PM Awas Yojana : Nandurbar मध्ये पिंट्यासह सात जणांच्या नावावरचं घरकुल कोणी खाल्लं?
Vložit
- čas přidán 29. 12. 2022
- #pradhanmantriawasyojna #maharashtra #nandurbar
पंतप्रधान आवास योजनेतील आदिवासी लाभार्थींच्या नावाने खोटी कागदपत्रं करून घरकुलाचे पैसे हडप करण्याचा प्रकार नंदुरबारमध्ये उघडकीला आलाय. इतकंच नाही तर लाभार्थींच्या नावाने बँकेत खोटी खातीही उघडली गेली. आवास योजना गी संपूर्णपणे ऑनलाईन असते. त्या साईटवर नेमलेल्या अभियंत्याने प्रत्यक्ष साईटवर जाऊन जिओ टॅग केलेला फोटो टाकल्याशिवाय अनुदान बँकेत जमा होत नाही. बँकेत आधारकार्ड आणि प्रत्यक्ष केवायसी केल्याशिवाय खातंही उघडलं जात नाही. इतकं असूनही आदिवासींना अंधारात ठेवून बँकेत अनुदान जमा झालं आणि अनोळखी व्यक्तीने ते काढून घेतलं. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर हा सगळा प्रकार धक्कादायकरित्या बीबीसी मराठीच्या समोर आला. या प्रकरणात वापर झालेल्या आदिवासींची आणि यंत्रणेतील जबाबदार व्यक्तींची भेट घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. त्यानंतर जे समोर आलं ते पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर, स्क्रिप्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
सरपंच आणि उपसरपंच ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे
Hech 3 lok asta jimmedar
Agadi barober
Thank you तुम्ही नंदुरबार जिल्ह्य़ात लक्ष दिलं म्हणून धडगाव तालुका हा अतिशय ग्रामीण तालुका आहे
सरपंच+ग्रामसेवक+उपसरपंच
यांचावर् कारवाही झाली पाहिजे
खुपच गंभिर विषय आहे. BBC मराठी चे खुप खुप धन्यवाद
Nandurba पूर्ण जिल्ह्याची स्थिती अशीच आहे कारण येथे येणारे अधिकारी दुर्गम आदिवासींचा जिल्हा आहे येथे कोण तपास करत परतेक डिपार्टमेंट राम भारोस आहे,थोड्या दिवस बायचांस चर्चेत राहील नंतर असाच वरर्या सारखी उडून जाईल धन्यवाद करतो BBC news चे तुम्ही याकडे लक्ष दिल्याबद्दल
Right
A hai backward aur pichde classes ki halat ,isliye reservasion behad jaruri aur most importent need hai
@@suhasinivalvi9752 u
@@sanjaymandhare7625 kharch Ram bharose kam chalte , aahmala tar koni ch facilities available hot nahi, pani bhetat nahi , gharkul aajun bhetale nahi, gas bhetala nahi , aajun kay sangayche,
जे जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
मी पण एक आदिवासी आहे माझ्या पण गावात असच काही घडलेलं आहे महाराष्ट्रा मध्ये आज रोजी 25 आमदार आदिवासी आहे पण काही कामाचे नाहीत.
ह्या प्रकारचे अनेक प्रकार घरकुल योजनेचे घोटाळे असावेत. ज्या प्रकारे घरकुल साठी 3 चेक,3 टप्यात पैसे दिले जाते त्याप्रमाणे ही लोकांना लुटले जात आहे.ह्यात मूलतः ग्राम रोजगार सेवक आणि संबंधित इंजिनिर असावेत असेही काही,प्रकरण कडले असावेत.
विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे
सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करा
आमच्या गावात भाजपाच्या कार्यकर्ते आणि सरपंच यांनी आपल्या घरात तीन तीन व पाच पाच घरकुल घेतले आहे पण गोरगरीब आदिवासी आणि मराठा लोकं माती आणि पाचटाच्या खोपट्यात राहतात
अशावेळी आवाज उठवला पाहिजे भाजपचा हा भ्रष्टाचार देशासमोर आला पाहिजे
असे हजारो प्रकरण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे गरीबांना लुटणारे ग्रामसेवक,सरपंच,रोजगार सेवकांचे काम आहे
3 वर्ष झाली अजून पण मला मिळाले नाही ह्या असल्या अधिकारया मुळे..12000 आले टॉयलेट चे त्यात सुधा 2000 मागतात हे लोक पैसे देण्यासाठी
हे तर सरास सगळीकडे च चालु आहे
आता ड यादि चालू आहे याचात गरजू लोकांच नावं आहे की ज्याचा कडे गाडी, घर, पैसा सगळ काही असून ड यादी मध्ये सुद्धा नावं आहे ही चौकशी सुरू केली पाहिजे
नंदुरबार जिल्ह्यात सर्वात भ्रष्टाचार करणारी बँक असेल तर ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे असे गैर व्यवहार याच बँकेत होतात....
BBC चॅनल. तुमचे आभार
अशा बातमी घोटाळे जर सर्व चॅनल नि उघडकीस केले तर महाराष्ट्र मध्ये एकही घोटाळे होणार नाहीत.... तुमच्या चॅनेल कडून दुसऱ्यांना आदर घेतला पाहिजे कि किती खोलवर जाऊन तुम्ही पडताळणी केली. Ani घोटाळा उघड केला...... 🌹🌹
सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी 👍
Good job BBC & team keep it up 🙏
आमच्या गावात पण असेच बरेच प्रकार आहेत
Quality journalism 👍👍
Absolutely Nailed it
लवकरच कारवाई झाली पाहिजे
माझ्या धडगाव तालुक्यात प्रतेक ठिकाणी पैसै दिल्यावरच साहेब लोको काम करतात विना पैशाचे कोणतेच काम होणार नाही,कोणतीही योजना असो त्या योजनेचा लाभ ग्यायचा असेल तर पहिले स्तफवाल्याना चाहापाणी करावी लागते कारण आमचे शासन त्यांना पघारच देत नसतील ना ,ही तर शासणाचीच्च लुटमार चालू आहे असे दिसते
Kadak कारवाई झाली पाहिजे, असे होऊ नये पून्हा
तिथल्या आदिवासी राजकारण्यांना आदिवासी सुधारू नये असे वाटते....
आदिवासींबाबत सरकार आणि विरोधी पक्ष दोन्ही उदासीन आहेत. हे मुद्दे एकाने सुध्दा मांडले नाहीत.
This is called journalism 👏
जे जे लोक जोशी त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही मंत्रिमंडळात विषय गेला पाहिजे किती भ्रष्टाचार करावा ही तरी त्याला मर्यादा पाहिजे
एकाच घरातील किती तरी व्यक्तींना मिळाले आहे आणि खर्यी गरजवंतानां काहीच भेटले नाहीत
काय हा आपला महाराष्ट्र.... फक्त श्रीमंत लोकांना न्याय..कोण देणार ह्याना न्याय ?
ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक वर कार्यवाही झाली पाहिजे. त्यांची चौकशी केली तर बाकीचे आरोपी आपोआप सापडतील. हा प्रकार सर्व ठिकाणी चालतो आणि गावात सर्वाना माहीत असतो पण सामन्य माणसाला वेळ नसतो कोण ह्या राजकारण्यांच्या मागे लागतो म्हणून विषय तिथंच संपतो.
घरकुलासोबत त्याचा संडास पण खाला आसेल खाणार्याने
याला म्हणतात खरी पत्रकारिता
असे कित्येक उदाहरण आहेत की आपल्या लोकांचे शोषण व आपले अधिकार आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही याला जबाबदार फक्त न फक्त आपले नेते जे इतक्या वर्षापासून नही सरकार मध्ये राहून आपल्या समाजाचा विचार करत नाही.....
Good work BBC news
BBC news चे मी आभार व्यक्त करतो
धन्यवाद!
आमचा पण सरकार कडून toilet मंजूर झाला होता पण नाव list मधुनच गायब झाले.
Dhanyavad BBC Marathi
देशात आदिवासींसाठी शैक्षणिक आर्थिक सामाजिक आरोग्य साठी सर्वात मोठं काम होणं गरजेचं आहे
Good explanation.
Good Journalism keep it up .Proud of u BBC मराठी 👍
अहो ते तर बिचारे आदिवासी आहेत आमच्या कडे तर चांगले समदार् लोकांचे पैसें खातात व लोकांना समजत पण नाही
Good
News chan dakhavli
सरपंच ग्रामसेवक मिलीभगत
पंचायत विकास अधिकारी याना सगळा प्रकार माहीत अहे त्याला पकडा
नंदुरबार जिल्ह्य़ात घरकुलच्या चारही टप्यात फोटो काढायला ग्रामपंचायतीला 500 रुपये द्यावे लागतात म्हणजे चार टप्यांचे 2000 रुपये एका लाभार्थ्यांकडून घेतले जातात.
आमच्या इथे गोवर्धन ता . रिसोड जि . वाशिम इथे पण असच झाल आहे. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत मधील काहि लोकांनी संडास बांधण्याच्ये 12000 रुपये लुटले .
Gret work
True reporting
Thank you BBC, keep it up in Nandurbar district 👍
घरकुल अभियंत्यांची, प्रत्येक जिल्हावार चौकशी व्हायला हवी.प्रत्येकाकडे शोरुम पंधरा ते वीस लाखांपर्यंत गाड्या आहेत.सर्व गावांमध्ये चौकशी व्हावी.
Nice investigation
सगळं खरं आहे पण जे घरकुल दिल 1 लाख 20 हाजर खरच मनापासून सांगा एक खोली तरी होती का पूर्ण 120.000 मधी
Thank you🙏🙏 b b c news
आम्हच्या नातेवाईकाच घर तिथल्या सरकारी यंत्रणेने खाल्ले आत्ता आम्ही सर्वांनी मदत करुन त्यांआ बांधुन दिले
त्यांची प्रॉपर्टी शील करा किती लोकांची घरं संडास खाल्ली ही चौकशी कराल त्यांची शील करत प्रॉपर्टी
यामागे प्रशासकीय की राजकीय आहेत ते शोध पोलिसांनी घ्यावा।।न्याय द्यावा
हा असाच प्रकार भिवंडी मध्ये पण झाला. सरकारी अधिकारी अणि स्थानिक नेतेमंडळी ह्यात सामील असणार
आदिवासी समाजाच्या नावाने शासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी हिनुन मिळुन अशी लुट होत असते.कारवाई होण गरजेच आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा तील सर्व पंचायत समितीचे घोळहोतो
रक्षक च भक्षक झालेत
खरे घरकुल योजनेचे लाभार्ति कोण आहे हे कळेल का
किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्या वर कार्यवाही होईल का
Nice work bbc mrathi news
नंदुरबार बरोबर पालघर जिल्हा याबाबती पुढारलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा वरिष्ठांचा धाक नाही ग्रामसेवक ग्राम,विस्तार अधिकारी, बी डिओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मर्जी शिवाय सर्व चालू आहे का
माज पन घर कुल दोन दा आल ते पन खाल तरी मला घर नाही आहे
आरे माझा गावात जो झोपडित राहतोय त्याला घरकुल आल नाही आणी ज्यांचे चांगली घर आहेत त्यांना घरकुल मिळाले काय गरीब जनता करणार
संपूर्ण नंदुरबार जिला घरकूल प्रकरणे तपासासाठी घेतली पाहीजेल
अशाच प्रकारे लातूर जिल्ह्यातून औसा तालुक्यातील 40 टक्के काम बोगस झाले आहे
नंदुरबार मधे अशी खुप कही बातमी आहै कुनी कही करू शकट नाही इथे फक्त पैसा फेक तमाशा देख पिंट्या ची गिष्ट पण मातीत जाणार 🙏🙏 कही कुनी उपटू शकत नहीं 🙏🙏 1991 असिडेंट केस निकल लागूं सुद्धा नंदुरबार नगरपालिचे नगराध्यक्ष पैसे डेट नाही फ़क्त तारीख देतात 🙏🙏 नंदुरबार फ़क्त गुंडागर्दी म्हणून फेमस बस आणि लोकांचा हक्क गेला हवेत.. 🙏🙏
सरपंच उपसरपंच व्हिडिओ यांची चौकशी करा घर खाल्ले संडास बी खात्यात घर खात्यात गरिबाला न्याय द्या
सातपुड्यातील कागदोपत्री विकास कधी थांबणार???
असा संतप्त सवाल उपस्थित करावा लागतो आहे.
फक्त ठराविक लोकांचा विकास होताना दिसून आलेला आहे, त्यामुळे आता तरी सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटीबद्ध राहतील अशी आशा आहे.
खूप झाला कागदोपत्री विकास???
आता कृतीतून कामं करण्यात यावी.
Lalsing nuja padvi at Digiamba post Raysingpur taluka Akkalkuwa dist Nandurbar यनचा ही .. आस जाले
🙏🙏
That's called news 📰
यांचा mastermind सरपंच व ग्रामसेवक असेल ...निवडुण आलेल दारोडेखोर चं असतात
आमच्या गावात पण पाच घरे सरपंच यांनी हळपली आहे
आसे प्रकार खुप आदीवाशी भागात घडले आहेत उदा नाशिक जिल्हा बागवान तालुका
पूर्ण धडगांव तालुका चौकोची करा हजारोंचा वर भेट्टिल ase gunhe
असच चालू द्या.
असे तर खुप वर्षा पासून चालू आहे. अमच्याकडे तर चक्क आंगणवाडिची शाळाच खाली त्याचे का?
गोपिचंद पडळकर साहेब धनगर समाजाचा आवाज हे हा प्रश्न मांडतील
Mi pan dhangar ahe. Amhala tar ajun nahi bhetla gharkul pan amchya peksha jast amir aselyana pan bhetlay 😢
जर कारवाई झाली तर समजू या की लोकशाही चा चौथा स्तंभ आहे नाही तर बीबीसी पण तेच आहे असे समजू
संडास, बाथरुम पूर्ण झाल्याशिवाय शेवटचा हप्ता मिळत नाही,ते पण खाल्ले का?
तुम्ही व्हिडिओचे शिर्षक " पिंट्याचं घर कोणी खाल्लं " याऐवजी नटसम्राट ह्या सुप्रसिद्ध नाटकातल्या संवादाच
" कुणी घर देता का घर ? "
असे दिले असते तर ते अधिक सार्थ ठरलं असते.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुद्धा अशे प्रकरण आहे. खूप ब्रस्तचार आहे.
sir tya district madhe khup kam karayache baki ahe khupach luta luti ahe thithe koni kam karyala tayar nahi lakshya dile tar ajun ghotale baher yetil mi atach tya district la visit keli khup bikit parastiti ahe
Sir amcha pan 2 check milale nahi pawara Ramesh
आमचे पण पैसे ग्रामसेवक नेखाले गाव खडकवाडी आहे 2008 साली
यांना भर चौकात समकाँ फोटो पाहिजे
Amcha sobhat pn tasach zala photo kadun nele gharkul sati pn gharkul nhi del
ही बातीम पत्र दाखवत रहा तेव्हा जाग येईल सरकर ला
तुम्ही आमच्या निवडणुकीत पार्ट्या पैसे खाल्या... तर आम्ही तुमच्या योजना खाणारच ना...#खाऊपॅटर्न #जनता
जितके इंग्रजांनी मोघलांनी आपल्याला लुटले नाहि त्यापेक्षा आपल्यातं लोकांनी आपल्याला लुटले आहे
महाराष्ट्रात प्रत्येक आदिवासी एरियात सरास लूट प्रशासकीय अधिकाऱ्याच्या साखळीने चालू आहे
Sadar gavche gramsevak , kagad Patra arche aangthe chi kadak chaukashi, chaques kuthe cash zale, tyavae sahya konachy hyababat cchaukashi houn kadak action turant hona chahiye. Jay Bharat
किती नालायक पण आहे, गरीब अधिवाशी बांधवच घरकुलचे पैसे पण खाऊन गेलेत, बॅंक वाले सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी काय झोपले होते का, सर्व पैसा यांच्या कडून वसूल करूण त्या बांधवाना घरकूल बांधून द्यावे सरकारला विनंती आहे
Kiti khanar ? pot bharal ki sanga,sandas uplabdh karun deto.
भारत महासत्ता होणार का असेच चालत असेल तर
म्हणून च मला BBC मराठी आवडते. हाच तो research.
धन्यवाद! :)
अरे हे प्रत्येक ग्रामंचायतीत घोळ होतो
ग्रामसेवकांना पाया खाली तुडवला पाहिजे
मग आयघाला सरपंच
Rajkarnni ani navkardar guuu sudhik khatik🔥🔥🔥
Digital India.