस्थितीत राहू नये म्हणून अवशक आहे 🙏....BBC नुज चा रिपोर्टर नसलो तरी इतर बातमी प्रमाणे ही बातमी आहे 🙏 बीबीसी ला धन्यवाद
प्रयत्न वादाचे पुरस्कर्ते,,,कर्मकांड यांना फाटा देणारे ,,,निसर्ग, प्राणी आणि माणसात देव पाहणारे माझे तुकोबाराय पुढे येणे तेवढेच गरजेचे आहे .असे झाले तर आणि तरच माझा छत्रपती शिवबाचे राज्य पाहता येईल जे की आता बेभरोसे ,स्वार्थी राज्य पाहण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्र लोकांच्या नशिबी आहे 🙏
गाडगे महाराज डिसे. 1956 ला प्रदिर्घ आजार व अतिपरिश्रमा मुळे वारले व त्यांना हजारो माणसांसमोर जाळन्यात आले.
1983 ला उमाळे गुरुजींनी गाडगे महाराजांची पोथी लिहिली त्यात गाडगे महाराज सदेह पुष्पक विमानाने वैकुंठाला गेले असे नमुद केले आहे.
अशा कलमकसायांची नांगी ठेचणे गरजेचे आहे. भविष्यात तुकडोजी महाराज पुष्पक ही मंडळी बसवणारच.
परीट समजा चे आहेत का आपण....मी पण परीट समाजा चा आहे अहमदनगर चा
"सदेह वैकुंठाला पाठवणे" हा सनातनी माफिया चा code word आहे खुनासाठी
शिवरायांना परमवंदनीय तुकाराम. महाराजांचा खून त्यांच्याच हिंदवी स्वराज्यात झाला हे काही मनाला
पटत नाही.शिवरायांनी त्यांच्या मृत्युच्या चौकशी साठी काय केलं ह्यासंबंधी काही कागदो पत्री पुरावे आहेत का? महाराजांची तुकोबाच्या मृत्युनंतर काय प्रतिक्रिया होती हे जर का ज्ञात झाले तर खून की सदेह वैकुंठागमन ह्या प्रश्नाचा उलगडा होईल.
अगदी बरोबर
जेव्हा विमानाचा शोधच नव्हतI ते०हा महाराज पुष्पक विमानाने वैकुठIस गेले असे मानने म्हणजे मनाचेच मांडे खाऊन हजारो वर्षाच्या गुलामीच्या विचाराचे ( स्वतःचा मेंदू न वापरता ) प्रदर्शन करणे होय .
🙏तुकाराम महाराज की जय 🙏🙏🙏
Dear BBC is it real that Christ came after 3 days?? Is the devil is coming today in makka?? Why don't you make a video on it??
I want to know
Now this days media is anti- Hindu,and leftist....te aplya sant lokanchya chamatkarana dekhil andhvishwas mantat...asha lokana Dev pudhchya janmat Nikki ch kutra manjar banavnar...
@Atheist dear atheist I know that these are superstitions then why this BBC only taking Hindus one?? Why not Adams story of eating fruit is superstition?? Why can't these people say anything?? And also why you atheists utter any word against it??
@Atheist why don't you work issue like this watch this below link is it a science?? Why any one of you say anything??
czcams.com/video/80FaqDWoRPg/video.html
There are so many
@@user-me6lh5og9c अगदी बरोबर
BBC or any media out there has lost credibility, now days bashing Hinduism is a trend.
एकट्या तुकारामालाच देव विमान कसा पाठवेल ....देव भेद कसा करेल ....सगळ्याच संताना विमान पाठवलं असत ......प्रस्थापितांचा तो प्रतिशोध होता .....सत्य सांगणाऱ्याचा असाच शेवट होतो भारतात .....
अगदी बरोबर
Absolutely right
Tukaramanche abhanga Aaj hi arthapurn ahet ,gharo Ghari gayile jatat ..
Pan Pansare ani Dabholkar fakta media madhe aathavtat ..rajkarnasathi ..
.
जगतगुरु तुकाराम महाराज ह्यांना कोणी काय त्रास दिला हे सर्वांना कळत परंतु तुकोबाचे विचार सदैव आमच्या मनात आहे ❤
तुकाराम महाराज चे व शिवाजी महाराज यांचे चांगले संबंध होते त्यांनी पाठवलेले हिरे मोती दागदागिने हे सभार परत पाठविले त्याचे गुप्तहेर गावं गावात होते प्रत्येकचोटी मोती बातमी शिवाजी महाराज पर्यंत जात होती जर काही दगा फटका झाला असेल तुकाराम महराजची महितीजली असते
या मार्गाने। संशोधन झाले पाहिजे
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आजही त्यांनी लिहिलेल्या 'अभंग' रूपात आजही या पृथ्वीतलावर वास्तव्य करून आहेत..!! त्यांचे विचार जो बुडवेल तो खुनी ठरेल.
अशा व्हिडिओची खरंच गरज नाही. तुकोबांची व त्यांच्या गाथेची महती सांगा. अश्या माध्यमाचा वापर ज्ञानाचा प्रचार-प्रसार करायला करा. मार्गदर्शन करा, समाजात तेढ निर्माण करू नका .
समाजात तेढ नाही तर सत्य समोर आले पाहिजे आणि अंधश्रद्धा दूरच झाली पाहिजे.
जे स्वतः तुकाराम महाराजांचे म्हणणे होते.
vishal shinde , tedh ? Ti kashi ? Ulat swatch manane je ghadle te swikarave he uttam...
खुप सुंदर माहिती दिली आहे सर आपण.
आपले खुप खुप आभार.
संत तुकाराम महाराज यांचा खुपच झाला आहे महाराज हे चमत्काराच्या विरोधात होते या हरामखोर मनुवादी विचारांच्या मुठभर लोकांनी च महाराजांचा खुन केला सत्यनास होवो या हरामखोरांचा मनुवादी लोकांचा
आपली आई पतिव्रता आहे याचा विश्वास ठेवावा बाकी भानगडीत पाड्याचे व पडायचे नाही आम्ही वारकरी तुकाराम महाराजांना वडील मानतो बाकीच्या आगाऊ लोकांनी उगीच आपल्या नसलेल्या विद्वात्तेचे प्रदिर्शन करू नये.
संत तुकाराम यांच्या स्थिती बद्दल सांगणे ही बाबच कठीण संत तुकाराम यांची अवस्था खूप उच्चतम होती संत ज्ञानेश्वर यांना सुद्धा अत्युच्च अवस्थेतून जीवन जगताना खूप खूप कठीण होऊन जाते तसेच same काही संत महंत साधु ऋषि मुनि यांना सुद्धा होते कर्नाटक कोंकण केरल सीमेवर मध्वाचार्य म्हणुन मोठ्यातील मोठ्ठे संत होऊन गेले त्यांच्याबद्दल सुद्धा उडपी मधे प्रवचन करता करता ते अदृष्य झाले तेव्हा ते 95 वर्ष होऊन सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतके लवचिक शक्तिशाली होते त्यांच्या बाबतीत
संशोधन करताना सुद्धा हीच बाब तपासली होती संत तुकाराम, मीराबाई, मध्वाचार्य अशां काही निवडक व्यक्ति मधे ईश्वर तत्व चेतनेची अत्युच्च पातळी निर्माण होऊन त्यांचे मनुष्यरुपात जगणे सुद्धा कठीण होऊन जाते आणि ते महासमाधि मधे सशरीर जातात
ज्याला वैकुंठगमन म्हंटल गेलय हिंदू धर्म यामधे संत ज्ञानेश्वर यांची सुद्धा तीच अवस्था होती खूप खूप rare अशी अवस्था अगदीच कित्येक दशका मधे काही निवडक संत महंत यांचीच होते त्यामुळे यांवर सहज विश्वास बसणार नाही
संत तुकाराम यांचे वैकुंठ गमनच होते परंतु ते ज्या पद्धति ने झाले ती घटना अत्यंत दुर्लभ असते म्हणुनच तर्क वितर्क ते हिमालयात गेले असतील नदीमधे समर्पित झाले असतील किंवा त्यांचा खून झाला असेल अशे मानवी बुद्धि विचार करते ज्याबाबत संत तुकाराम यांना त्या अत्युच्च अवस्थेतून बघितले तरच कळेल अन्यथा कळणार नाही
Your research and presentation is truly appreciable.
Request to present a good research on the foll.
1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
With afzal Khan.
3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .
8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
इतकं श्रवण केलं जगतगुरु संत तुकाराम महाराज हे देवच होते संत तेची देव
देव तेची संत हेच खर आहे आमचा
विश्र्वासच देव आहे दाशी एवढच
सांगेन संत तुकाराम महाराज यांच्या या
निस्वार्थ भक्तीने आम्ही सुद्धा आमचा
इहलोक आणि परलोक सुखाचा कसा
होईल हे शोधायचं आहे
प्रेमाने बोला धन निरंकार जी
या बाबतीत जास्त विचार केला तर मेंदू ला घाम फुटतो ...
कारण तुकाराम महाराज त्यांची मुलगी भाग्यरथी साठी परत आलते... व परत संत निळोबाराया साठी परत आलते....
फालतू logic 😃
गाथा पुर्ण समझल्यास समझेन!
छत्रपती शिवाजी महाराजांनी खुन करणार्या त्या अपराधीला हत्तीच्या पायाशी दिले असते.
आमचा देवावर , संतांवर , छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास आहे.
इतिहास आजकाल कोणालाही माहीत नाही त्यामुळे कितीही माहिती मिळाली ती पुरेशी नाही ठरत आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे जे स्थान आहे ते तसेच राहिले पाहिजे.
Hoy Tukaram maharajanche sthan te tasech rahile pahije.
Sant Tukaramana sashtang namaskar.
Tyanche vichar ani aacharan aaplya jivanat utaravne hich tyana khari shraddanjali aahe.
तुकाराम महाराजांनी आपल्या लेखणीतून व वाणी तून समाज सुधारणा .लोकांचा सहभाग वाढता पाठिंबा हे सहन न झाल्याने तुकाराम चा मुत्यू शंकाच नाही तर खून झाला आहे. इतिहास चुकीचा लिहून ठेवला आहे
शिव छत्रपतींनी (गो ब्राह्मण प्रतीपालन )हा आदेश तेंव्हाच काढला असावा असा अंदाज बांधता येवू शकतो
Cirrt
तुकाराम महाराज हे देवावतारी होते त्यांना नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा गरुड घेऊन आले होते हे सत्य आहे
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस.., महान विचार चिरंतन आहेत,
आजकाल इतिहास व पुरानामधील घटना व व्यक्तिमत्त्वावर वाद उकरून काढण्याचे फॅड आलं आहे
संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव करा.ते खरे प्रबोधन कार होते. तुकोबांचे अभंग वाणी यातून स्पष्ट होते.
आपल्या अभग आनी कीर्तनातूं न बहुजन समाजयाला जागरूक करनारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यानि कर्म कांड सांग नारे. मनु वादी लोका चे दुकान बंद केले....
तुकाराम महाराजांनी व संत ज्ञानेश्वर महाराजानी आपल्या ग्रंथामध्ये महर्षी मनुच आदराने समर्थनच केले आहे. म. मनुचा द्धेश केला नाही हे लक्ष्यात घ्या .
भारतीय परंपरेत खूप संत झाले पण कोणी सदेह विकुंठा ला गेलेले नाही .
हे एक न सुटणारे कोडं आहे हे खरं आहे. परंतु त्यांचा नाश्वर देह कसा ही जाऊ दे, पण ते जगद्गुरू बनून आज ही प्रत्येक माणसाच्या हृदयात जिवंत आहेत, ह्या बद्धल वाद नसावा.
श्रीमंत संत तुकाराम महाराज की जय
अरे देवाला कोण मारू शकत नाही . प्रत्येक मंनुषाचा आत्मा अमर आहे
मला वाटत खून झाला की वैकुंठ गमन हे महत्त्वाचं नाही पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्यावरून तरी हे सिद्ध होत की ते महान संत होते म्हणजे देवच होते आणि त्यांनी लिहलेल्या अभंगातून समाज्याला positive energy मिळते
ते कोणी नाकारत आहे का सुहास कदम पण एवढ असुन त्यांचा खूण झाला असेल तर
tuzi gand fatate brAmhan virodhi bolnyachi
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा कार्यास कोटी कोटी प्रणाम
ज्या ज्या लोकांनी जगाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या वेळेच्या व्यवस्थेने संपवले पण मरतो तो माणूस पण त्यांचे विचार अजरामर राहतात व राहतील
संत तुकाराम महाराज वैंकुठला गेले का नाही?? त्यांचा खून झाला का?
याचे उत्तर शोधणे याचा तुम्हाला आम्हाला आणि bbc मराठी ला काहीच फायदा नाही
तर त्यांचे अभंग आपल्याला या जीवनात कसे वापरता येतील हे बघा असे केले तरच महाराजांना आपल्या कामचे सार्थक वाटेल
आणि तसही 1ला अभ्यास तुम्ही bbc मराठी वाल्यांनि कारण तुम्ही ही शेवटी आमचे channel subscribe करा हे संगायला विसराला नाहीतच
त्यामुळे असे विषय लोकसभा च्या तोंडावरच कशे तुम्हाला सुचतात हे ही आरश्या समोर उभारून बघा मग संत तुकाराम बघा
....बाकी काय जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर....
एक नंबर बोललास मित्रा.
Amol Patil - mag 'Purogami lokanche' padnare khun tumhi aasech dolyani pahat rahanar? Tumhi 'Manuvadi' aahat kay?
@@swapnilpatil8441 मित्रा मी तर तुकाराम महाराजांनी सांगितलेला अभंग आपल्या जीवनात कसे वापरता येतील यावर बोललो
मी ना पुरोगामी विषयी काही बोललो आणि नेमका मनुवादी म्हणजे काय याची माहिती मला नाही त्यामुळे त्याचा काही संबन्ध इथे नाहीये
त्यामुळे तू परत एकदा विडिओ बघ आणि माझी comment वाच
कदाचित तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळून जातील
'
संत गुलाबराव महाराज यांचे ग्रंथ वाचा....🙏
खरं आहे आमची आज्जी नेहमी आम्हाला सांगायची तुकाराम ला बामणानीच उन वाळूत घालून मारलंय .
@Proud Indian तूला एवढं का लागलं पण?
ज्याचा पाठीराखा पांडुरंग त्यांच्या कोणी केसाला ही धक्का लावु शकत नाही .ज्याचा सखा हरि !विश्व कृपा करि! हा एक फक्त प्रसिध्दी मिळवण्याचा रस्ता आहे.
BBC stand for,
B=बकचोद
B=बाबाजी
C=चॅनल
😅
इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦♂️ औकात है क्या चॅनल कि😂
For views और बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻
जगदगुरु तुकाराम महाराज याच्या वाणीत दम होता त्या काळातील ब्राह्मण वाटयचा की तुकाराम महाराज आपल्या
संत तुकाराम महाराज स्वदेह वैकुंठाला गेले हे निर्विवाद सत्य आहे... " आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा "... कारण भगवंताचे पवित्र हरिनाम घेऊन महाराजांचे शरीर दिव्य बनले होते आणि हे समजण्यासाठी आपली इंद्रिये अपूर्ण आहेत... त्यासाठी आपण महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करायला हवा.. Even गीतेत भगवंतांनी त्यांच्या वैकुंठ धामाबद्दल सांगितलं आहे... 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
400 varsh houn held tri lokanna vedyat kadhych kaam bhatanni kele
विनम्र अभिवादन
Present world -'Death is not important, Are you following him or not ,thats the todays need.'
एक गोष्ट मला समजत नाही मीडिया ला दुसरा काम नाही उरले , साधं 10-20 वर्षा पुरिवीच्या केस सुटत नाही आणि हे discuss kartay ,400 वर्ष आधी काय झालंय ते ....
Leka Bharatat haich chalu Aahe Jo chalta hai wo he bikta hai BJP Chya chomyanni suruvat Keli yachi babrj Majid padun aani 2014 nantar Babar tipu Nehru Gandhi mughal hai sarva Karun Karun
media jevha ram mandir chalvite tevha tula bare vatate
Sant tukaram chatrapati Shivaji Maharaj sambhaji Maharaj yanche mrutyu goodha aahet tyacha shodh ghetala pahije
Correct
Sanjay Kamble - Agdi barobar.
सत्य अस्त्यशी मन केले ग्वाही मानियाले नाही बहुमता,,,,मोक्ष पदा घालू लाथा ,तुकोबा आमचा वैकुंठाला गेला नव्हता,,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,,जीवाचे जीवन तुकोबांचे अभंग,,,वारस काय ,,,जर विचारांचे वारस असेल तर वारस ,,नाही तर बे वारस,,,
जगदगुरु श्री संत तुकोबाराय सदेह वैकुंठ गमनानंतर पुन्हा माघारी आले आहेत. ते म्हणजे आपल्या मुलीसाठी, तसेच श्री संत निळोबाराय यांना अनुग्रह देण्यासाठी, तसेच श्री संत जगनाडे महाराज यांच्या अंत्यविधी साठी श्री संत तुकाराम महाराज पुन्हा माघारी आले होते.
त्यांचे स्वेच्छा प्रारब्ध होते. त्यामुळे त्यांचे स्वेच्छेने येणे जाणे होते.
। जेवढे देवाचे अवतार। तुका त्यांचे बरोबर।
जगाचा मालक पांडुरंग त्यांचे पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची हत्या करण्याची हिंमत कोणतही नव्हती.
त्यामुळे संत तुकाराम महाराज यांची हत्या करण्यात
आली असा हा विषय म्हणजे अज्ञानी लोकांच्या बैठकीतला आहे.
सदर विषय वारकरी संप्रदायासाठी कधीही नव्हता व राहणार नाही.
*देवाबामनाने गेम केला तुकारामाचा ;*
*इंग्रज ईतिहासकारांची पुस्तकं वाचा मावळ्यांनो*
*अजून किती काळ पुरंद्र्याची पुस्तकं वाचणार ?*
Tum cha video avadla... Tukaram Maharaj satyanisht, vastunisht, aani vidnyannisht hote yaat shanka nahi... prachalit vyavasthe virodhaat andhshraddye virodhaat maharajanni prachand likhan kele... pan tatkalin bhat bramhananni tyancha atonat chal kela... tyanche sahitya naash kele... ya haramkhoranni tyancha khun kela ( mulat hi bramhanni jamat khunarich aahe velo veli ayanni virodhin che khunach kele... kat karasthan karun tashi yanchat kahi dhamak nahi.. ).. tekahi vaikuntha vimanat basun vaigaire nahi gele ya badmash jamati ne tyancha khunach kela .... va khota itihas lihala... varsha nu varsye bhatanni varkari lokanna khoti mahiti sangitli... virodha kela ki khun hay aaj paryant chal le aahe.... hi haramkhor jamat sanghatit gunhegar aahe... ramdas maharaj , pralhad maharaj ashe ka nahi gele vimanat basun vaikuthi ??..... fakt tukaramach gele ?.. ka??...
तुम्ही वाचलीयेत पुरंदरयांची पुस्तके? त्यात कोठेही असल्या चमत्कारांना थारा नाहीये. अगदी 'भवानी' तलवारीच्या संदर्भातही.
पण हेही खरंय की मावळ्यांनी इंग्रज इतिहासकारांची पुस्तके वाचावीत. फुकाचा अभिमान मिरवणे कमी होऊन जमिनीवर येतील. जोडीला ब्रिगेडी विचारही कमी होतील त्यांच्यातले.
So it's a win-win situation for the maavlas.😌😌
@@shobhakantable
अगदी बरोबर ;
सगळ्या मावळ्यांचा फुकाचा माज उतरवण्याचे काम फक्त एकटे सर जेम्स लेनचे पुस्तक करतं.
म्हणुन मावळ्यांनी फुलें पासुन सूरूवात करून जेम् लेन पर्यंतचा ईतीहास मुखोद्गत करावा ही अपेक्षा.
साहेब , एक विनंती करु का ??? येत्या वीस वर्षात हे जग आणि मानवजात ग्लोबल वाॅर्मिंग मुळे मरण्याच्या परिस्थितीत येणार आहे.....तेव्हा हे जातपात आणि गेलेला भूतकाळ विसरून एकत्र घेण्याशिवाय पर्याय नाहीये......इतिहास शोधता शोधता पृथ्वीचं मात्र वाटोळं होणार आहे.....हे शास्त्रज्ञ सांगताहेत .....मी विषयांतर केलंय पण हीच काळाची गरज आहे....दुसरी गोष्टं अशी की ब्राम्हणांनी कितीही चुकीचा इतिहास लिहीला तरी ब्राम्हण हे काही सिंहासनावर बसले नव्हते......!!!! त्यांनी फक्त Documentation चं आणि Accounts ( वाणिज्य ) हे काम पाहिलं.....त्यांच्या हाती लेखणी होती ...तलवार नव्हती.....त्यांना राज्यकर्ते जे सांगतील ते ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता......!!! .....आणि खिलजी च्या दौलताबाद च्या स्वारीनंतर संपूर्ण महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली.........असो.....शेवटची वीस वर्ष राहीली आहेत मानव जातीची.....आनंदाने जगून घेऊ.....
@@shobhakantable Pan tumhala 'Purandaryacha' evdha kalvala ka?
'Jems len' che prakaran he 'Moreshwsr Kulkarni' mhanje 'Purandaryane' lihilelya 'Raja Shivachhatrapati' ya pustakatil kalpanik 'Dada Kondevachya' patramule ghadle. 'Rajpita Shahaji Mharajanchya' kalat 'Aadilshahachya' 'Baji Ghorpade' aani 'Murar Jagdev' ya don sardarani tya kalatlya 'Punyala' jalun thithe 'Gadhavacha Nagar' firun' 'Pahar' roun tya paharivar 'Narkapal aani fatki Chappal' lavli. Jithe 'Rajpita Shahaji Maharajani' donda svatahache 'Maratha Rayyat Svarajya' ubharnyacha prayatna kela hota. Tya don 'Aadilshahi sardaranpaiki' ek 'Baji Ghorpade' 'Kulvadi - Kunbi Maratha' jaticha hota mhanun sangitle pan dusara 'Aadilshahi sardar' 'Murar Jagdev' 'Bramhan' jaticha hota aasa satya tyani sangitale nahi.
संत तुकाराम महाराज हे नेहमीच एक आधुनिक प्रेरणा स्थान म्हणून ओळखले जातील. त्यात त्यांची हत्या झाली किंवा ते वैकुंठ गमनास गेले हे भेद करू शकत नाही.
चांगल्या माणसांना नेहमी त्रासच झालाय, त्यामुळे तुकाराम महाराजांना सुखद मृत्यु आला किंवा समाजाच्या छळाने त्यांचा जीव घेतला हे सांगता येणार नाही.
Sant Tukaram Maharaj was brillant in Adhayatama we people belive in science and proof but you should know where science ends then adhayatama begins This is game of Nature No body understand truth that is infront of you. Rajendra Zende Dehugaon. Zendemala
No. Spirituality doesn't begin where science ends. India would have had great scientific development because India has too much spirituality. These are two different things. Faith and rationality cannot merge
Thanks for the update. Now I am totally confused.
BBC stand for,
B=बकचोद
B=बाबाजी
C=चॅनल
😅
इंग्लंड फन्डेड चॅनल बतायेगा संत तुकाराम महाराज के बारे मे🤦♂️ औकात है क्या चॅनल कि😂
For views और बकैत कुमार बनने के लिये हमारे भगवान समान संत का नाम इस्तमाल ना करे🙏
ईतनाहि सामाजिक ज्ञान देना है तो अल्ला कैसा दिखता है ये बताये दम है तो 😎 फिर आपका खुन होता है या कोरोना से मरते हैं इसपर हम विडिओ देखते है 👻