तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2023
  • तुकाराम महाराजांचा खरंच खून झाला होता का | Sant Tukaram Beej | Sant Tukaram Death | Vishaych Bhari
    आमच्यापेक्षा कनिष्ठ समाजातील माणूस ईश्वरासाठी कविता कशा करू शकतो ? कविता करण्यासाठी तुम्ही धर्मपीठाची परवानगी घेतलेली का ? आम्ही पंडित मेलो की काय ? धर्मपीठा समोर आरोपी म्हणून उभे असलेल्या तुकाराम महाराजांना रामेश्वर भट असा खोचक प्रश्न विचारतो. त्यावर शांत स्वभावाचे तुकाराम महाराज ठामपणे बोलू लागतात. नुकतच जन्माला आलेलं मूल त्याच्या आईचं स्तन्य चोखु लागतं तेव्हा त्याला कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अगदी त्याचं निरागसपणे मी माझी काव्य लिहितो. ज्ञान मिळवण्याचा आणि ईश्वराला भेटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी । देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. इतक्या आक्रमकपणे ज्या तुकाराम महाराजांनी त्यांच्या जिवंतपणी कर्मकांड, कर्मठपणा, भोंदूगिरी, अस्पृश्यता, शेतकऱ्यांवरील अन्याय या गोष्टींबद्दल त्यांच्या जिवंतपणी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आवाज उठवला, लोकांना आयुष्याला पुरेल एवढं तत्वज्ञान अभंगातून सांगितलं त्याचं तुकाराम महाराजांच्या निधनाबद्दल मात्र काही लोकांनी चुकीची माहिती इतिहासात नोंद केली असा आरोप गेले कित्येक दिवस सातत्याने होताना दिसतोय.. तुकाराम महाराजांचं खरंच वैकुंठ गमन झालं की अनेक इतिहासकार सांगतात तसं त्यांचा खून झाला, नेमकं काय सत्यय, सगळं तत्कालीन परिस्थिती नीट समजावून घेऊयात...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #santtukaram #santtukarammaharaj #santtukaramdeath #santtukarammoviesongs #tukaram #santtukarammovie #santtukarammahiti #santtukaramabhang #santtukaramkikahani #santtukaramfullmovie #santtukarammaharajstatus #santtukarammaharajfullmovie #dehusanttukaram #tukarammaharaj #sainttukaram #santtukaramhindi #santtukaramsongs #santtukaramaarti #gaurisanttukaram #santtukaramgatha #santtukaramstory #santtukarambiopic #संततुकाराम #संततुकाराममहाराज #तुकारामबीज #संततुकारामगाथा #संततुकारामनिबंध #संततुकारामबीज२०२३ #संततुकाराममहाराजबीज #संततुकारामबीजस्पेशल #संततुकाराममहाराजआरती #संततुकाराममराठीनिबंध #संततुकाराममहाराजअभंग #संततुकाराममहाराजगाथा #संततुकाराममाहितीमराठी #संततुकारामसंपूर्णचरित्र #संततुकाराममहाराजांचीआरती #संततुकाराममहाराजबीजविशेस #संततुकाराममहाराजअभंगवअर्थ

Komentáře • 1,7K

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Před rokem +366

    संत तुकाराम महाराजांना ज्यानी संपवले ते कधीच संपलेत पण तुकाराम महाराज आज ही अमर आहेत

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 Před 10 měsíci

      ते संपले नाहीत त्यांनीच छत्रपतींचा खून केला, पुढे संभाजी महाराज सोयराबाई यांच्यात वाद लावून दिला.
      पुढे फुले शाहू महाराज यांना टार्गेट केले.
      एवढंच नाही तर भिडे आता बहुजनांच्या पोरांना फितवतात ते लोक मेली नाहीत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 10 měsíci +10

      मग rss कोण आहे?

    • @pradipladhe5001
      @pradipladhe5001 Před 9 měsíci +9

      महाराजांचा खून झाला

    • @pramodpatil5419
      @pramodpatil5419 Před 9 měsíci

      ​@@Renaissance861तुझा बाप आहे RSS..... आंड चोक्या भडव्यानो.

    • @exam6250
      @exam6250 Před 8 měsíci +1

      Right...❤❤❤❤

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 Před 10 měsíci +98

    तुकोबांना विरोध करणारे मेले नष्ट झाले..पण तुकाराम महाराज प्रयेक मराठी माणसाच्या मनात अजरामर झाले आहेत...🙏

  • @manish.And.Gajju-vlog
    @manish.And.Gajju-vlog Před rokem +159

    नराधमांनी संत तूकाराम देहरूपी जरी मिटवला असला तरी गेली 400 वर्षे झाली अगदी प्रखर पणे जिवंत आहेत...

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Před 3 měsíci +9

    खून किंवा मृत्यू व्यक्तीचा करता येतो पणं त्याच्या विचारांचा, आदर्शांचा करता येत नाही आज चारशे वर्ष होऊन गेली तरी प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात तुकाराम महाराज भरून उरले आहेत हे महत्वाचे राम कृष्ण हरी

  • @SP-hg1xi
    @SP-hg1xi Před rokem +107

    लोकांना जागरूक आणि समाज प्रबोधन करणाऱ्यांना नेहमीच छळ कपट करून वैकुंठात पाठवले जातात हेच वास्तविक सत्य आहे.

    • @kishornikam7375
      @kishornikam7375 Před 6 měsíci +1

      अगदी बरोबर आहे

    • @ronaldos8712
      @ronaldos8712 Před 3 měsíci +1

      हत्या केली आहे ब्राम्हण समाजाने संत तुकाराम महाराज यांची हेच सत्य आहे 🚩

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Před rokem +37

    खूप विस्तृतपणे आपण माहिती दिली आहे. इतक्या सोप्या आणि छान भाषेत आपण हा विषय सांगितला त्याबद्दल धन्यवाद. तुकाराम महाराज यांना जिवंतपणी खूप त्रास दिला गेला.आज आपण त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Před 8 měsíci +44

    आपण दिलेली माहिती डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, आणी पांडूरंग कवडे यांचे विचार एकदम सत्य वाटतात. माहितीबद्दल धन्यवाद

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Před rokem +157

    शिवाजी महाराज के असली गूरू , संत तूकाराम महाराज जी

    • @dr.vikasvaidyaofficial7062
      @dr.vikasvaidyaofficial7062 Před rokem +1

      Yavarun Ghanerde Rajkaran chalu hoil.

    • @madhukarshete9997
      @madhukarshete9997 Před rokem +18

      खुन झालाच नाही फुकट 1 समाजाला बदनाम करायचे षडंयत्र खुन होनार कसा ते महारााचे गुरू होते जय शीवराय

    • @arungaikwad9682
      @arungaikwad9682 Před rokem +5

      प्रमाण दे भाई और अगर शिवाजी महाराज के गुरू थे तो हमारे मराठे(देश के लिए लडने वाले)तो जिंदा थे

    • @swatideshmukh3454
      @swatideshmukh3454 Před rokem +10

      Shivrayanche khre guru ekch jgdguru v Rashtrguru swami ramdas
      Jai jai raghuvir samarth 🚩🚩🚩🚩

    • @sunitasurwase323
      @sunitasurwase323 Před rokem +6

      ​@@swatideshmukh3454 Ramdas swami ani maharajanchi janm tarik tar bagha mag mhana guru, khara itihas yeudya samor......

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před rokem +36

    ज्या गाथा बुडाल्या त्या संत जगनाडे maharajani लिहून काढल्या म्हणून आज ते अभंग आपल्याला अभ्यासता येतात आणि तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे समजण्या पलीकडचे आहे

  • @milindbarve3334
    @milindbarve3334 Před rokem +572

    महाराजांचा खून सनातन्यांनी केला पण त्यांच्या विचारांचा खून तुम्हीं आम्हीं बहुजनांनी केला 🙏

    • @surekhashelke1727
      @surekhashelke1727 Před rokem +99

      सनातनी मध्ये तू ही येतो भावा . शब्द जरा जपून वापरा . आता मी काय तुम्हाला सनातनी या शब्दाचा अर्थ समजावत बसणार नाही. तुकाराम महाराज देव होते ते आमच्यासाठी देव च राहणार . तुकाराम महाराजांचा खून झाला की ते वैकुंठाला गेले हे ना तुला माहीत भावा न मला माहित . पण ते त्यांच्या पुण्याईने वैकुंठाला गेलेच असतील ही माझी खात्री आहे तेव्हडा त्यांचा अधिकारच होता. आजही जाऊन बघ भावा देहूला जिधून महाराजांनी वैकुंठ गमन केले तिथलं झाड हिरवे गार आहे जसाच्या तस आणि दर वर्षी तुकाराम बीज चया दिवशी ते झाड हलत . जरा खरी पुस्तक वाचत जा .म्हणजे सत्य समजेल बोलणारे काय काहीही बोलतात

    • @luxurycars5195
      @luxurycars5195 Před rokem +23

      @@surekhashelke1727 e baba amhi sana tani nahit kahipan bolu nakos , shevti ekhadya santa mansache vichar nahi patle tar tyala devatva bahal karaycha asach tumcha kapti daav , khara tar bhartala baherchya dahashadvaadi peksha tumchya sarkhyancha jaast dokha aahe ,

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před rokem

      @@surekhashelke1727 खरी गोष्ट आहे जाता येत वैकुंठाला कसं जायचे मला माहीती आहे आज गरज आहे देशद्रोही पक्षाच्या पुढाऱ्यांना पाठवायची .जे शेतकरी द्रैही,सैनीकद्रोही व शीवद्रोही व महाराष्ट्रद्रोही आहेत .त्यांना तीथेच पाठवलं तर द्रोह संपुन जाईल

    • @vaibhavmsonavane6937
      @vaibhavmsonavane6937 Před rokem

      भडव्या गप तू ... तूझ्या तोंडात ... बांभू

    • @praachideshmukh3604
      @praachideshmukh3604 Před rokem

      Agree. Seems to be another effort of hate mongering by marginalized brigade. If one would make such a video about proven & documented atrocities on Hindus, it would be labelled as 'hate mongering' 'why to go in past' 'focus on current economic challenges' etc.
      All this is seems to be a game plan to keep Hindus divided- starting with Ramcharitmanas row in UP few weeks ago.
      It was successful for a long period in the past. But then unexpectedly there was unity in Hindus which destroyed the political ecosystems nurtured by these selfish traitors. So now is an attempt to reignite the divisions. For everything else their moto is forget the past, but when it comes to Hindus, it is reignite the hate by visiting past with real or fictitious stories. Instead of word Vaidic Dharma or Hindu Dharma they cleverly use the word 'Brahman Dharma' as in this Video.
      It's an irony that the religion which adapted most changes by leaving out wrong or outdated rituals is attacked again n again by shrewd combination of true & false narratives from the past.
      Just contrast this with other religions who steadfastly do not allow any dilution in their original scriptures/ commands/ rules. Dr. Prasad Deshmukh

  • @RoyalFarming007
    @RoyalFarming007 Před rokem +102

    माझे वडील जवळपास 30 वर्षा पासून भजन आणि कीर्तन करतात मी एका दिवशी हाच प्रश्न त्यांना विचारला होता की तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का तर त्यांनी मला इमान इतबारे सांगितले की या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला माणूस मेल्या शिवाय वैकुठाला जाऊ शकत नाही. त्याच पस्टी करणं देताना ते सांगत होते की जेव्हा भगवान श्री कृष्णा नी या पृथ्वी वर जन्म घेतला तेव्हा त्यांना सुद्धा वैकुंठाला जाण्यासाठी त्यांचं शरीर याच पृथ्वी तलावर सोडून जावं लागलं. हे ऐकुन माझा गैरसमज दूर झाला आणि मला त्या दिवशी कळाल की तुकाराम महाराजांचा रहस्यमयी खून झाला हे सत्य आहे.

    • @GajananParaskar-dj7db
      @GajananParaskar-dj7db Před 10 měsíci

      संत तुकाराम महाराजांचाच नाही तर सुकरात, ओशो, अलहिल्लज मन्सूर, वगैरे वगैरे वैचारिक विद्रोही महापुरुषांचा तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी खुनच केला आहे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 Před 10 měsíci +7

      त्याच श्रीकृष्णाच्या आधी वीज म्हणून आकाशात गेली तिच्या बद्दल काय म्हणतात तुमचे वडील?

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Před 4 měsíci +2

      बरोबर आहे

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Před 4 měsíci +7

      तुकोबांचा रहस्यमयी खुन झालाच असावा, त्या मंबाजी नेच केला असावा खूप जळफळाट व्हायचा, आयुष्यातुन उठवण्यासाठी खूप त्रास दिला

    • @SahadeoEkre
      @SahadeoEkre Před 3 měsíci

      P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @harishsonawane4497
    @harishsonawane4497 Před rokem +120

    💛 संत तुकाराम महाराज की जय 💛

  • @ViralLake7
    @ViralLake7 Před 10 měsíci +31

    खूपच छान विश्लेषण दादा...असाच एक विडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू यावर आला पाहिजे आम्ही वाट बघतोय🙏

  • @sudhirugale8449
    @sudhirugale8449 Před 11 měsíci +24

    संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे विचार, शिकवण, दिलेले ज्ञान यांस कधीही कोणी मारू शकत नाही.. ते देहाने जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या विचाराने, अभंगांतून, गाथेतून आजही आपल्यात अजरामर आहेत.

    • @chandrakantgaikwad5349
      @chandrakantgaikwad5349 Před měsícem

      संत तुकाराम महाराजांचा खून झाला, त्यांच्या इमानदारपणामुळे खून केला,लोक म्हणतात ते विमानाने गेले,पण ते इमानाने गेले.

  • @wearemovielovers717
    @wearemovielovers717 Před rokem +40

    धर्माच्या कट्टरपंथी लोकांनी संत तुकाराम महाराज यांचा घातपात केला ... हे विधिलिखित सत्य आहे

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Před 7 měsíci

      ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला आणि तुकाराम महाराज वैकुंठवासी गेले म्हणून ब्राह्मणांनी जयघोष केला.

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Před rokem +32

    पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येई वो विठ्ठले माझे माऊली ये माऊली ये..

  • @vishalchaudhari8740
    @vishalchaudhari8740 Před 9 měsíci +127

    महाराजांचा खुन करणारे आज भिडे सारख्यांच्या रुपात राज्यात फिरताय.😢😢

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Před 6 měsíci +19

      Are bhimtya guppa .
      Prakash s k

    • @ab...1
      @ab...1 Před 5 měsíci

      ​@@sakshikulkarni2750bhata pali panchpatracha khel pura zala....

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Před 4 měsíci

      अरे मुरखा तु कसा जन्मला यता शोध घे आणि नंतर तुकोबारायावर बोलायला शिक

    • @akashpawar9640
      @akashpawar9640 Před 4 měsíci

      ​@@sakshikulkarni2750तुझ्या आईवर चडले का 😂😂😂

    • @abhangchannel9116
      @abhangchannel9116 Před 3 měsíci +9

      जगद्गुरू तुकाराम महाराज हे जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व कृतीशील राष्ट्रसंत आहेत...या चर्चा बंद करा...

  • @pavanfarkande1674
    @pavanfarkande1674 Před rokem +48

    एकदम सोप्या भाषेत सांगतो संत तूकाराम महाराज म्हणजे धगधगता निखारा या निखार्याचे ज्यांना चटके बसले या अग्नी मूले ज्यांचे अस्तित्व संपनार होते त्यांनी हा निखारा विझवला 😢😢😢😢

  • @realtimestudio7228
    @realtimestudio7228 Před rokem +3

    माझा प्रश्न आहे गरुड माणसाला घेऊन उडू शकतो का?
    उडाला तर किती वर?
    वैकुंठ कुठे असेल तर त्याला यानाच्या ताकतीने वर जाण्याची escape गती गरूडाला कशी मिळाली?
    आज पर्यंत कोणी असे सदेह गरुडावर बसून गेले का?
    त्या गरुडाची size काय असेल?
    पृथ्वीची कक्षा सोडल्यावर oxygen कुठून मिळाला?
    मी तुकाराम महाराजांचे काय झाले त्या प्रश्नांकडे जाणार नाही, तो शास्त्रज्ञांनी शोधावा,
    नाहीतर वाद नको?
    वैकुंठ शोधण्याचे काम अंतराळातील एखादी दुर्बीण करू शकते, आजपर्यंत कुठेही पृथ्वी सोडून जीवसृष्टी नाही,
    विनाकारण भाकड कथांचा पुरावा म्हणून वापर करू नये?
    Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा विचार करा सगळ्या समस्या सुटतील

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 Před rokem +45

    संत तूकाराम महान होते. तूकाराम महाराजांना लाख लाख नमन. संत तूकाराम आवडते संत. संत तूकारामांचे अभंग आणि गाथा खूप सूंदर आहेत

    • @rajendrakumargangurde1333
      @rajendrakumargangurde1333 Před rokem +1

      तुकाराम महाराज यांचा खून झालेला आहे

    • @nirmalakamble8102
      @nirmalakamble8102 Před rokem

      तूकारामांची वाणी अतीशय शूध्द रसाळ गोड होती. अध्यात्मीकतेची उंची त्यांनी गाठली होती.ते खूप प्रसीध्द पावले होते. प्रत्यक्ष पांडूरंगाच्या रूपाने त्यांनी परमात्म्याचा अनूभव घेतला होता. ज्यावेळी अतीसूंदर अतीवेगळे असे कूणी असते त्यावेळी जळकूकडी माणसे घातपात करतात."वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " हा तूकारामांचा अभंग खूप सूंदर आहे. निसर्गात रमणारे एकांतात राहणारे एकांताचा अनूभव घेणारे संत तूकाराम हे साक्षात दैवी चमत्कार होते म्हणून आजही लाखो लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 Před rokem

      खुप छान आहे गाथा 👏👏👏👏👏👏👏

  • @alonelove79
    @alonelove79 Před 9 měsíci +46

    संत तुकाराम महाराज हे माणसाच्या रुपात येऊन देव झाले होते 🚩🙏

  • @mangalpusande8997
    @mangalpusande8997 Před rokem +51

    कपट्यानेच केला कपटाने, संत तुकोबाचा खुन. कपट्यांची वंशावलं, आजही तेच करीत आहे. बहुजणांनी सावध व्हावे. हिच प्रार्थना 🙏.

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Před rokem +41

    🌹संत तुकाराम महाराज की जय 🌹

  • @ravirajmanukh7857
    @ravirajmanukh7857 Před 10 měsíci +11

    श्री संत तुकाराम महाराज की जय हो

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před rokem +94

    भावा व्हिडिओ बनवल्या बद्दल तुला लाख लाख शुभेच्छा,400, वर्षांपूर्वी व त्या नंतर एकहि विमान कुठे ऐकन्यात नाही, महाराजांचं काही तरी बरंवाईट च केलं,कारण हे मनुवादी विचारांचे लोकं अजुन हि बहुसंख्य लोकांना ऊजरू देत नाही,हि मोठी शोकांतिका आहे, रामकृष्ण हरी,

    • @saiprasad253
      @saiprasad253 Před rokem +3

      गुरूचरित्र मध्ये आहे

    • @saiprasad253
      @saiprasad253 Před rokem +2

      विमानाचा उल्लेख

    • @sauravkawde
      @sauravkawde Před rokem +3

      मनुवादी लोक हे चुकीचे म्हणणं हे चुकीचं आहे भाऊ

    • @sureshkute8446
      @sureshkute8446 Před rokem

      वैकुठगमन ही निव्वळ थाप आहे.एवढे संत नैसर्गिकरीत्या मरण पावले त्यांना नेण्यास कधी विमान आले असे ऐकण्यात आले नाही मग केवळ संत तुकोबांना चा विमान कसे नेणयास येते.हे निववळ अवैज्ञानिक आहे.

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 Před rokem

      Vimanach petant कोणाच्या navavar आहे तेही सांग

  • @vivekpaturkar2692
    @vivekpaturkar2692 Před 9 měsíci +7

    दंडवत प्रणाम , विषयच भारी टीमला धन्यवाद...चक्रधर स्वामींना त्रास दिला हि गोष्ट खरी आहे मारण्याचा हि प्रयत्न केला परंतु मारु शकले नाही

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před rokem +35

    विठ्ठल विठ्ठल पाडूरंग तुकाराम महाराज जय 🙏🇮🇳🙏

  • @nanaware2841
    @nanaware2841 Před 17 hodinami

    आज ही सत्य वादी लोकांना आणि समाज सुधारक ,प्रबोधनकार
    यांचा खून होत असतो.

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 Před rokem +4

    हिंदु धर्मात सदेह स्वर्गात जान्याचा कोणताहि मार्ग उपलब्ध नाहि.त्या मुळे महाराज सदेह स्वर्गात गेले हि भाकड कथा आहे.

  • @user-du6nz3cs4d
    @user-du6nz3cs4d Před rokem +3

    तुकाराम महाराजांचचा खुन झाला तर देव काय सुटीवर गेला होता.....
    ब्रम्हरूप झाले त्याचा खुन कोण करू शकतो का हे
    कळायला हवे...
    तुकीता तुलनेसी ब्रम्ह तुकासी आले, म्हणोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले!
    आरती तुकारामा
    स्वामी सदगुरू धामा, सचिदानंद मुर्ती पाय दाखवी आम्हा!!
    सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीया भय नरका जाणे!!

    • @govindbiradar5682
      @govindbiradar5682 Před 10 měsíci

      घुबडाला दिवस मान्य नाही. कारण त्याला दिवसा दिसत नाही. रात्री दिसते .

  • @amoltambade2738
    @amoltambade2738 Před 15 dny

    🙏🚩🕉️👏 राम कृष्ण हरी विठ्ठल माउली जय हरी विठ्ठल माउली 👏🕉️🚩🙏
    आपण सर्व जण एवढे मोठे नाही की आपण वरक्यचा कळस जगत गुरू संत तुकाराम महाराज यांच्या विषयी तर्क लावु शकतो राम कृष्ण हरी विठ्ठल माउली 🙏👏🕉️🚩🙏

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Před 10 měsíci +30

    तुकाराम महाराज विमानातून वैकुंठाला गेले ही शुद्ध थाप आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात हे सत्य पोंहचविणे गरजेचे आहे.

    • @AlonMusk_ANDHABHAKT
      @AlonMusk_ANDHABHAKT Před měsícem

      त्यांचा खून होऊच शकत नाही
      विठ्ठल पाठिसी असल्यास

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 Před rokem +6

    खरेच अवघड आणि संशोधनाचा विषय आहे. यामध्ये फक्त एकच शंका आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत कोणी असे करणे अवघड आहे. या शिवाय महाराजांनी संत तुकाराम महाराज यांना सुवर्ण मोहराचा नजराणा भेट पाठविला होता. यावरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे बाबतीत असलेली श्रद्धा दिसून येते.

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Před 11 měsíci +14

    ब्राम्हणी साहित्य सामान्याना लुबाडणारे वाटते जय तुकाराम महाराज जय मुलनिवासी जय तुकाराम महाराज महात्मा फुले स्वामि पेरियार डॉ बाबासाहेब आम्बेडकर तसेच बहजन समाजचे क्राती कारी संत

    • @user-sx9rh6cx2l
      @user-sx9rh6cx2l Před 9 měsíci

      उच्चल ली जिभ आन् लावली टाळ्याला अशा सवईच्या लोकांचे कोण ऐकतो ?

    • @sneharaut767
      @sneharaut767 Před 9 měsíci

      @@user-sx9rh6cx2l n

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Před 9 měsíci

      Konte mulnivasi lok ahet? Kshavarun tharval baba tu mulnivas nd all?

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Před 3 měsíci

      😂

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před 4 měsíci +6

    तुकाराम महाराज यांचा खून झाला आसवा कारण त्या काळात विमान नव्हते त्याअगोदर विमान नव्हते नंतर नव्हते ही बहुजनांना अज्ञानी राहावे म्हणून ही शाळा असावी जय शिवराय जय भीम 💙❤️

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 Před rokem +40

    आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद आपण सत्यता समोर मांडली .... सत्यमेव जयते...

  • @mahadevnanaware129
    @mahadevnanaware129 Před rokem +44

    किती लोक विमानाने स्वर्गवासी झाले। एकणरी केस दाखवा हा खूनच आहे.

    • @manishaghule452
      @manishaghule452 Před rokem +1

      Tuza adhikar nahi tevdha

    • @iVillagerr
      @iVillagerr Před rokem +2

      तुमच्या मते किती लोक तुकारामांसारखी विठ्ठलावर श्रद्धा ठेवतात ते कळवावे........

    • @sanjayjoshi4260
      @sanjayjoshi4260 Před 9 měsíci +2

      नरसोबाच्या वाडीला प. पू. सद्गुरू श्री नारायणस्वामी यांचे सदेह वैकुंठगमन झालेले आहे असा इतिहास आहे.

    • @OptionTradingbySSRathod
      @OptionTradingbySSRathod Před 9 měsíci

      ​@@manishaghule452tuza aahe ka?

    • @OptionTradingbySSRathod
      @OptionTradingbySSRathod Před 9 měsíci

      ​@@sanjayjoshi4260kontya jagat rahato bhava . Sagle Maharashtrian ach direct swargat jatet ka.. ani bhartachya etar bhagat ashi ghatna gadli aahe yache ekade tari purava aahe ka aplyakade.. murke pana soda ani bhagwantane budhi deli aahe tyacha vapar Kara....

  • @user-bf7er1zl1n
    @user-bf7er1zl1n Před rokem +6

    अप्रतिम खूप खूप छान. विश्लेषण.🚩👌

  • @shruti_3243
    @shruti_3243 Před 5 měsíci +2

    संत मंडळींच्या पाठीशी भगवंताचा आशीर्वाद असतो! असे होणे शक्य च नाही !! महाराजांवर अनेक संकटे आली पण प्रत्येक संकटात पांडुरंग त्यांच्या सोबत होते!!

  • @rahulingavale8159
    @rahulingavale8159 Před rokem +62

    मी या विषयावर खुपदा चिंतन केलय... समजा तुकोबांना न्यायला विमान आल होत तर ते कुणी पाहील कस नाही म्हणजे इंग्रज तर त्या आधी पासुनच भारतात होते आणि बहुतेक गोष्टी ते लिहून ठेवत.....???

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 Před 4 měsíci +3

      एकदम बरोबर आहे,

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 Před 3 měsíci

      czcams.com/video/8RIcdA5PK78/video.html

    • @rggrrggr290
      @rggrrggr290 Před 3 měsíci

      are dada te sanketik pan asu shakte , ki kundalini jagruk zali ani tyani deh sodle .

    • @satishtile162
      @satishtile162 Před 3 měsíci +1

      जर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात संत तुकाराम महाराज होते तर इंग्रज होते का

    • @harshadpatil8288
      @harshadpatil8288 Před 19 dny

      Ha mag bhava shivrajya bishek kala hota na Henry Ani panhala gadala Veda galnyasti tophe pan ingrajani diell ​@@satishtile162

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Před rokem +15

    ज्यांनी आयुष्यभर आपल्या स्पष्ट आणि परखड लिखाणातून सामान्य गोरगरीब जनतेला प्रबोधन केलं त्यांनी तरी वैकुंठ गमन वर विश्वास ठेवला असता का??? हा प्रश्न आहे🙏

    • @iVillagerr
      @iVillagerr Před rokem

      ज्या विठ्ठलाला ते पुजत होते त्याच्या घराला च वैकुंठ म्हणतात........... असे काय वेगळे वैकुंठ सांगितले.........

    • @sunilmane6004
      @sunilmane6004 Před rokem +1

      @@iVillagerr हे कोणी सांगितलं?

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs Před rokem +4

    वैज्ञानिक विचार करणाऱ्या कोणालाही सदेह स्वर्गाला गेले असल्या कथा पचणे कठीणच आहे. त्यांचे विचार पचनी न पडलेल्या माणसांनी या कथा रचल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यावरून आता वाद निर्माण करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणे आवश्यक आहे

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před rokem +17

    तसेच संत मीराबाई विश पाजल्यानंतर श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊन ती सदेह अदृश्य झाली त्यातला हा प्रकार कारण तिची समाधी कोठेच नाही तसे तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले त्यांची पण समाधी नाही वैकुंठ गमन ठिकाण आहे समाधी व वैकुंठ गमन ठिकाण यात खूप फरक आहे वजन चा पाठीराखा स्वयम् पांडुरंग विठ्ठल देव आहे त्याचा खून कसा होऊ शकतो बरे जर त्या देवाची प्रचिती सर्वांना नाहीच आली असती तर इतके लोक आषाढी एकादशी ला पाई चालत गेलेच नसते हा आहे तर्कसुसंगत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार उदाहरण देऊन 100% खरा असल्याचा अंदाज

  • @avinashjagtap1267
    @avinashjagtap1267 Před rokem +24

    माझा एक प्रश्न आहे.तेचे उत्तर भेटेल का ?
    प्रश्न - श्री. संत तुकाराम महाराज यांची हत्या (खून) झाला होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी का काही नाही केलं?
    (छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे श्री. संत तुकाराम महाराज यांचे भक्त ( शिष्य) होते. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले होते हे सर्वांना माहीत आहे.
    टीप - आती हुशार लोकांनी रिप्लाय करू नये. हा फक्त प्रश्न आहे. आजुन खूप प्रश्न आहेत जर याचे उत्तर मला भेटले तर एक एक प्रश्न विचारेल.

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před rokem +1

      बरोबर

    • @ganeshjagtap3854
      @ganeshjagtap3854 Před rokem +3

      शंभु राज्यानी 14ब्राम्हणाना का मृत्यु दंड दिला

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před rokem +9

      @@ganeshjagtap3854 काय फक्त ब्राह्मण ना चा मृत्युदंड दिला होता का
      स्वराज्यात जात पाहून नाही तर गुन्हा पाहून शिक्षा व्हाय ची

    • @lalitargade
      @lalitargade Před rokem +3

      उत्तर. शिवाजी महाराज हे पराक्रमी मानव होते पन तेअंधश्रधेचे बळीअसु शकतात त्यांनासुद्धा खुन करनाऱ्यांनी फसवले असनार

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před rokem +1

      @@lalitargade तुझ्या डोक्यात प्यारालेसिस झालेला दिसतोय 🤣

  • @sameerbirje9488
    @sameerbirje9488 Před rokem +77

    पानसरे आणि दाभोलकर यांचाही असच झालाय...
    आताच्या काळात या हत्या दिसून आल्यात हेच सत्य..

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před rokem +1

      ते दोघं ही चुटिये होते

    • @gauravshreshta9462
      @gauravshreshta9462 Před rokem +2

      Ky mahitiye re tula tya raksha san banddal ky ghanta klatay ka

    • @jitendrashinde9325
      @jitendrashinde9325 Před rokem

      @@gauravshreshta9462 Tula kay lavda kalalay ka

    • @bhappy7220
      @bhappy7220 Před rokem +6

      @@gauravshreshta9462 ते फक्त खरं बोलत होते तुझी अक्कल इथेच दीसली तुला काय नवीन माहिती असेल तर सांग

    • @gauravshreshta9462
      @gauravshreshta9462 Před rokem +1

      @@bhappy7220 hona hindu virodhi ani landya cha lawda god vataycha faqt hindu dharma vr aakrman

  • @user-zp2sy3ph9d
    @user-zp2sy3ph9d Před 11 měsíci +4

    संत तुकाराम महाराज हे छत्रपती शीव्रयच्यांचे समकालीन होते हे कुणीही बोलत नाही जगत्गुरू तुकारामांचा खून झाला याचा अर्थ यांना शिवरायांना कमी लेखायचं आहे

  • @jotiramnikam1802
    @jotiramnikam1802 Před rokem +11

    छान विषय घेतला खरे कदिच कळनार नाही

  • @ajayk.7207
    @ajayk.7207 Před rokem +87

    संत तुकाराम समजायचे असतील तर एकदा तरी आ. ह साळुंखे लिखित विद्रोही तुकाराम वाचावे

    • @AJ_9396
      @AJ_9396 Před rokem +1

      भावा नक्की वाचणार. धन्यवाद😊

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Před rokem +3

      Te amche ami baghu ki,... Tumi Buddha vr research kara

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 Před rokem

      @@suryakantmolawade4248 बुध्दावर कोणता रिसर्च करायचा आहे आता? तुकाराम हे बुध्दालाच समर्पित होते हे अगदीच स्पष्ट आहे

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Před rokem

      Ghanta.....buddha is stupid person who allow foreigners to allow this country

    • @suryakantmolawade4248
      @suryakantmolawade4248 Před rokem

      @@rajeevkamra9120 a lavdya.... Ata ase nko bolu ki ammerica cha shodh pn buddha ne lavla

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Před rokem +9

    संत तुकाराम महाराजांचा मृत्यु कसा झाला असावा,हे संशयास्पद आहे याचा अर्थ त्याना मारले हाच होतो,कारण सुरवातीपासूनच एक समाज त्यांच्या विरोधात होता.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před 9 měsíci +2

    मा आदरनिय सर जय संत तुकाराम महाराज दंडवत प्रणाम नमस्कार जय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत आपण फार छान माहिती दिली आपणास दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आनंदमयी जिवन राहो आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा संत तुकाराम महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे धन्यवाद

  • @user-tl9dw4zs2i
    @user-tl9dw4zs2i Před rokem +22

    तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले आहे की नाही हे संत निळोबारायांचे अभंगातून आपल्याला बघायला मिळते

  • @rahulpawar9488
    @rahulpawar9488 Před rokem +99

    प्रयान काळी देवे विमान पाठविले l कलीच्या काळा माजी अद्भुत वर्तले l मानव देह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll . संत निळोबा महाराज . अभंग गाथा

    • @the...devil..
      @the...devil.. Před rokem +11

      ha abhang nantar add kela aahe original hastalikita madhla nahie

    • @vitthalmaharajrathod2287
      @vitthalmaharajrathod2287 Před rokem +19

      हा अभंग नाही ही आरती आहे. तुकाराम महाराजांचे शिष्य निळोबा महाराज पिंपळनेरकर यांनी लिहीली आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हेच खरे आहे

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Před rokem +1

      @@vitthalmaharajrathod2287 nagdya bhik magya nchya nadala lagleya bavlat

    • @the...devil..
      @the...devil.. Před rokem +5

      @@vitthalmaharajrathod2287 aasa nasta kadhi ....sadha gele tar parat yayla pahij tukaram maharaj he andhashradhana virodh karnare hote ....aani he viman biman dokyatun kadhuna takaha .......sadeha vaikunthala gele ...aasa kahi zala nahiye ...

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Před rokem +1

      जय हरी विठ्ठल

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant Před 9 měsíci +5

    तुकाराम महाराज जर अजून दहा वर्ष जिवंत असते तर नक्कीच महान काहीतरी झालं असतं.. वारकरी लोक तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याऐवजी त्यांच्या वैकुंठ गमन ह्या विषयावर जास्त विश्वास ठेवतात हे पाहून वाईट वाटतं..

  • @AkshayPatil-gd3ei
    @AkshayPatil-gd3ei Před rokem +8

    Bhava jinkals...chan episode . Jay shivrai, jay tukoba

  • @sunilghodekar4243
    @sunilghodekar4243 Před rokem +17

    संत तुकाराम महाराज महाभागवत भक्त होते आणि छत्रपति शिवाजी महाराज समकालीन होते जगद्गुरु संत शिरोमणी असा लोकिक झाला होता.त्यामुळे त्याचे भक्ता ची अफाट संख्येने होते म्हणून जेवढे सहजपणे ही गोष्ट होणे अपेक्षित नाही ही तत्वा ची लढाई जिंकली होती रामेश्वर भट ने मान्य केले होते ते शिष्य झाले होते . संत ज्ञानेश्वर श्रीमद्भगवद्गीता प्राकृत केली होती संत नामदेव संत गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत संत सेना महाराज संत जनाबाई यांनी अभंग भजन लिहले होते संत सावता माळी ते संत चोखामेळा चे अभंग प्रसिद्ध झाले होते. बहुजन समाजात हरिभक्ति तल्लीन केले होते. संत चोखामेळा शिकलेले नव्हते त्याचे अभंग गोपाळ भट यांनी लिहिले होते प्रत्येक समाज एक संत झाले होते त्यांना कोणी त्यांचा खून केला का संत एकनाथ ब्राह्मण असुन श्री मदभागवत संस्कृत ते प्राकृत केले एकनाथी भागवत
    सार्थ रामायण वेद आणि महाभारत रामायण चे लेखक ब्राह्मण नव्हते महर्षी वेद व्यास आणि महर्षी वाल्मिकी उच्चकुळीन ब्राह्मण नव्हते. उत्तरं भारत मध्ये पण संत तुलसीदास संत सुर दास संस्कृत ते प्राकृत हिंदी मध्ये लेखन केले श्री रामचरित मानस महाभारत श्री मद भागवत श्री मद भगवत गीता वेद हिंदी त झाले होते. संत तुकाराम महाराज च्या आगोदर चा काळात झाले होते.त्या काळात येवढ्या टोकाची भुमिका कोणी घेतली नाही.का छत्रपती शिवाजी महाराज राज्य असल्या मुळे हे शक्य नाही संत तुकाराम महाराज देहूत आणि शिवाजी महाराज पुणे लाल महाल होतें साधू संतावर शिवाजी महाराज विशेष लक्ष प्रेम असायचं

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 Před rokem +11

    तुकाराम महाराजजी या काऴातील विचारांशी सुसंगत होते ..त्यांच्या खर्या विचारसरनीचे घाव त्या काऴातील स्वताला श्रेष्ठ मानणार्या कथीत लोकांना सहन होत नव्हते त्या मुठभर श्रेष्ठ नसलेल्या लोकानीच तुकाराम महाराजांना..........?

  • @pappujoshi3079
    @pappujoshi3079 Před rokem +21

    मृत्यू की खून याची कल्पना मला नाही पण एक गोष्ट लक्षात आली तुझा आभ्यास देखील काही कमी नाही
    आजकाल तुकाराम महाराज कोण ? असेही प्रश्न कानी पडतात 🙏🙏🙏

    • @iVillagerr
      @iVillagerr Před rokem

      वा काय गोष्ट म्हणाले राव.........

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Před rokem

      बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद ज्योश्या चा पप्पु

    • @rajendrapokharkar1403
      @rajendrapokharkar1403 Před rokem

      बागेश्वर बाबा ची नाजायज औवलाद, ज्योश्या चा पप्पू

    • @Renaissance861
      @Renaissance861 Před 10 měsíci +1

      जोशी ची कमेंट बघा 😂😂😂

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Před 9 měsíci

      @@Renaissance861Kulkarni chi sudha bghun ghe mitra!! Tula majak vatat asel pratyek thikani bramhandvesh pasarvtana pan pratyek thikani bina proof bina evidence chya tumchya hya aropanmule amhala hinval jat!! Are kahi thikani tr nokrya sudha det nahit!! Baman ahe labad asel mhnun maitri sudha krt nahit!! Tumhi khup humanity chya goshti krtat na? Mg ek evidence tumhi deu shakat nahit?

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 11 měsíci +1

    संत शिरोमणी तुकोबारायांसारखे सुधारणावादी संतांनाही कीती
    अन्याय त्या काळात झाला. हे आपण निर्भीडपणे समाजापुढे आणता आहात,
    हे समाजजागृती चे मौलिक कार्य
    आपण करित आहात.
    आपल्या सडेतोड विचारांना
    बहुजनांचा पाठिंबा कायम तुमच्या पाठीशी राहिल.
    आजच्या काळाची ही गरज आहे.
    तुमचे हे कार्य असेच अविरत चालत राहो त्यासाठी खुप खुप....
    !! शुभेच्छा !!
    !!जय जिजाऊ !!
    !! शिवराय जय !!
    🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 Před 21 dnem

    संत तुकाराम महाराज की जय तूम्ही भक्ती अफाट आहे ❤❤ चंद्र, सुर्य असेपर्यंत ❤❤ राम कृष्ण हरी ❤❤

  • @bhavarth.ramayana.123
    @bhavarth.ramayana.123 Před rokem +10

    चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्पतया ।
    तुकाराम महाराज यांचा खुन होणे शक्य नाही . सिद्ध महापुरुषांच्या शरिराला स्पर्श करून गेलेली हवा सुद्धा दुसऱ्यांचे दोष संपवते .

    • @ab...1
      @ab...1 Před 4 měsíci

      He bhamte vichar chuk ahet

    • @ab...1
      @ab...1 Před 4 měsíci

      He bhamte vichar chuk ahet

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Před rokem +3

    वारसा हा नेहमी विचारांचा व संस्काराचा असतो कारण ते शरीरांत सिमित नाही करता येत.
    खर म्हणजे तुकाराम महाराज यांनी खरा सनातन धर्म पाळला. व ज्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला ते कर्मठ होते आपल्याला कर्मठ पणा संपवायचा आहे सनातन धर्म नाही.
    जय हरी विठ्ठल 🚩

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Před 10 měsíci +5

    ते काहीही असो जगद्दगुरू संतसम्राट विश्ववंंदनीय तुकोबाराय अजुनही किर्ती रुपाने जीवंत आहे
    हे कटू सत्य आहे .

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 Před rokem +4

    वेकुंठाला फक्त संत तुकाराम महाराजांनाच का नेले इतरही संत होते त्यांना पण न्यायला पाहिजे होते
    इतर संतांनी सुद्धा देवाची भक्ती केली होती
    संत तुकाराम महाराजांना विद्यानवादी दृषटिकोनातून बगा सगळ्या शंकानचे उत्तर मिळून जाईल

    • @iVillagerr
      @iVillagerr Před rokem

      हो मीराबाई ला ही विज्ञानाच्या दृष्टीने बघा.......

    • @adarshkulkarni182
      @adarshkulkarni182 Před 9 měsíci

      Are vaikunth vaigre nahi gele te!! Pan khun sudha zala as nahi mhnu shakat tumhi!! Kontya pan santacha mrutyu zalyavar te vaikunthi gele asch mhnt astat!! Even aplyat koni gelyavar sudha swargvasi , kailasvasi, vaikunthvasi asch lihil jat!! Evdh literal meaning nstat ghet kuthlya goshtich!! Bass zal tumcha bramhandvesh ektr purave dya evidence dya!! Nahitr dvesh krn band kra!!

  • @Shekhar00p
    @Shekhar00p Před 10 měsíci +24

    तुकाराम तुकाराम | नाम घेता कापे यम ॥१॥
    धन्य तुकोबा समर्थ | जेणे केला हा पुरुषार्थ ॥2॥
    जळी दगडासहित वहया |जैश्या तरियेल्या लाहया ॥3॥
    म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा | तुका विष्णू नोहे दुजा ॥4॥

  • @sandeeppatil2821
    @sandeeppatil2821 Před 3 měsíci +3

    Hari Anant..Hari Katha Anant..
    Jay Tukoba..Jay Shivaba..
    🌄📚🌈JagatGuru Shri Sant TukaRaam Maharaj yaana vinamra sashtaang dandvat Pranaam.👣.Jay Hari.💐Jay Guru..🙏
    ⛳Tevha TukoRayana Bramhan-ManuVadi Karma Kandi PraVrutti paasun agadi jivghena tras,zaala,pid jaanun-bujun zaala an tyaanche shishya aapale ChhatraPati ShivRaaay yaana pan.🥱🖤💔😱.Ha tr to satya kala itihaas anek sant-mahatyaan sobat zaalela anyaay aahe ki..🤏👺🥱😭Jithe bahujan kami oadle kuthe tari an daav,kapat,kaarstaan Baamani Kavyaane saadhalech.🤨🙃.🖤🌚🪑👻🪱
    ⛳TukobaRaay he VaikuntaVasi hote he jari khare tari Kasha varun nahi mhanata yet ki Khun nasel.🥱🤔🤨. NathuRam Kutil Sanghoti PraVrutti kahi Mahatma GandhiJi che velisch hoti asse naahich.😭🎬😱.Antim Satya baher yaavech ki.🪞.Kaay nemke an kasse zaale te tari..🔎
    SudaamJi Savarkar he RastraSant samkaalin Lekhak "TukaRaam Vaikunth-Vaman ki Khoon" pustak vaachun paahuya.📚.Kahi tari ajun mahiti oadel.🤳.
    ⛳Jay Jay RaamKrishanaHari Naanvata Mandir,GuruKunj Mozari, Amravati la jaavun paahuya.🇮🇳.
    Jay Hind.🙏.Jay Guru.⛳.DnyaanDev📚..TukaRaam.🙏.

  • @harishsonawane4497
    @harishsonawane4497 Před rokem +19

    🧡 संत तुकाराम महाराज 🧡

  • @sameerkamble7825
    @sameerkamble7825 Před rokem +5

    खुप खुप धन्यवाद सर 👍 पुरोगामी चळवळ चालुच ठेवायची.

  • @sachinshinde3679
    @sachinshinde3679 Před rokem +75

    तुकाराम महाराजांचे जे झाले असेल ते होऊ द्या पण महाराजांचे अभंग, महाराजांचे विचार घ्या ना .

    • @blackopss017
      @blackopss017 Před rokem

      हेच तर समाजाला कळत नाही आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोण आडवे गेले,
      छत्रपती संभाजी महाराजांना यांना कोण आडवे गेले ,
      छत्रपती शिवाजी महाराज यांना कोण आडवे गेले ,
      सावित्री बाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना कोण आडवे गेले ,
      संत तुकाराम महाराज यांना कोण आडवे गेले , ह्या गोष्टींचा आपण शोध घेतलाच पाहिजे आणि सत्य समाजा समोर आणलं पाहिजे
      आणि आता हि सुद्धा हि लोक हेच करत आहेत. बहुजन समाजाला कमी लेखण्याचं काम यांचं आजही चालू आहे. सगळे सारखेच नाही आहेत पण बहुतांश वाईट विचार धारणीचेच आहेत.

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před rokem +9

      Vichar ka nahi karayacha kelach pahije tarkbudhhi cha vapar kara ki akkal budhhi gahan thevali aahe ka dada ❤️ kon karnar hya goshticha vichar apan 21 vya shatakat kade vatchal karatoy he dhynyat asu dya

    • @akshaygade8758
      @akshaygade8758 Před rokem

      @@sunilgaikwad3238 Exactly 💯👍

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před rokem +1

      कांहोऊन जाऊ द्या तु मेंढी वाला आहेस म्हणुन

    • @Mahendra-gh6hq
      @Mahendra-gh6hq Před rokem +2

      कोणते अभग खरे आणी कोणते खोटे आहेत ते कसे समजनार? मूळ प्रत कुठे आहेत अभंगाच्या

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m Před rokem +20

    संत तुकाराम महाराजांचा खून खून झाला असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे मानले तर मग संत तुकारामांचे शिष्य आणि कीर्तनातील टाळकरी संत निलोबाराय यांची ग्रंथ संपदा देखील खोटी ठरवावे लागेल

    • @sanjaypatil8210
      @sanjaypatil8210 Před rokem

      कोणतं विमान आलं होतं... तुकोबाना न्यायला... हे मनुवाद्यांनी रचलेलं काव्य आहे, सत्य हे की तुकोबाचा खून केलाय ह्यांनी आणि ग्रंथ पण ह्यांनीच लिहिले आणि असा कांगावा केला गाथा इंद्रायणी च्या डोहातून वरती आल्या असं काहीच नाही

    • @vikasgayakwad2099
      @vikasgayakwad2099 Před rokem +10

      तुम्ही घुमखोरी करण्याबाबत गिरगीट सरड्याला पण मागे टाकणार, कुठला संदर्भ कुठ कसं लावायचं हे एकदम जमत, शेवटी तुम्ही अंग मेहणत न करता दुसऱ्याच्या जिवावर अमरवेली सारखे जगणारे

    • @SAMADHAN.ZADE1307
      @SAMADHAN.ZADE1307 Před rokem +1

      ​@@vikasgayakwad2099 काय छान उपमा दिली ' अमरवेल'

    • @blackopss017
      @blackopss017 Před rokem +1

      @@vikasgayakwad2099 जबरदस्त

    • @akshaygade8758
      @akshaygade8758 Před rokem

      @@vikasgayakwad2099 Ek Number 💯👍

  • @maheshbutle9666
    @maheshbutle9666 Před 3 měsíci

    जगद्गुरु तुकोबारायाचा या वर्णव्यवस्थेने/ ब्राह्मणांनी/ हिंदूधर्माने ....... खून केला. यात तिळमात्र शंका नाही.
    लौकिक अर्थाने ते आज आपल्यात नाही. परंतु त्यांच्या अभंगाच्या रूपाने ते आजही आमच्या हृदयात जिवंत आहेत❤

  • @user-gm5zi3ke2r
    @user-gm5zi3ke2r Před rokem +6

    हे खरंच गुढ आहे
    कारण देव ही मनुष्य रुपांत जन्मले आणि मनुष्य रुपीच मृत पावले
    ‌तर संत तुकाराम महाराज हे स्वदेह वैकुंठ कसे जानार

    • @superking9178
      @superking9178 Před rokem

      Shree रामाचा मृत्यू झाला असं कोणी सांगितलं ते

    • @nitinutale6839
      @nitinutale6839 Před 9 měsíci

      कृष्णाचा तर म्रृत्यु झाला

    • @nitinpawar5206
      @nitinpawar5206 Před 7 měsíci

      Krusavar khile thoklela dev jar parat jivant houn yeu shakto tar tukaram maharaj sahdeh vaikutala ka jau shakat nahi

  • @ajitkamble236
    @ajitkamble236 Před 7 měsíci +7

    अतिशय सुंदर विषय सर, तुकाराम महाराज यांचा खून झाला

  • @nitinkadam0017
    @nitinkadam0017 Před rokem +13

    आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्या
    वा या अभंग मध्ये सगळे आहे

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 Před 3 měsíci

      Balishana nahi kalnar he..maharajan tari soda mhan

  • @VijayYadav-li7po
    @VijayYadav-li7po Před 4 měsíci

    Very nice khub सुंदर आभार आपला आनंद झाला.

  • @manig1124
    @manig1124 Před rokem +31

    सदानंद मोरे बोलले ते बरोबर आहे जो पर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत खून झाला किंवा वैकुंठाला गेले हे मानने चुकीचं आहे।. राजकारणी फक्त राजकीय फायद्यासाठी काही ना काही बोलत राहतात।

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před rokem

      मतांसाठीचे हेच राजकारण राजकारणी लोकांना हवे आहे. आणि हिंदु द्वेष रक्ता रक्तात भिनला आहे. म्हणजे हिंदु धर्मातील समाजात थोडी फार एकता शिल्लक आहे तिला तडे जाऊ द्यायचे . यामुळे हिंदु धर्मातील समाज दुभंगला पाहीजे .आणि याचा फायदा दुसऱ्या धर्मातील लोकांना झाला पाहिजे.हा भारत देश मुस्लिम राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे त्याला या राजकारण्यांच्या नादी लागुन सपोर्ट करू नका.

    • @panduranggatkal5369
      @panduranggatkal5369 Před 9 měsíci

      चांगल नाही काय लोकानादिसत याना घानित तोंड घालायची सवय याचेनाव घेऊन मोठ नका करू

  • @rajendragotmare6868
    @rajendragotmare6868 Před rokem +103

    महारांजाचा खुनच झालेला आहे

    • @lalitargade
      @lalitargade Před rokem +2

      सहमत

    • @prabhakarsadawarte8810
      @prabhakarsadawarte8810 Před 11 měsíci

      @@lalitargade 1

    • @saurabhjoshi6211
      @saurabhjoshi6211 Před 3 měsíci

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sureshgovindkhopde2022
      @sureshgovindkhopde2022 Před 2 měsíci

      तूझ्या उत्पतीस कारण तुझा नव्हता

    • @Yerwada
      @Yerwada Před 11 dny

      ​@@sureshgovindkhopde2022 बरोबर आहे,
      कारण तू मुखातून कोणाचं केळ खाऊन आला काय माहित

  • @sanskars6519
    @sanskars6519 Před rokem +8

    आपल्याला कोणी आपल्यासारख सांगीतल तर तेच खरे वाटते.त्यासाठी आपण स्वता अभ्यास केला कि कोणाचे बरोबर हे लगेच कळते .

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 Před 2 měsíci

    आमचे एकमेव जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ वासी आहे संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठातू तीन वापस आले एक आपला मुलगा त्य साठी व संत निळोबाराय आणि संत जगनाडे महाराज यांच्या साठी तीन वेळेस सदैव वैकुंठातू वापस आले होते सगळ्या नोदी आहे ग्रंथात

    • @ChetanShrirame-qb5dy
      @ChetanShrirame-qb5dy Před měsícem

      ऐतिहासिक पुरावे आहेत काय ?

  • @Dnyaneshwarakal45
    @Dnyaneshwarakal45 Před rokem +6

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @VISHWTEJJADHAVOFFICIAL
    @VISHWTEJJADHAVOFFICIAL Před rokem +7

    Information is very important

  • @hdnarake
    @hdnarake Před 11 měsíci +10

    तुमच्या या कार्याला सलाम.... 🙏 🙏 🙏 🙏 🙏 आपण भविष्यात तुकाराम महाराज yanchyavr content, सिरीज bnvavi हीच sadichha.. 🙏

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 Před rokem +1

    तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला पुष्पक विमानाने गेले हे खर असेल तर विमानाचा शोध तुकाराम महाराजांनी लावला असेच म्हणावे लागेल.

    • @shivapreml8393
      @shivapreml8393 Před rokem +1

      गाढवा ! रावणाने सीतेला कशातून पळवून नेलते विमानाचा शोध १० हजार वर्षांपूर्वी लागला होता

    • @vikasshinde9652
      @vikasshinde9652 Před rokem

      विद्वान मनुष्या मग विमानाचा शोध रावणाने लावला आहे का?

  • @akassh9201
    @akassh9201 Před 6 měsíci +1

    छ. शिवाजी महाराज यांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज

  • @rbcreation1474
    @rbcreation1474 Před rokem +12

    400 वर्षांपूर्वी जशी बोलीभाषा होती तशाच रचना दिसतात. विश्वास ठेवण कठीण आहे की अशा रचनाकाराना घेऊन जाण्यास विमान आल होत ते पण रामायणात वापरलेल. इतका रायता पसरलाय की काय खर काय खोट याचा निष्कर्श काढण कठीण आहे.

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj Před rokem +5

    तुकोबा रायांच्या मृत्यु वर वाद घालण्यापेक्षा त्यांच्या विचारातून आपण काय चांगले घेऊ शकतो हे महत्वाचे.

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 Před rokem +25

    तुकाराम महाराजांच्या अगोदर आणि नंतर "सदेह वैकुंठगमन" केल्याचे एकही उदाहरण नाही. शक्यता खून झाला होता असेच वाटते.

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před rokem +7

    त्या काळात जे वास्तव होते त्या नुसार संत तुकाराम महाराज यांची हत्या झाली असावी ? दुसरे म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम महाराज यांचे अभंग पूनरलिखित केले कारण तुकाराम महाराज यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले होते.

  • @maheshwarikarpate1671
    @maheshwarikarpate1671 Před rokem +9

    अरे मनुष्य कधी देह धरून अंतरिक्ष मध्ये जातो का ? मला आधी सांग .

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 Před rokem +8

    त्या नंतर आणि आता सुद्धा येवढे थोरा हून थोर संत संपूर्ण भारतात झाले, पण दुबारा ते पुष्पक ईमान कधी आल्याची काही News ऐकण्यात नाहीच... ❗ 🤔

  • @jmjm1772
    @jmjm1772 Před rokem +2

    Khup Chan sir

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 Před rokem +1

    खूपच छान विडिओ केला आहे....
    डाॅ आ ह साळुंखे यांच्यापर्यंत हा विडिओ पोहोचवला जाईल. यथार्थ मांडणी केलीत... सादरीकरणही सुंदर.
    तुकोबांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने जवळपास २२ वर्षे जमिन - जुमला देहू सोडले होते.
    तुकोबांचे वैकुंठगमन झाले हे कोणी जाहीर केले तर रामेश्वरभटाने....

  • @mayurbhalekar6135
    @mayurbhalekar6135 Před rokem +3

    Nice story

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 Před rokem +3

    छान माहिती

  • @shubhangishinde7439
    @shubhangishinde7439 Před 3 měsíci

    खूप छान माहिती आणि विश्लेषण

  • @sachinsawant3095
    @sachinsawant3095 Před rokem +2

    संत तुकाराम महाराज सहशरीर वैकुंठला गेले ते खरेच आहे आणि अजुन एक गोष्ट जी कोनाला महित नाही ती म्हंजे ते परात 3 वेळा आले होते 1) त्यांचया मुलगी sathi 2) त्यांचं ठIळकरी 3) आणि निलोबा sathi

  • @user-uq3ru3mn3w
    @user-uq3ru3mn3w Před 10 měsíci +5

    तूकाराम महाराजांचा खुनच झाला
    व नंतर त्यांना सांगितलं त्यांना न्यायला अवकाशातून गरुड न्यायला आला होता मोकार आपलं काहीतरी फेक आपल्या भाषेत म्हणायचं तर खून दडपला

  • @vikaskahndebhrad8262
    @vikaskahndebhrad8262 Před rokem +23

    कलियुग भारी अधभूत वरतले मानव देह घेऊनी निजधमा गेले

  • @PrasadMoresReactions
    @PrasadMoresReactions Před rokem

    Khup chan mahiti dilit dada

  • @AnilThakre-ip3yh
    @AnilThakre-ip3yh Před 2 měsíci

    जगतगुरु श्री संत शिरोमणी व समर्थ असे तत्त्ववेत्ते विज्ञाननिष्ठ असामान्य व्यक्तिमत्त्व तुकाराम महाराजांच श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात नामस्मरण चालु असतांना श्री छत्रपती शिवाजीमहाराज तेथे त्यांना भेटावयास गेले व हे मुघल सैन्यातला कळलं आणी त्यां सैन्याने मंदिराला वेढा घातलाय अस तुकाराम महाराजांना कळल तेंव्हा तुकाराम महाराजांनी ईश्वराचा धावा केला तेव्हा मंदिरात उपस्थित असली संपूर्ण भक्त मंडळीस श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच स्वरुप प्राप्त झाले आणी त्यामुळेच खरा शिवाजीमहाराज कोण आहे हे मोघल सैन्य ओळखून शकल्यास ते परत गेले हा ईतिहास आहे तेव्हा तुकाराम महाराजांचा प्रार्थनेस मान देऊन ईश्वर शिवाजीमहाराजांचा वाचवितो तर ईश्वर त्या तुकाराम महाराजांच खूण होऊ देईल का ही सादी गोष्ट कळत नाही का मग का ईतिहास खोटा आहे म्हणायच कां....

  • @shahajipawar5002
    @shahajipawar5002 Před rokem +3

    खूप छान।