निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलनं का ? | By Ashish Magar sir
Vložit
- čas přidán 3. 03. 2024
- निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलनं का ? | By Ashish Magar sir
Facebook page link 🖇️
profile.php?...
#manojjarange #atmguru #मराठाआरक्षण #jarangepatil #marathaaarakshan #bhujabal #magarsir #maratha #ashishmagar #eknathshinde
मनोज दादा पाटील यांची भावना ही मराठा समाजाच्या येनाऱ्या पिढ्यांसाठी आहे..
ही लढाई कधी तरी लढणेच आहे आणि यासाठी आम्ही मनोज दादांच्या सोबत राहू
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.
right❤
ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मी मराठा अशी शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभेला वाराणसी आणि गांधीनगर या दोन लोकसभा क्षेत्रामध्ये माझी उमेदवारी दाखल करणार म्हणजे करणार आणि परभणी सुद्धा बुडाखाली जाळ काढावा लागेल
निवडणुकीच्या तोंडावर च रस्ते, नळ,विमा,अनुदान का दिले केले जातात.
जरांगेना त्रास दिला की जेलभरो आंदोलन करावे लागेल निवडणुकीत जागा दाखवायची आहे उपोषण हे 7. महिने आधी चालु आहे पण 100%आरक्षण मिळाले नाही दोन तीन मागण्या पूर्ण न झाल्याने जरांगेसोबत समाज जास्तीच्या ताकदीने उभा आहे मगर सर हे जनजागृती समाजासाठी काम करत आहेत त्यांचेही आभार
मगर सर लोकसभा उमेदवार मराठा समाजातील प्रत्येक गावातील २ उमेदवार उभे केले तर आपले मत विभागले जाईल आणि बीजेपी उमेदवार सरळ निवडून येऊ शकते . व्हिडिओ बनवून विश्लेषण करावे सर.
Ek Maratha Lakh Maratha
एक मराठा लाख मराठा
एक मराठा कोटी मराठा
सर्व मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे
आम्ही सुशिक्षित मराठे त्यांच्याबरोबर नाही
@@indiancitizen8297आम्ही सुशिक्षित माणसाचे बाप आहोत...आणि आम्ही मनोज जरांगे पाटलासोबत आहोत...
सुसंकृत मराठा समाज दादा सोबत आहे.
उच्चशिक्षित मराठा समाज पाटील यांच्या बरोबर आहे.
@@dhanyakumarjadhav6719 मग हा अशिक्षित नेता कसा चालतो
एक मराठा कोटी मराठा..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
एक मराठा लाख मराठा ओन्ली जंरागे पाटील जिंदाबाद जय हो
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
जेल भरो आंदोलन मराठा आरक्षण
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
आरक्षणाच्या नावाखाली जरांगे मराठ्यांना कामाला लावणार आणि पवार साहेबांना निवडणुकीत फायदा करून देणार पण फडणवीस सुद्धा कसलेला नेता दिसतोय. पाहू आता कोण जिंकतोय.
हिटलर सरकार हणून पडले पाहिजे
अगदी बरोबर दादा..
भारतात हिटलर सरकार नाही म्हणून च आशिष मगर रोज व्हिडिओ बनवत आहे.....हिटलर सरकार असते तर केव्हाच याला तुरुंगात टाकला असता
नमस्कार सर, आपण फार छान व्हिडिओ करता आपले व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, एक समाजाचं काही देणं असल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही लोकांनी वृक्ष लागवड डोंगरामध्ये केली , व त्याचे फोटो सेशन करणे इथपर्यंतच लोक झाडे लावत आहे . झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवली किती यावर काम होणं महत्त्वाचं आहे यापेक्षा महत्त्वाचा असा आहे आपल्या माध्यमातून अशी एक मोहीम राबवा झाडे लावण्यापेक्षा आहे तीच झाडे वाचवा. तोडल्यास अत्यंत कठोर कायदा करावा, मी सहज एक वृक्षतोड मजुराची मुलाखत घेतली त्याने सांगितलं दिवसाकाठी आम्ही कमीत कमी पाच झाडा तरी तोडतो, हे तोडणारे सुद्धा कोणते आहे जी झाड खूप मोठाली आहे, दिव्य मराठीला एक लेख आला होता की पृथ्वी आणि समुद्र याच्या इन इन बॅलेन्स झाल्यामुळे 365 दिवसांपैकी 312 दिवस हवामानात बदल झालेला आहे, उदाहरणार्थ: हिवाळ्यात पाऊस येणे, उन्हाळ्यात थंडी सुटणे , पावसाळ्यात गरम लागणे,हा सध्या पाच टक्के बदल झालेला असल्यामुळे. पुढे दहा टाक्यात रूपांतर झाल्यास पृथ्वीवरची 20% लोक मरण पावतील हे कशामुळे केवळ वृक्षतोड व असलेली डोंगर कमी केल्यामुळे. विनंती अशी आहे की आपल्या चैनल च्या माध्यमातून वृक्षतोड थांबवण्यासाठी काय करता येईल का असा विचार मी आपल्यासमोर ठेवत आहे धन्यवाद.
चौंढी भैरवनाथाच्या उजाड माळावर अशिष मगर सर व त्यांच्या पाच सहा मित्रांनी मागील सहा सात वर्षांपासून वृक्ष लागवड चळवळ सुरू केलेली आहे. त्यांनी उन्हाळ्यात पायपीट करून घागरीने या झाडांना पाणी घातलं. ती सर्व झाडं जोपासली. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी हजारो झाडं जगवणं सोपं काम नक्कीच नाही. हे अवघड काम अथक परिश्रमाने अशिष मगर सर व त्यांच्या मित्रांनी करून दाखवले. त्यांची प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक जण आज वृक्षारोपण करत आहेत.
सर आपन योग्य न्यान देता धन्यवाद
आमदार खासदार निवडून आल्यावर शेवटच्या वर्षात कामाकडे लक्ष दे हे ओळखूनच निवडणुकीच्या तोंडावर केले तर त्यात गैर काय इतर वेळी नेते सरकार लक्ष देत नाहीत हे अनेक आंदोलनातून अनुभव आले मुळे योग्य वेळ हीच आहे
सरकारने कितीही फसवाफसवी केली तरी मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.
सर्व मराठा समाज जरांगे दादा सोबत
मगर सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार
निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या मोठ्या घोषणा आणि भूमी पुजनं होतातच की मग आंदोलनं झाली म्हणून प्रश्न कशाला पडायला पाहिजे?
छान विश्लेषण केलेले आहे सर
आपण मुद्देसूद विचार मांडणी करता म्हणून तुमचे विश्लेषण ऐकावे असे वाटते.
100 ℅ एक मराठा लाख मराठा
Are 1 maratha ka mhanta OBC aahat na tumhi?1 oBC koti oBC म्हणा😂
एकदम बरोबर मगर सर आपण मनोज दादा बरोबर
एक मराठा लाख मराठा!!🙏💐🚩🚩🚩🌹
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 💐🙏
अगदी बरोबर आहे भाऊ
एक मराठा कोटी मराठा 🚩💪
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
रंग्या - बिल्ला
बारामती ने लावलि याचि वाट आहे,
मतदार दाखवणार याला पाठ आहे.
एकदा.नीवडनूझाली.की.....याना....कंदील..घेऊन..शोधाव...लागते...नाक.दाबले..तरच.
......,
❤JAGDAMBH❤
❤JAI JIJAU❤JAI SHIVRAY❤JAI SHAMBHURAJE❤.
सर त्या भाऊ तोरसेकर नावाच्या दलालांचा पण हिशोब करा
Barobar aahe
संग्राम धनवे वर व्हिडिओ बनवा.आमचा संभ्रम दुर होईल.
370 हा मूवी/ फिल्म निवडणुकीच्या तोंडावरच का प्रदर्शित झाला?
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ऐक मराठा कोटी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ते पण ओबीसी मधूनच
आंदोलन संपणार नाही सरकार संपणार
अगदी बरोबर करेक्ट
कार्यक्रम लागलात सर😂
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील
द ग्रेट 👏👏 मनोज जंरागे पाटील 👏👏
खूपच सुंदर माहिती
मागण्या मान्य होण्याची शक्यता जास्त असते
खूप छान विश्लेषण!
आंदोलनाचा जनाधार कधीच कमी होणार नाही कारण ही मागणी कधीपासून आहे माहिती सरकारने घ्यावी
Lok ata he समजून आहेत
अण्णा हजारे चे आंदोलन कोणी आयोजित केलं होतं. हे जरा भाजपला विचारा.
जय ओ बी सी
अप्रतिम
Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽
Jay sivaraya bau
सरकारला एकच सांगणं आरक्षण देणे तरच निवडणुका आमचा विचार केला तर तुमचा विचार
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
फक्त मराठाच नाही सर्वसामान्य जनता .मी एक obc आहे .जरांगे दादाच्या कार्याला ,बलिदनाला सलाम.
समाजातच फितूर असतात ह्याचा अनुभव आहे.तरीपण एक विनंती.जरांगे पाटील ह्यांच्यावर कोणताही प्रयोग होऊ शकतो..त्यांच्यासोबत अति विश्वासू लोक ठेवायचं सांगा..राजकीय हव्यास,पैसा काहीही करायला लावतात..
बरोबर बोललात.धन्यवाद सर🎉
सर्व मराठा जरागें पाटील यांच्या सोबत आहे
जय जरांगे पाटील
मतांसाठी योजना
Apratim video great greater greatest baki lok gele khaddyat..
माननीय मुं साहेब आपण जनतेला साक्ष दिली आहे नतंर मु मंत्री कोन
ओबीसी तून जर आरक्षण बेटल तर कोणती समाजाला किती ट क्के नोकरी मध्ये फायदा होईल याच्य वर व्हिडिओ बनवा मराठा समाज सोडून बाकीच्या समाजला किती फायदा किंवा तोटा होईल त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवा
किसान आंदोलन आणि मराठा आंदोलन मिक्स किंवा एक आहेत असे म्हणू नका, किसान आंदोलन हे खूप किचकट आणि खालिस्तानी ने प्रवृत्त आहे...पाटील किसान आंदोलना मधील लोकांसोबत गेले तर खूप प्रतिमा मलीन होईन आणि त्यांना देश स्तरावर प्रतिमा मलीन होऊ शकते
निवडणूकीच्या वेळ भ्रष्ट्राचार करणाऱ्यां ठगाना वेगवेगळ्या पक्षात का घेतले जातात त्यांना देव म्हणून उमेदवारी का दिली जाते
डोक्यावर हात ठेवणारे पण याचं वेळी तयार असतात ना
मराठा बांधवांनो भारतीय जनता पार्टी चे नेते फडणवीस हे महाराष्ट्रात आहेत म्हणून आपण भारतीय जनता पार्टी ला मतदान करु नये
आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजावर अन्याय होत आहे मग कोर्टात का जात नाहीत मंडल आयोगाला का चॅलेंज देत नाहीत
आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
❤❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
जनता हुशार झाली आहे.
गावा गावात उमेदवारझाला पाहिजे
एकेका वॉर्ड मधून जास्तीत जास्त मराठा उमेदवार दिले तर EVM मशीन वरून निवडणूक होणार नाही असे वाटणे बरोबर नाही.....आपला देश Technology मध्ये अत्यंत प्रगत आहे....त्यामुळे मंगळ यान , चंद्र यान आपण यशस्वी केले....EVM ची उमेदवार संख्या वाढवणे अवघड नाही.... निवडणुका पेपर वर होणे शक्य नाही
Arakshan dya lavkar
आंदोलन आठ महिन्यापासून चालू आहे
चांगला विषय निवडला
वेशीत नवरदेव आडवला की मागणी मांडणं सोप पडत आणि ती मागणी प्रेमाणे मान्य केली जाते.
येरवी कोणी मागत नाही आणि लक्षही दिलं जात नाही
❤❤❤❤
तुमची माहिती करेक्ट
मोदी की सरकार ,
मोदी की ग्यारेंटी,
जहिरीतीचा खर्च बघितलंय का ?
सरकारलाच विचारा
सरळ साधं उत्तर आहे निवडणुकीच्या समोर तुम्ही कोणते निर्णय घेऊ शकत नाही तर निवडून आल्यानंतर काय निर्णयघेणार.
मोदी जी चार वेळा गुजराथ चे मुख्यमंत्री झाले आणि गुजराथ ची खूप प्रगती केली ....हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या श्री शरद पवार साहेब यांना का जमले नाही..... एके काळी महाराष्ट्रातील सर्वात सशक्त, श्रीमंत असलेला मराठा समाज आज आरक्षण मागण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घ्यायला का तयार झाला आहे
घोळघालुसरकारहानुनपाडलेपाहिजे
मगर सर आपला व्हिडिओ आलेला कळत नाही तर आपल्या व्हिडिओच्या पुढे मगर सरलेत जा
पिके जळून गेल्यावर पडणारे पावसाचा जसा उपयोग होत नाही तसेच निवडणुका होऊन गेल्यावर आंदोलनाचा उपयोग काय ?
May gala sarkar nivadanuka chalu Astana aikat nahi tar itar Vela kasa aikanar
ase kai ahe rajkarnyani asvasane dyaychi mag samajane ka magu naye ka
दैवत जरांगे पाटील
Time jast theva
Grib marathyasathi EWS aah tri pn Maratha aandoln krt aah mhnje OBC la sutlelya seat palvnyach shdyantra yatun disyun yet
Ak maratha koti maratha❤❤❤❤
ज्या मोदी ने ज्याला आरक्षण नाही त्यांना आरक्षण दिले त्या मोदीला रोखण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
Bar kunala dil sang bar bapu aani tyala kon de manal hot...ka
पेंडिंग होते
छत्रपती शिवाजी महाराज नंतर फक्त जरांगे पाटील
माननीय जरांगे पाटलांच काहीच चुकत नाही
T
शेतकरी आंदोलन आणि मराठा आंदोलन दोन्ही योग्यच.
मगर सर, निवडणुकीच्या तोंडावर जास्त प्रमाणात उदघाटन व भुमिपुजन सोहळे चालतात. आंदोलन नाही चालत का? आंदोलन हे पोटतिडकीने केले जातात व सोहळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केले जातात.
Nivdun gelyawar he sagle janatela dileli ashwasane visarun fakt swarthacha vichar karatat.
1 maratha 13 koti maratha Rane sodun