Budget मध्ये केलेल्या घोषणांमुळे Eknath shinde आणि Mahayuti ला विधानसभा जिंकता येईल ?
Vložit
- čas přidán 28. 06. 2024
- #BolBhidu #MaharashtraBudget2024 #EknathShinde
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. आगामी विधानसभा निवडणुका पाहता या अर्थसंकल्पातून मोठ मोठ्या घोषणा होतील, असा अंदाज होता. त्यानुसार सरकारने अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला. महिला आणि शेतकरी वर्गाला सगळ्यात जास्त महत्त्व दिल्याचं अर्थ संकल्पातून दिसून आलं.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता सरकारने विविध घटकांना खूश करण्याचा प्रयत्न बजेटमधून केल्याचं दिसतंय. पण, सरकारने नक्की कोणकोणत्या लोकप्रिय घोषणा केल्या आहेत ज्या मतदारांवर प्रभाव पाडू शकतात? अशाप्रकारे लोकप्रिय घोषणा करून खरंच विधानसभा निवडणुक जिंकता येईल का? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
राम मंदिर चा प्रभाव नाही पड़ला तर अर्थ संकल्पचा घंटा फरक नाही पडनार😂😂😂
राम मंदिर चा फरक कसा नाही पडला म्हणता एकट्या भाजप ला 240 जागा मिळाल्या अन् अवग्या इंडी अलायंसला 234फरक साफ आहे .
28 पक्ष मिळूनही बहुमत नाही.
तुम्हाला काय पाहिजे मग..
@@ramnathfunde2आम्हाला शेतमालाला भाव पाहिजे. अनुदान बंद करा. शिक्षण फ्री करा सर्वांना हे पाहिजे जनतेला
Tu ja puncture kad aata Kashi Ani mathura honar aahe tu radat bas
शिक्षण फ्री करा
किती मोठ्या घोषणा करा तरी पण भाजपाचा विधानसभेला सुपडा साफ होणार हे नक्की आहे
त्याने उलट महाराष्ट्राचं नुकसान होणार ... केंद्र सरकार लक्ष देणार नाही आणि राज्य सरकार त्यांच्या योजनांचा विरोध करेल .. सगळी devlopment ची काम अडकूनपडणार 5 वर्ष
@@tanushvighnesh8672असे पण आता तरी कुठे केंद्र सरकार लक्ष देतय महाराष्ट्र वर? सर्वात जास्त कर महाराष्ट्र देते केंद्र सरकार ला आणि केंद्र सरकार निधी देताय बाकी राज्यांना.
@@ankushsuryawanshipatil8047 te tar congres pan tech karaychi. Jo state maage aahe thyala jaast dhyava laagtha aasa niyam aahe.
करा अजुन महिलांना सक्षम इथ त्या आधीच बस मध्ये बसायला जागा देत नाही करा अजुन सक्षम 😂😂😂
लाडला भाऊ योजना पण आलीच पाहिजे ..
😆😆😆😆😆😆😆😆
Too good😂
Mg bhavu bewda honaar 😅
नवरी योजना आणा...मुलांना मुली मिळत नाही लग्नाला 😂
😂😅
😂😂
मला यातील एकही गोष्ट पूर्ण होईल अस वाटत नाही...... तुम्ही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा करता बाकी काही नाही
Kontich sarkar yojna nit rabvat nahi... Sagle paise khaun gheta
@@user-on4uu6tn7fनाही दादा मोदी सरकारने खुप योजना योग्य रित्या राबवल्या आहे, जसे की शेतकरी ला 6000 हजार देने, गॅस सिलेंडर वाटते, टाॅयलेट्स देने, इत्यादी
जाली तर योजना चां fhayada घेऊ नका😂
@@user-ir3xx8ih2f तु खातो का उचलून देतो तुला
Bus ticket half zalich na bhava
अरे पण ज्या प्रामाणिक Tax Payer च्या जीवावर हि खिरापत वाटली जातेय त्याच काय ... त्याला काही तरी कार्ड द्या जे वापरून टोल माफ करा नाही तर कुठे तरी सवलत द्या ....
हा सर्व पैसा middle क्लास व टॅक्स payer चा आहे. त्यांचे काय? तुम्ही tax payer च्या जीवावर पैसा उडवताय. लोकांना रोजगार द्या. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवा.
Khare Aaahe
Rojgar chaly gujrat la.. lai avghad zalay@@dnyandeoyadav4096
अगोदर 15 लाख दया 😂😂😂 लॉलीपॉप सरकार 😂😂😂😂
मोफत शिक्षणाची घोषणा आधीच केली होती तिच काय झालं चंद्रकांतदादांना विचारा ?
sry पण लोक मूर्ख नाही आहेत की एका घोषणे मुळे लगेच वोट देतील!! सगळ्याना हे माहित आहे इलेक्शन फक्त २ महिन्या वर आहे!!🤨🤨 सप्टेंबर च्या १ ल्या किवा २ रॅय आठवड्या मधे आचार सहिता लागू होणार !! २ महिन्या मधे किती अंमलबजावणी होऊ शकणार आहे !! जर याना खरच महिला आणि शेतकऱ्यांना मदत करायची होती तर २ वर्ष का नाही या योजना दिल्या!!!!🤨🤨इलेक्शन च्या तोंडावर च याना हे सगळे आठवला का!!! लोक मूर्ख नाही आणि हा महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश नाही !! की १५००रुपय महिने देऊन महिलांची वोट मिळायला !! महाराष्ट्राची जनता सुजाण आहे !! या इलेक्शन डोळ्या समोर ठेऊन केलेल्या भुलथापांना बळी पडणार नाही अजिबात!! आणि महत्वाचा manje मध्य प्रदेश मधे ही योजना ५ वर्ष होती!! निवडणुकी च्या तोंडावर नाही!!!🤨
लोकसभेतील पराभव पाहून विधानसभेचा विचार करुन केलेला अर्थसंकल्प आहे हा त्यामुळे काही फरक पडणार नाही त्याचा आता,हे खूप अगोदर करायला पाहिजे होत
जो कर्जमाफी देईल तो निवडून येईल
लाखातली एक गोष्ट
ह्यांना महिला आणि शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही आहे... यांना जनतेला गाजर देऊन सत्ता काबीज करायची आहे
राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??
Sarkar aali kaay Rahul Gandhi chi @@VikSaw11
@@VikSaw11अरे दादा हे ब्रेनवाॅश मंडळी आहेत.यांना राहुल ने काही फुकट दिले तर योग्य व दुसर्याने दिले तर चुक इतके तर डबलढोलकी आहेत हे
15 lakh milale kay
Correct
हा अर्थसंकल्प नाही तर अर्धेअर्धे वाटून खाण्याचा संकल्प आहे आणि पोकळ घोषणांचा सुचलेल विकल्प आहे
शेतकरी ह्या सरकार ला कोलेले खूप अन्याय झाला आता.... 8000 रुपयाची सोयाबीन 4000 विकतोय
निवडणूका होऊ द्या गॅस, दूध, पेट्रोल, डिझेल चे दर नक्की वाढवणार
जे सरकार येत्या काळात 3 लाखाची कर्ज माफी देईन ते सरकार निवडून येईल
मेन मुद्दे बाजूला करून घोषणांचा आव आणतय सरकार फक्त
शेतकऱ्याला कर्ज माफी पाहिजे होती त्या बद्दल एक शब्द नाही
महागाई बद्दल काही नाही
रोजगार बद्दल काही नाही....
कायदा सुवावस्थ बद्दल काही नाही...
काही होणार नाही लोकसभा सारखी परिस्तिस्ती होईल
Bjp 20-25
Shinde 10-15
Ncp Ajit 4-8
सरकारच्या सर्व योजना फक्त महिलांसाठी मग पुरुष वर्गाला काय तंबोरा 🙄
तिकडे गुजरात no.1 झाला आणि हे लोकांना भ्रमात टाकत आहे.
😢
Gujarat la jaun kaam kar......jase Bihar Marwari Gujarati yete ithe..... gujrat pan aplya destat yeto.
Maharashtra che bina pollution wale sangale Udyog Transfer karun
5 cha score aahe
Tasa aaj pan Maharashtra Number One aahe
Gujrat २०१४ आधीच no १zala
आता काँग्रेस लां विचारा महाराष्ट्र no १ ka नाही.
एनसीपी ना विचारा.
शरद चंद्र ना विचारा,
राहुल का विचारा.
मनमोहन ना विचारा.
२०१४आधी केंद्रात काँग्रेस होत.
भाऊ
@@MadhubalaKhumkar खोटं नको बोलू. आता झाला ते no.1 आधी महाराष्ट्र होता
@@EntropyInfo का जायचं?
शेतकरी विरोधी सरकार आहे हे कर्जमाफी करायला पाहिजे होती
ह्या सरकार चा 1रूपयाचा फायदा होणार नाही शेतकऱ्यांला
शेतकरी कर्ज माफी झाली असती तरच हे सरकार आल असत आता येणार नाही
*चादर लगी फटने, खैरात लगी बटणे.*
कोणत्याच योजनाची गरज नव्हती फक्त शेतकरी कर्ज माफी करा लागत होती
Only mahavikas aghdi❤
लोक मूर्ख नाहीत एव्हढे लक्ष्यात ठेवा. कोणाच्या पार्श्व भागावर केव्हा लाथ मारायची ते बरोबर ठरवितात
लोकांपर्यत पोहोचेपर्यत निवडणुका लागतील.
या योजनेतून 46000 कोटी द्यावें लागणार आहे ते काय अजित पवार देणार आहेत की एकनाथ शिंदें देणार आहेत ते विचारा हा सगळा पैसा जनतेकडूनच वसूल करणार हे लक्षात असू द्या
शेतकरी कर्जमाफी नाही...Bjp ला मतदान नाही
Tuzya 1 matane kahi hot nahi
😁😁😁 ह्या असल्या योजनांमुळे काहीही होणार नाही. परत निवडून येणार नाहीत हे. निवडून येण्यासाठी शरदसारखा भ्रष्टाचार आणि जातीयवादी राजकारण जमले पाहिजे.
@@jsm2755धन्यवाद स्वानुभव शेअर केल्याबरोबर!!😁🙏
हिंदू मुस्लिम राजकारण आहेच की भाजप चं.. तेवढ्यावर नाही का निवडून येता येणार
बाकीचे सर्व दुधाने साफ धुतलेले आहे
@@nileshgawande8510 नसले तर ह्या .डव्याएवढे नाहीत.😁😁😁
हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा, भारत पाकिस्तान, राम मंदीर ही सगळी अस्त्रे भाजपने वापरून बघितले पण ह्या सर्वाचे विपरीत परिणाम भाजप आणि त्याच्या नमो सेना आणि नमो राष्ट्रवादीला भोगावे लागले.
शेतकरी चा विना निकष सरसगट कर्ज माफी करावे.नसता भाजप सरकार ला शेतकरी सत्तेवर येऊ देणार नाही.
2 Mahinyach Natak aahe Sarkaar parat aale ki sagal 🔐 band hoil
Sarkaar jawal ewadha paisa naahi
Daru whiskey🥃 war jast tax lawala tar smuggling suru hote
Ani Petrol chi pan limit aahe
Baaki Modi sarkaar महाराष्ट् chya hakka chi SGST laakar det Naahi
कितने भी जुमलें चलें लेकिन मुख्य सवाल वहीं का वहीं है घोषणाओं की पुर्ती करने के लिए पैसा कहां से आएगा, स्टेट घोषणा पुर्ती के लिए और कर्ज उठाएगी और भार जनता पर ही डालेगी टैक्स बढाकर, मसलन इन जुमलें घोषणा हवा के गुब्बारें है, महायुती का सुपडा साफ होता दिख रहा है।
Karaj mafi jali pahije
12th पर्यंत सर्वांचे शिक्षण फ्री करायला पाहिजे त्याचा पुढे फी ठीक आहे. पण फक्त मुलींना free द्यायच आनी पोरांना नाही हा अन्याय आहे. इथे मुल पण 10th नंतर फक्त 12th करत आहेत कारण फी साठी पैसे नाहीत म्हणुन. साध BA करायला गेल tari 15 हजार पर सेमिस्टर फी आहे. At least 12 पर्यंत सर्वांचे शिक्षण free केला तर पुढे शिक्षण घेण्याला प्रोत्साहन मिळेल
Karja mafi keli tari loka yanna ghata vote karat nastat
Kahich farak padnar nahi, fakt m+m+d factor cha prabhav disel
Bhava pan budget mast aahe 😅tyanla deu pahije ata mat muslim
घंटा फरक पडत नाही. अर्ज करण्यासाठी फक्त 15 दिवस मुदत. या मुदतीत एक सुद्धा कागदपत्र तयार होत नाही
या योजनेत त्रुटी आहेत हा लाभ २१ ते ६० वर्षे पूर्ण असणाऱ्या महिलाना मिळणार आहे
पण खरी पेन्शन ची गरज ६० वर्ष्याच्या वरील महिलाना आहे कारण त्याना उतारवयात औषध व इतर खर्च असतो
1500/-देत आहे म्हणजे चॉकलेट आहे विधानसभा निवडणुका आहे म्हणून.. पण बेरीजगारासाठी काहीच नाही... हे महिलांना देत आहे आणि महिलांपासून घरतील माणूस 1सिलेंडर आणि महिन्याचे 1लिटर दुध येईल.. बस बाकी काहीच नाही..
मूलींच्या फी माफ म्हणायचे आणि परिपूर्ती करू असे करण्या ऐवजी ऐडमिशन च्या वेळी च फी घेऊ नये कारण आधी फी भरणच शक्य नाही नाहीतर सावकार च गाठावा लागेल
यामुळे मुल कोपर्यात पडत आहे😂😂😂😂😂😂😂😂लाडला भाऊ 😂😂❤❤❤
योजना आताच का बर अगोदर का नाही
मतलबी राजकारणी...
जाताना तिजोरी साफ करुन जाउया 😂😂😂
काही बि करा फक्त कर्ज माफी करा नाहीतर काही उपयोग नाही होणार महिला च मत पुरुष करतात
Ranjit nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢
कर्ज माफी नाही झाली तर शेतकरी कधीच बीजेपी ला मतदान करणार नाही. जो कर्ज माफी करेल त्याला मतदान
🙏 शेतकरी 🙏
तू कर्ज काढून मजा मारणार. ट्रॅक्टर घेऊन नाते वैकास आणि गावात मिरवणा र. नुकसान झाले तर सरकार काय करणार. उद्या दुकानदार पण म्हणतील. मी दुकान सुरू केलं पण नुकसान सोसावे लागले. मला पण भरपाई द्या.सरकार देईल का.
सुशिक्षित, बेरोजगार, कंत्राटी कर्मचारी साठी काहीच केले नाही आणि यांची संख्याच आपणास महागात पडेल?
अजिबात नाही..असं असतं तर मग पाच वर्ष काम करण्याची गरज काय!??
नाही.
जनतेच्या मनातील बोलले
होय
सगळी योजना मुलींसाठी मुलांसाठी काय?
Mungerilal ke ,...........
२१ ते ६० वयोगट....
त्यामुळे ६० वर्षावरील महिला नाराज होतील..😂 😢 😮
त्यांच्या साठी अंत्यविधीच्या खर्च देईल शिंदे आणि फडणवीस सरकार.
Aata kai kai bolnar vishan sabha aahe na pudhe kai denar ty vote magtoy
विधानसभा तर जिंकता येणार नाहीत पण महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर होईल
राजकारणातली प्रत्येक माहिती आपण खूप छान सांगता
No. Only One Benifit would have Solved All the Problems. Ĝrant the Farmers total relief upto 2lakhs. The Corporates are given bigger Relief.
जनता विधानसभेची वाट पाहत आहे महायुतीच्या उमेदवारांना उचलून उचलून आपटणार आहे.😊
Nakkich ata fakt jarange patil mukhyamantri hotil
Fayda tar honar 👍👍👍👌👌👌
🎉🎉
Nahi
Udhav thakre jindabad
जो. शेतकऱ्याची कर्ज माफी करेल. तोच निवडून येणार
Maharashtra cha dardoi income / per capital income aata 6th rank aahe
Vikasachya navavar kadhich nahi jinknaar jaati paati cha raajkaran karunch jinkta yael
नाही
Yedve varsh sarkar zople hote ka?
No
Ha interim budget aahe ani aata aachar sahita lagnar aahe 2 Mahab madhe .. ek pun ghost purn honar nahi .. Maha Yuti sarkar fail aahe
He maharatratlya jantela ......samjat aahet
बेवडे भाऊ योजना पण लागू करा 🥃
kahi divast maharashtra la delhi krun taka mag pollution hi pollution ani no development only freebies
Shet kaich nai hou shakat ata ... Direct 0 karnar public yana....
Jaa bulya
dilivary loka kartil ki sizaring kartil
paaus naahi zala tari chalel, Ajit dada saksham aahet dharney bharaayla.
Ghanta
Fakt Manoj jarange patil
Kahi hi denar nahi
Fhutkche paise denya peksha
Aajun mofat shikshan dav punya milel vidyarthi che
100 takke
100% nahi
भाजपा ,,सुपडासाफ
🥕 devu aamhi hyana
Ancha kai jatai fuktche paise vataila
काहीही शक्य नाही
महाहागाडी 255 आमदार येणार मुख्यमंत्री संजय राऊत साहेब होणार 😂😂😂😂😂😂😂
Nahi fakt jarange patil sgle 288 umedvar annar 😂
बैल गाडा षेत्रा वर् video kara mota kand zalay
राहुल गांधी आणि काँग्रेस ने 8000 पर महिना योजना दिली होती त्या वरती तुझे अर्थशास्त्र कुठे गेले होते??
काम करणारे सरकार आहे
First comment
काकांचे हाप्तेखोर सरकार हे नाही
Good budget🎉
Male female bhedbhaav karun perfect Budget
पोकळ घोषणा 😂
Bol bhidu subs❎ MVA virodhi IT cell🥄☑️
काँग्रेस चे सरकार आले तर ते फ्रीबिज वर पैसे उडवतील भाजपा च आल तर किमान infrastructure आणि इंडस्ट्रीज वर तरी पैसे खर्च होतील
Ranjit Nimbalkr sir yanchayvr ek video banva 😢
Kashala?