सगळ्यात सुखी लोकं.... आणि पवित्र मनाने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले सुरळीत आयुष्य कफहणारी लोक
छान प्रथा आहे ह्या मुळे सामाजिक एकोपा, एकत्र कुटुंब पद्धती, व निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येणे मस्त
साथी च्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वजांनी केलेली उत्तम उपाय योजना व रोजच्या चाकोरीबध्द जीवनात एक बदल व पुन्हा नवीन आत्मविश्वासाने कामास सुरुवात
निसर्गात राहावे
हा पुर्वजाचा हेतु आहे
हि श्रद्धा आहे
गावपण आहे
Very good
देव मानणारे लोक भरपूर आहेत
जय रासाई देवी च्या नावाने चांगभल
यात अंधश्रद्धा नसून देवावर विश्वास आहे तो असंन देखील गरजेचा आहे या गावाचे सर्व लोक भाग्यवान आहेत कारण ते पाच दिवस देवाच्या कुशीत राहता
निसर्गाच्या स्धानीत रहाव म्हणुन पुर्वीच्या लोकांनी हि पध्दत केली घर सोडुन चार दिवस नैर्सगी वातावरणात .राहव चांगल असत .बाकी या मागे काहीही .कारण नाहीच .देव आणी भुत हे काहीच नसत.अंदविश्वास ठेवु नको त .
जगावेगळी रीत आणि ही बातमी. धन्यवाद
खूप चांगली प्रथा आहे . कौणीही काही म्हणू दे आपली प्रथा सोडू नये. यामुळ गावात एकोपा वाढतोय. मस्त
सतीची चाल सुध्दा प्रथाच होती ना...... मग ती पण सुरुच ठेवायला सांगा. ............ ऐड्यांचा बाजार
आपन जुनी प्रथा चालू ठेवलीत त्या बधल धन्यवाद नाहीतर जुन्या पधती सरवानी डोक्याला गुंडालून ठेवलेल्या आहेत
सती प्रथा, विधवा केशवपन ह्या जुन्या प्रथा पण चालू ठेवा तुमच्या कुटुंबात ..... अज्ञानी मुरखांची दुनिया
याला आमच्या रोहे तालुक्यातील टेमघर गावात अशी प्रथा प्रचलित आहे .त्याला तिकडे " गाव टाकणी " म्हणतात.चांगली पद्धत आहे .
वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रथा.माहिती करून घ्यायला फारच छान वाटले
संक्रमीत साथीचे रोगां पासुन संरक्षण करण्यासाठी या प्रथा सुरु झाल्या
निश्चितच!
हे त्यावेळचे उपाय होते असं वाटतं, मात्र आज ती परंपरा म्हणुन जतन केली जातेय ,
यात काही वावगं नाही, परंतु याला अंधश्रध्देचं रुप यायला नको.
@@krishnanarsale7138 पुर्वी च्या बर्याच परंपरा जिवनासाठी उपयोगी आहेत .... काही लोक शास्त्रीय कारण सांगीतले कि दूर्लक्ष करतात म्हणून देवाचे नाव पुढे केले जाते . . . . राज साहेब म्हणतात मास्क लावणार नाही इतर पण म्हणू लागले मास्क लावणार नाही . . . . मास्क लावला नाही तर देवाचा कोप होतो सांगीतले तर ९० टक्के लोक ऐकतील
जे लोक कायदा मानत नाही. पण गावातील लोक देव म्हणतात. अती सुंदर.
हे एक प्रकारचे बॅटरी चार्जिंग सारखे वाटते, दर ३ वर्षा नी, फारच छान
वा मला ही पण पळायचय ह्या संसारातून, डोंगरावर जायचयं.
🤣🤣🤣🤣.खरे आहे. पण आता डोंगरात जाऊ शकत नाही. कधी jcb येईल आणि कधी डोंगर फोडतील ,काही सांगता येत नाही
हे अंधश्रद्धा किंवा दुसरं काही ते मला माहित नाही पण पहिला लोकांची परंपरा आता पण कुठं तरी जपली जाते हे चांगल आहे
आजही परंपरा जपली जाते
कुठे कुलूप नाही चोरी ची भीती नाही
एकवीसव्या शतकात पण असं चालू आहे
वा छान परंपरा आहे आवडली
या सर्वांचा देवीच्या कौलदेण्यावर खुप विश्वास आहे खुप श्रद्धाळू आहेत इतलेलोक आन्याधारक आहेत असेखुपकमी लोक पहायला मीळतात.
महेंद्र जी...आवाजात दम आहे....छान माहिती दिली..
अशी गावपळण कोकणामध्ये आचरा मालवणला पण आहे.
हो अगदी बरोबर . हल्लीच मी गेलेलो आचरा गावी श्री देव रामेश्वर देवाच्या डाळपस्वारी बघायला . तेव्हा तेथील रहिवासी CZcamsr पराग कुबल यांनी सांगीतल की जशी या गावात डाळपस्वारी बरोबर '' गावपाळण '' देखील होते . जमल तर नक्की भेट देईन .
@@Mi_Dodamargkar_Vlogs होय गाव ऊठलो म्हणत आपल्या कोकणात..गावात दोन तीन दिवस बाहेर रवत...
खूप छान पंरपरा आहे 🙏
मानसे पळून नाही गेली ही त्यांच्या गावची परंपरा आहे... न्युज काय देताय याचे तरी भान आसावे
आमच्या गावात होती ही प्रथा पण 30 वर्षयापासून बंद आहे. गाव बाहेर जाऊन जेवण करायचे सर्व गावकरी नदीच्या पात्रात खूप भारी वाटायचं
हे बरोबर आहे प्लेग च्या साथी मदे पण लोक गाव सोडून गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत लोक राहण्यासाठी गेले होते
या मागे शास्रीय कारण१००%आहे.
ऐक प्रकारे क्वारंटान आहे हे अस समजायला हरकत नाही.
खुप छान परंपरा आहे आणि तो मला फार आवडला आहे आणि ती म्हणजे एक रिफ्रेश पिकनिक आहे
छान माहिती दिली, धन्यवाद
आमच्याईथे कोकणात लांजा , राजापुर तालुक्यात वाघण गावात अशी प्रथा आहे .
छान प्रथा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिला मिळते. यामुळे निसर्गाचे महत्त्व समजते.
नविनच माहिती कळाली. खूपच छान. व्हिडिओ पण खूप छान घेतला आहे
ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा. माहित नाही. परंतु हीच ७०-८० कुटुंब ३-४ वर्षानी एकत्र येऊन रहातात. ते सुद्धा आपले हेवे दावे - भांडण तंटा विसरून. हेच गाव पातळीवर मोठं आहे. या गावातील ८-१५ दिवस climate शांतच असेल. एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असेल.
परंपरेनुसार असलेला विश्वास असल्यामुळे सर्व सुरळीत आहे.
पण एक वेगळेपणाचा आनंद घेता येत असेल यात.
आजच्या धकाधकीच्या व आधुनिक युगात ही परंपरा अशीच चालत रहावी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे पसंत केले जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल योजना बंद झाली आहे की काय या गावांमध्ये एकही घरकुल योजना राबवलेली दिसत नाही त्या आमदाराला आणि तेथील पक्षाला जाब विचारला पाहिजे
येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तसेच घाट माथ्यावर ही गावे असल्याने येथे छप्परांची घरे आहेत. शासकीय योजना येथे पोहचल्या आहेत. तसेच येथे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर असून येथे त्यांनी साठ वर्षा जो झाला नाही तो विकास केला आहे. येथे जाण्यास रस्ता नव्हता तो आमदार यांनी केला असून राधानगरी मतदार संघाचे कार्यसम्राट अशी त्यांची ओळख आहे.
खुप छान माहिती सांगितली👌🙏
Relaxation ,best ,all off
खूप छान गाव सोडून5 दिवस बाहेर राहून मजेशीर दिवस घालने आपल्याला पण असे हवे होते उत्तम ँँँँँँ
खुप छान. आपली जुनी प्रथा व परंपरेचे पालन हे सर्व गावकरी मीळुन करतात व एकोप्याने रहातात. मी ह्या वर्षी पहील्यांदा माझ्या मित्रा बरोबर जाऊन आलो तिथे.
मला हे खुप आवडल कारण डोगर रागाच्या खुशीत रहाच एक वेगली मजा कारण पकश्याचा आवाज चिव चिव वाट
5 दिवसांनी किंवा जास्त दिवसांनी गाव भरनी कशी करतात त्याचा ही विडीयो बनवा व दाखवा
Mahendra ji khup chan mahiti dili mi tumcha abhar kase manu kalat nahi mai nav javan hu mere dada ji bol te the purani bate is liye main yad karta hu purana jamana bahot acha hai 🙏🙏🙏I'm Maharashtra ok 🙏🙏🙏
आम्हाला पन अस निर्सगाच्या सानिध्यात मोकळ्या वातावरनात वनभोजन आनंदमय वातावरत लाभते भाग्यपान गाव आहे पुढीच्या पीढीन पन प्रथा जपावी व ह्यासहलीचा आनंद लुटावा
एक प्रकारची पिकनिक म्हणायला हरकत नाही. कारण पूर्वीच्या लोकांना विश्रांती नसायची.
अशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर खूप. आनंद वाटतो
बावळट पणा आहे. अडाणीपणामुळे आलेली अंधश्रध्दा. तेव्हा लोक गाव सोडून गेले होते त्याला काही कारण होतं. आता काय कारण?
है तर मी पहिल्यांदा बागत आहे खुप छान वाटले आजून अशी ही काही परमपर आहै
खुप छान सुंदर प्रथा परंपरा आहे 🙏रासाई देवी प्रसन्न चांगभलं 🌹🌹🌹🌼🌼🌼🙏
आपण एकविसाव्या शतकात आहोत, ही दोन्ही गावे अंधश्रद्धेने ग्रासलेली आहेत .
खूपच सुंदर परंपरा आहे अशी ही प्रत्येक गावात झाली तर खूप खूप कुटुंब एकत्र येतील
खूप खूप छान वाटला खरे तर आम्हला सुध्दा जावे असे वाटते आहे 👌👌👍🙏
छान माहिती दिलीत सर्व गावाविषयी
कवी तुमची कविता यात घ्यायची होती. त्यासाठी तुम्ही येथे हवे होता.
Amazing Bharat ! अदभुत भारत !
गाव रोग मुक्त हो ते यांनी
हि या गावातील परंपरा आहे आणी तुम्ही म्हणता गावातील माणस पळून गेली अस कुठ असत का
गावपलन कोकणा मध्ये पन काही गावा मध्ये होते... ती एक प्रथा आहे...
Karan hey kolhapur che gaav kokan border var ch asel mhanun...Karan hey gav kokan sarkhya gava sarkha distay...ghare vegaire pan
लय भारी
Mumbait pn khup negativity zhali ahe vichar krte ek divasasathi Mumbai khali keli tr kay hoil ani kashi disnar amchi Mumbai 😅😅🤣💕
Good to see the oldest tradition.....
धन्यवाद 👍🙏🙏
Khup chan mahit ahe.
Nice ashich devichi krupa asudya
Khup chhan
खुपच छान माहिती दिलयाबदल धनयवाद
खूप छान 🙏
बेस्ट
छान माहीती
Ha video far awadla .junya athavni jagya hotat.
चांगली प्रथा आहे त्यानिमीत्तान एकोपा तर राहातो पन मळ्यात जाऊन राहाण्यामुळे एक वनभोजनाचा आंनद घेतायेतों छान बातमी दाखवली
Khup Khup Sundar👌 👍🙏
Khoop chhan upakram change in life,open pure air for healthy life
व्वा व्वा खुप छान 👌जयश्रीरासाईदेवी ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩
खुप छान माहिती दिली आहे . धन्यवाद .
Thnk uhh so much.. आमच्या गावची प्रथा चाली रिती तुम्ही जगा समोर आणलीत.. आणि सगळी माहिती दिलात 👍😊
Khupch sundar
सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुपच सुंदर परंपरा आहे
ही जपलीच पाहीजे
Khuup changali prathaa
Khup changli pratha ahea nisarga shi jitke julun rahal tevdha changla. ... kharach khup chan.
ग्रेट न्यूज
अप्रतिम.👌💐
छानच
Good information about villages ❤
छान news दाखवली.
Naisrgik watawaran aahe khup Sunder👌👌👌👌
Nice sir👍👌👌🙏🏻
साहेब जळगाव जिल्यात अमळनेर तालुक्यात चांदणी नावाचे असच गाव आहे बघा जरा तेथे जाऊन
खूप छान
छान बातमी
Sundar 👌👌🙏
Khup chahan watale hi prathaa purwichi athwan sarwni balgali pahije namskar 🙏🙏🙏🙏🙏 video dwaraa mahiti Dilya baddhal dhanyawad 👌👌
Nice. Batmya gaonpaln goanbharna. Parampara indian culture treditions. Like people accept ,
खूपच मस्त
Aamchyakde pan ASA kartat 3 warshani Gav sodun 1 divas baher jatat
खूपच छान माहिती दिली
ते सगळेच देवाशी जोडले जीवन जगत आहेत.
प्रथेमुळेच एकोपा राहतो ,, great आहेत अशी गावी जे अजुन परंपरेनुसार राहतात