High Court On MVA Maharashtra Band | 'महाराष्ट्र बंद'बाबत हायकोर्टाचा मविआला मोठा धक्का
Vložit
- čas přidán 11. 09. 2024
- High Court On MVA Maharashtra Band | 'महाराष्ट्र बंद'बाबत हायकोर्टाचा मविआला मोठा धक्का
#mahayuti #mvavsmahayuti #gunratnasadavarte #maharashtraband #mumbaihighcourt #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
बंद करनया पेक्षा तीनही नेतयां नी जो पर्यंत कोर्ट फांसी देत नाही तो पर्यंत आमरण ऊपोशन ला बसल पाहीजे।। जय महाराष्ट्र।।
अण्णा हजारे सारखं अन्नपाणी त्याग केलं पाहिजे बघू कोणता नेता जिवंत राहतो तो
😂😂👍
भरचौकात चारही बाजूंनी खुल्यां जागेवर उपोषण करायला पाहिजे,,,,,,,,,,,ठ
Amaran uposhan karave bhar rastyavar ani ughadya jagewar hya mva chya netyani. Mhanaje hei jevha maratil tevha sarva janatechi hya netyanpasun staka hoil.
गोधडी घेऊन नको 😂😅😅😅@@user-fr4xd9qy7o
दिशा सालेन च्या वेळेस कायदा सु वेवस्था कुठे होती
दिशा सालियन ला अजून जनता विसरली नाही
@@sushamasarnaik6763 त्या चौकशीसाठी CBI,ED,अंमली पदार्थ स्वाँड येवुन चौकशी करुन गेले.. काही निघाले नाही... खपल्या काढुन काही उपयोग होत नाही...
राजकीय पक्षांना जनतेचा एवढा पुळका तर बंगाल मध्ये घडलेल्या घटनेबाबत गप्प का.
Tikade tanchi thobad band hotat
Mamtachi Daya yete tyana😂😂😂😂😂
पश्चिम बंगालच्या घटनेबाबतही राहूल गांधींनी निषेध व्यक्त केला होता
Tyat kay vegale. Karayalach pahije. Tyat kshi upkar kele nahit.
आता जनतेनेच उठाव करून जनतेला वेठीस धरणा-या सर्वच नेत्यांना/पक्षास धडा शिकवला पाहीजे
Right tasech shasanane sudha lokanchey prasnakadey ;alshey deney garjevhey ahei etihas paha jumla hou shaktey
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सलियन यांच्या बाबतीत घडलं त्यावेळेस आपण कुठे होता
@@kiranpande9166 त्यांनी स्वतः घात करुन घेतलाय... ते त्यांच्या साठी मेले..
पण सरकार आणि विरोधी पक्ष हे सगळे एकत्र येऊन एखादा कडक कायदा का करु शकत नाहीत, संपूर्ण भारत देशात कुठेही कोणत्याही समाजाच्या व्यक्तीने एखाद्या महिलेवर अतिप्रसंग केला तर त्याचे दोन्ही हात पाय तोडून त्याची सर्व संपत्ती सरकार जमा करावी.
सरकार म्हणून कारवाई केलेली असताना आता आता पुन्हा आंदोलन करणे योग्य नाही झालेली घटना दुर्दैव हे सरकार त्यामध्ये काही करू शकत नाही कारण ही एक लोकांची मानसिकता क्रूर वृत्ती आहे प्रत्येक ठिकाणी सरकार जबाबदार असे आपल्याला म्हणता येणार नाही त्या सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे
बंद करून सामान्य माणूस भरडला जातो
अशा घटना ही सामान्य माणूसाच्या जीवनात घडतात कारणं आम्ही भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देतो
नाही तर हायकोर्ट, आणि सुप्रीमकोर्टाला.... तशी काही पडलेली नाही...... त्यांना फक्त एकच येत, तारीख पे तारीख.....
कोर्टाने उत्तम निर नय घेतला आहे. बंद करून सर्व गोर गरीब कामगारवर्ग यांचे नुकसान होते.त्यांना इच्छित स्थळी जाता येत नाही सर्वच वाहने बंद करावी लागतात.जो रस्त्यावर येणार त्याचे मोठे नुकसान ते.त्यासाठी. सर्वपक्षानी मिळन गुन्हेगाराला फाशी शिक्षा द्यावी . त्यामुळे भीती निर्माण होईल आणि असे गुन्हे पण घडणार नाही.
सगळे बिजिपि चे चमचे पण सत्ताधारी पक्ष काहीही केलं तरी चालते पण विरोधीपक्ष नेते हे बोलले तर त्याला विरोध हे बिजिपि चे कोणते कारण आहे
एका दिवसात निकाल लागला 😂😂😂 कोर्ट न्यायाधिशाची कमाल झाली
😂😂😂😂😂
Nashib lavkarch nikal lagla nahi tar Varati patun ghode asatat.....😅😅😅😅
मग काय २५ तारखेला निकाल द्यायचा
पालघर मध्ये साधूंची झालेली हत्या तेव्हा उ बा ठा कुठे होता रे ब्बा. तुमचे सरकार असंतांना जनहिताचे मुद्दे ज्यांनी उचलले तेव्हा सरकारची वागणूक कशी होती.हे विसरले का म वी आ वाले
हे असं झालं की स्वतः चे ठेवायचे झाकून आणि दुसर्यांनचे पहायचे वाकून 😅😂😂😂
यात नाविण्य असं काही नाही.. बंद,संप हे नेहमीच बेकायदेशीर ठरविले जातात. आजपर्यत एकही संप,बंद कायदेशीर आहे असे जाहिर केलेले नाहीत...
विरोधकांनी महाराष्ट्र बंद पुकारण्यापेक्षा पुढाऱ्यांनी जो पर्यंत फाशी देत नाही तोपर्यंत त्यांनी आमरण उपोशन करा
Nahi tar hya netyani swatala phashi lavun ghyavi. Janatela suddha tyat barei watel.
बंद कशासाठी... जनतेचा रोजगार, व्यापार, उद्योग याचे होणाऱ्या नुकसानी ची भरपाई बंद पुकरणाऱ्यानी द्यावा.... नुकसान भरपाई देणार का.... कशाला जनतेला वेठीस धरले जाते.... बंद करा हे राजकारण....
विधानसभा निवडणुकीत मतदान करताना जनता जरूर विचार होईल.
महाविकास आघाडीच काहिही ऐकू नका सर्व काही चालू ठेवा सरकार व्यवस्थित काम करत आहे एकनाथ शिंदे ऐक नंबर काम करत आहेत तसाच कोणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा .
कोर्टाचा आदेश मानत नसल्यास तुरुंगात टाका
ज्यांना ज्यांना वाटते की उद्याचा बंद कायदेशीर आहे पण कोर्टचे जज भाजपला घाबरुन निर्णय देत आहेत. अशा लोकांनी आपला स्वत:चा व्हिडिओ बनवुन सोशल मिडियावर टाकावा म्हणजे कोर्टाचा अवमान काय असतो ते समजेल. व्हिडिओत त्या जजचे नाव घ्या, ते भाजपला घाबरलेत असं स्पष्ट म्हणा आणि अपलोड करा. चला घ्या व्हिडिओ बनवायला आणि टाका चॅनेलवर बघु कितीजण करतात.
कुणीही बंद ठेवणार नाहीत....
आता महाविकास आघाडीने बंद मागे घ्यावा व तसें प्रसारित करावे आणि शांत बसावे... लोकंच ठरवतील काय करायचे ते 🎉😂
आंदोलनात भाग घेणाऱ्यांना सोबत aadhar कार्ड ठेवणे बंधनकारक करावे.
Kashala bjp ky paise vatanar ahe ky.........😂😂😂😂
बंद मध्ये स्थानिकच असल्याचा पुरावा म्हणून... कळलं
झालेली घटना फार वाईट आहे विरोधी पक्ष राजकीय फायदा घेण्यासाठी नुकसान करत आहेत कारण बंदमुळे सर्वसामान्य लोकांचे हाल होतात आणि राष्ट्रीय नुकसान मोठ्या प्रमाणात होते हजारो करोड रुपया नुकसान होतात सर्व पैसा सर्वसामान्य जनतेचा असतो राज्यकर्त्यांना काय
देशात सद्या फालतुगिरी सुरु आहे
महाराष्ट्रात जरा जास्तच
प्रत्येक गोष्टीत राजकारण करण व त्याचा राजकीय फायदा व दहशत माजवणे बेकायदेशीर जाहीर करा .
अतिशय चांगला निर्णय. सर्वच राजकीय पक्षांनी आतातरी याची नोंद घेऊन कोणत्याही गोष्टींसाठी जनतेला वेठीस धरू नये. मात्र.न्यायमूर्ती द्वयी मानाचा मुजरा.
Good decision made by high court
Salute to high court for common man
आमरण उपोषण करावे नेते लोकांनी आता सामान्य जनतेचा पाठिंबा तुम्हाला आहे.
Fakt uposhan karave mahatma gandhinsarakhe, anna pani tyag karun. Itar kuthali natakbaji na karata.
बंद नको. बंद करणे देशद्रोह ठरविले जावे.बंद करणे म्हणजे जनतेला वेठीस धरणे होय.
Barobar ahe
@@advocateguide4228 जेव्हा आपल जळत ना तेव्हाच कळते.
इथून पुढे सर्व पक्षांना हे नियम असावेत म्हणजे झाले
जे बंद करा सांगतील त्यांना सांगा आमचे धंद्याचे नुकसान भरून द्या...मग बोला... अरे राजकारण करून कशाला जनतेला वेठीस धरतात....
Anant karmuse, ketki chitale, navneet rana, arnab goswami, palghar case, disha salian, sushant singh rajput ya sarwa chya weli sagale kuthe zop ale hote?
सोनिया सेना झाली का,है कळत नाही,कुठे गेली बाळा साहेब यांची शिव सेना,
Bikau zhala uthav thakare
Besharam ahe to manus
मस्त निर्णय...आता जो कोणी बंद चे आवाहन करेल त्याला फटके द्या.
तुझ्या आई वर asaa prasang आला असता तर?????
बंद हा कधीही कायदेशीर नसतो
कार्यकर्ते जाणार जेल मध्ये
आणि नेतेमंडळी बसणार मस्त दारु पीत
Koti2 naman MyLord.
तरीही जर का मविआने बंद पुकारून जनसामान्यांचे आयुष्य विस्कळीत केले तर सरळ सर्व नेत्यांना त्यांच्या अटक करा
तुझ्या बहिणी वर बलात्कार झाला तरी?????
तस पण या सरकारने जनतेच आउष्य विस्कळीत केलेलाच आहे शहाणपण shikau नका
Tasech hya band chi hak denaryana changle phodun kadha bhar rastyavar. Tya shivay hei sudharanar nahit. Janatechya navakhali hei karayala laglet.
विरोधकांना कुठेही न्याय मिळणार नाही.
Khotarde virodhak kahi kamache nahi
Matoshree 1 2 3 asach bandhale ka nyay milalyshivay
@@maheshzagade2043महेश दादा " आम्मीजान " 1 2 3 😂😂
८ जुन २०२० रोजी दिशा सालियानवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली त्यावेळी अतुल लोंढेची सत्ता होती तेव्हा दिशाला न्याय देण्यासाठी तुम्ही आंदोलन का केले नाही बंद का पुकारला नाही
चुप बे गुजराती
We are very proud of our Bombay High Court which is ranked No.1. All political parties are only causing nuisance to general public and goondas take disadvantage of the situation. High Court Judges have given a good Judgment to protect the general public from causing inconvenience.
नयालय वर विश्वास राहिला नाही
तुझा न्यायालयावर विश्वास नाही तर दिशा सालियानवर बलात्कार करुन हत्या करणार्यावर विश्वास आहे
महाविकास आघाडीचे आमदार खासदार निवडून आलेले असताना बंद कशासाठी करता तुम्हाला विधानसभेत लोकसभेत जनतेने कशासाठी पाठवलेले आहे हा प्रश्न मीडियाला एकाही आमदाराने खासदाराला विचारता येत नाही का...
भाजपला या निर्णयाने खूप आनंद झाला असेल
भारतातून बंद लाच कायमचे 'बंद' केले पाहिजे. जो उठतो तो बंद पुकारतो. मूर्खांनो बंद मुळे कुणाला न्याय मिळत नसतो.
खरच कोणत्याही राजकिय पक्षांनी बंद पुकारू नये, सामान्य लोकांना त्रास होतो. निषेधासाठी दुसरा मार्ग अवलंबावा.
मराठा आरक्षणासाठी बंद करा
न्यायदेवता जागी झाल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे,
आंदोलन,बंद एकच.उपोषण करा.
हे बेस्ट. ज्यांना ज्यांना बंद करुन निषेध करावासा वाटतो, त्यांनी दिवसभर उपोषण करुन निषेध व्यक्त करावा. गरीबांना वेठीस धरू नये.
संसद सत्र इतवार और सरकारी छुट्टी छोडके सभी दिन होना चाहिये. हम आमदार खासदार को हमारी समस्या का समाधान करने के लिये हि चुनके देते हैं
बंद पेक्षा नेत्यांना दिलेले अवास्तव संरक्षण कमी करून संबंधित शाळेत सूरशिता ठेवणयाकरीता पोलिस नेमणूक द्या, व राजकिय नेत्यांचा बडेजाव कमी करणयाचा प्रयत्न करावा,कारण जनतेचा पैशातूनच सरकारी सेवकवर्ग पगार घेतात त्यामुळेच जनतेचा प्राधान्य असावे,
लोकांना नुसतं त्रास द्यायचा हीच काय विरोधी pakshachi भमि का😢
मं,वी,आ,ला,चांगलं,निरमा, टाकून, व्यवस्थीत न्यायालयात,धुतलं,
वा रे वा संप बेकायदेशीर हे चालत नाही सरकार बेकायदेशीर हे बरं चालते
बंदमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते लोक गैरफायदा घेऊन लोकांची तोडफोड करू शकतात आणि राजकीय पोळी भाजू शकतात
मिडीया डबल ढोलकी आहे.
Worst politics
आता काका मला वाचवा 😮
कोर्ट सकाळी याचिका कर्त्यांना झापते,हे प्रश्न कोर्टात आणल्या बद्दल कोर्टाने आक्षेप घेतला,
दुपारच्या सत्रात मात्र कोर्टाचे मत परिवर्तन झाले,
हा बंद बेकायदेशीर असल्याचा संशय आला आणि उद्याच्या बंदला बेकायदेशीर ठरविले,
यावरून काय बोध घ्यायचा?
सगळेच राजकीय क्षेत्रात येऊ पाहताहेत 😂
IF NOT OBAYING THE COURT ORDERS THEN BULDOZER WILL PREVAIL
महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली असली तरी, निवडणूकीतून मतदार दाखवून देईल,जनप्रक्षोप काय असतो.
खरंच असच काम कराव कोर्टाने
So right decision for people of maharashtra. This is win of truth against oppositions.
फस्ट सेशन मध्ये जे ताशेरे ओढले गेले नंतर दुपारच्या सेशन मध्ये अस काय झाले कि बंद बेकायदेशीर ठरवला गेला.
Konacha tari Phone gela asel😂😂😂😂😂
कोर्ट ने पक्षातीत असावे
😢आपल्याला हवा आहे तो निर्णय आला तर कोर्टाने न्याय दिला. आपल्याला हवा असणारा निर्णय नाही आला तर कोर्टाने पक्षपात केला😂
कोर्ट बेकायदेशीर सरकारला पाठिंबा देते पण जनतेच्या बंद ला बेकायदेशीर म्हणतं जे मुलींच्या हितासाठी होते
एका दिवसात निकाल??????
Milnarch bhau Karan, satta konachi ahe bagh na. 😂😂😂😂😂
Be kaydeshi Maharashtra sarkar bagh kas chalal ahe te adich varsh tya varunach samaj ........😂😂😂😂
मला तर कोर्टाच नवलच वाटल,,, बंद ,,,बाबत न्यायालयाने लवकरच निर्णय दिला,
यापूर्वी अनेक बंद राजकीय पक्ष्यांनी पुकारलेले होतें, ते सर्व बंद कायदेशीर होते का? महामोर्चा, महारॅली,महा आंदोलने , रास्तारोको आंदोलन केले, ते सर्व पक्षीय पातळीवर होते? ते कायदेशीर होते का?
लगेच केसचा निकाल दिला.बाकीच्या महत्त्वाच्या केस वर्षांनुवर्षे पेंडिग ठेवायचे.
लोकांनी आंदोलन केले तेव्हा कुठे SIT नेमली कोर्टाला हे कळत नाही का
कोर्टाला हे समजत नाही का लोकांना आंदोलन का करावं लागलं अभ्यास करून कोर्टाने निर्णय द्यावा
एका दिवसात निर्णय....पक्षांतर विरोधातिल् निर्णय द्यायला चालढकल....वा रे न्यायालय
बंद करुण कहिही होनार नाही मानसिकता बदला
जनतेनेच बंद ठेवल्यावर काय करणार.अजून जनतेने ठरवले नाही.एकदा ठरवले तर पळता भुई थोडी होईल
आता सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींनी SC/ST क्रीमीलेयर बाबत निर्णय दिला तो मोदींनी फाट्यावर मारला.याचाच अर्थ कोर्टाला कुणीही जुमानत नसून त्यामुळे कोर्टाने स्वतःचे हसे करून घेऊ नये.कोर्टातील चालू भ्रष्टाचारावर हायकोर्टाने निर्णय द्यावा,जन आंदोलनात लुडबुड करू नये
जो पर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत त्यांना आंदोलन करा. सामान्य माणसाला उपाशी मारा
साधूना ठेचून मारले.दोन निष्पाप वृद्धांचा खून होतो ती गोष्ट गंभीर नव्हती.त्यासाठी या चमकू नेत्यांनी काय आंदोलने केली हे पण सांगावे.
Hc right
Kay karayche te सर्वांनी मिळून एकदाच करावे.वेगवेगळ्या दिवशी जनतेला वेठीस धरू नये.घडलेल्या घटना दुर्दैवी आहेतच.
सरकार त्याच यंत्रणा त्याची मग कायदेशिर व बेकादेशिर त्यात फरक काय
सदावर्ते एकच ऩबर .लोकशाही व कायदा जीवंत आहे.हे या निर्णयामुळे स्पष्ट होते.
Tuzya aeicha navara ahe to bahutek
ज्यांना ज्यांना वाटते की उद्याचा बंद कायदेशीर आहे पण कोर्टचे जज भाजपला घाबरुन निर्णय देत आहेत. अशा लोकांनी आपला स्वत:चा व्हिडिओ बनवुन सोशल मिडियावर टाकावा म्हणजे कोर्टाचा अवमान काय असतो ते समजेल. व्हिडिओत त्या जजचे नाव घ्या, ते भाजपला घाबरलेत असं स्पष्ट म्हणा आणि अपलोड करा. चला घ्या व्हिडिओ बनवायला आणि टाका चॅनेलवर बघु कितीजण करतात.
सदावर्ते नी संविधानाचे नाव घेऊ नये
कडक कारवाई करा .
फ़सला
न्यायलंयावर लोकांचा विश्वास राहिलाय कुठे. जे न्यायाधीश भाजप च्या बाजूने निकाल देतात त्यांना राज्यसभा मिळते हे आपण सर्वांनी पाहिलंय.
बेकायदेशीर सरकार विरूध्द सामाजीक बांधीलकीसाठी बेकायदेशीर बंद, कायदेशीर ठरत नाही काय ?
बंद आंदोलन कधीच कायदेशीर नसतो सरकार विरोधी
हायकोर्टाने निर्णय दिला. उबाठा ची चांगली च दिली. . जनतेला न्याय मिळाला.
साहेब,
खात्री देता का कि तुमचे राज्य आले तर हे सर्व बंद होईल?
अहो ती डॉक्टर सायली पाटकर ही न्यायासाठी गेली कित्येक वर्ष तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध झगडत आहे पण त्या विरूद्ध तुम्ही काहीही बोलत नाहीत.
कायदेशीर बंद कसा असतो ते पण सांगायला पाहिजे होते 😅
Right
कश्या बद्दल हा बंद बेकायदेशीर ठरवत आहे कोर्ट, कारण काय
दिनांक पंचवीस चा ही बंद बेकायदेशीर ठरविला पाहिजे
न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला जनतेचा
उध्दव ठाकरे हे राजकारण करत आहेत हे एकदमच चुकीचे आहे
बलात्कार करुन खुन केले जाते पुरावे नष्ट केले जाते तेव्हा कुठे जातात पैसा वालयान साठी सर्व काही माफ असते का
Popat zala
कोर्ट सरकारच ऐकून निर्णय देत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने चोविस तारखेच्या बंदला बेकायदेशिरठरविला
यह कोर्ट जब किसके साथ अत्याचार होता है खासतौर छोटे-छोटे बच्चियों और महिलाओं पर तो यह फांसी की सजा नहीं सुनाती यह कोर्ट भी राजकारण करने लगी है