भारती पवार आमदाराची सून आहे शेतकऱ्याची नाही राष्ट्रवादीमध्ये आमदाराची सून झाली इस्टेट कमावण्यासाठी काँग्रेस वरती आरोप करते हिला थोडी जान नाही राहिली राष्ट्रवादीची
आमच्या गारखेडे गावात या आणि अंदरसुल नगरसुल भारम पाटोदा येवला मुखेड या भागात महीलाचे म्हणणे जाणुन घ्यायलाच पाहिजेत एस के 9न्युज वाल्यानी महिलाचे व मुलिच म्हणने जानुन घ्या
एस.के 9 नुज चॅनल फक्त पुरूषाचे जनमत जानुन घेत आहे पण न्युज वाल्लयानी 5भाग जानुन घेतले आहे पण एकाही भागात महीलाचे व मुलिचे काय म्हणणे आहे हे दिसत नाही फक्त षुरुष संख्या जास्त दिसत आहे
आता पर्यंत संसदे मध्ये दिंडोरी मधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम फक्त आणि फक्त हरिश्चंद्र जी चव्हाण यांनी च केले आहे 💯💯. भारतीताई ने येऊन काहीच केले नाही💯💯
भारती पवार नाफेडची कमीशन एजंट आहे
मोक्कार झोल मारला बाईनी
40% शुल्क लावुन आणि इलेक्शन साठी परत गाजर 🥕दाखवले.
बीजेपी हटाओ, किसान बचाओ !
कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही कोणी देत नाही भाव मिळत नाही
खरय
भावांनो जागें वहां शेतकरयाचया ची माती केली भाजपने तडीपार करा भाजपा ला शेतकरी बोलतो
ही बाई अशी पडली पाहिजे कोणत्याही पक्षांनी हिला तिकीट देताना विचार केला पाहिजे
फक्त तुतारी 💯भगरे गुरुजी 🚩🚩🚩🚩
पूर्ण मुखेड मध्ये एकच अंध भक्त पहिला
रामकृष्ण हरी...वाजवा तुतारी...
क्यभात है
भगरे सर अडीच ते तीन लाखाने लीड घेणार
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी....
भगरे सर यांचा प्रचंड मतांनी विजयी होणार....
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
श्री भास्कर भगरे विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉🎉
मानलं मुखेडकर
फार छान उपक्रम राबवला सुदर्शन भाऊ फक्त हे सर्व अंदाज जे आपण जनतेतून घेतले भारतीताई यांचे पर्यंत पोहचवा फक्त
राम कृष्ण हरी तुतारी बरी
या वेळेस खरोखर evm हॅक करण्याची योग्य वेळ आहे आणि व्हावी
येवल्यात भारती पवार यांना 25000मते सुद्धा पडली नाही पाहीजेत
शेतकरी जागृत झाले अतिशय चांगली गोष्ट #इंडिया आघाडी ✌️
कांदा विकायलाही आता 40% शुल्क म्हणजे एक प्रकारे जी एसटी लागत आहे कसं काय जगायचं शेतकर्यांनी
. निफाडतालूका पूर्ण भगरे सराना मतदाप करणार
जनता ने 10 वर्ष भाजपा ला दिली 5 वर्ष भारती पवार ला दिली हे सरकार शेतकरी हिताचा नहिं म्हनुन 2024 ला 5 वर्ष india आघाडी ला 5 वर्ष भगरे सर ला🙏
राम कृष्ण हरी
अशी एकी पाहिजे शेतकरी च्यात
एकदम बरॊबर 👌👌👌🙏
निर्यात बंदी उठवणे म्हणजेच तात्पुरते मतदानासाठी शेतकऱ्यांपुडे गाजर बाधले
भगरे सर येणारच रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
भगरे सर जिंदाबाद
शाबास मुखेड गाव च्या लोकाचे आभार जय जवान जय किसान
शेतकरी दादांनो सर्वांना नमस्कार. माझ्या शेतकरी बाधवांचे कल्याण होवो.अशी अपेक्षा.
हे कोणीही येऊ द्या, काहीच बदल होणार नाही. उलट अजून परिस्थिती खराब होईल.
haist बहुमताने भगरे सरच १००% निवडुन येनार
अभिनंदन एस के नाईनसुदशन भाऊ s k nine chanal आभार
एकदम बरोबर बाबा
जो राम को लाये है !
हम उनको लायेंगे !!
आमदार ,खासदार यांना पगार ,पेन्शन देणे बंद करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे , शेतकऱ्यांना दरमहा पगार दिला पाहिजे
भगरे सर विजयी होणार १००%
ताई पराभूत होनार आहेत
चांगला उपक्रम
मस्त वृंताकन
चिंदू . भारी मुलाखत दिली.
मुखेडच्या जनतेला सलाम
सेतकरी ख़ुप वनवन करतो वाइट दिवस अनले सरकार ने
शेतकरी विरोधी भाजप आहे.
कादां निर्यात बंदी मुळे शेतकरी कर्ज बाजारी झालाय
धन्यवाद भाऊ ..असेच प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आव्हान करत जा..
अबकि बार तडीपार तडीपार तडीपार
भगरे सर निवडून आल्यानंतर कांद्याला भाव राहील का
जरांगे पाटील साहेब म्हणतील तोच निवडुन येणार
Ekdam barobar 👌👌
कोणत्याही शेतकरी बंधूंनी कांदा विकायला काढू नका इलेक्शन होईपर्यंत
बाबा खूप छान बोलले....राम आपल्या देव्हाऱ्यात आहे....आयोध्याला जायची काय गरज....❤
मित्रांनो भरती पवार पडलीच पाहिजे काही कामाची नाही
भारती पवार आमदाराची सून आहे शेतकऱ्याची नाही राष्ट्रवादीमध्ये आमदाराची सून झाली इस्टेट कमावण्यासाठी काँग्रेस वरती आरोप करते हिला थोडी जान नाही राहिली राष्ट्रवादीची
भगरे सर
आमच्या गारखेडे गावात या आणि अंदरसुल नगरसुल भारम पाटोदा येवला मुखेड या भागात महीलाचे म्हणणे जाणुन घ्यायलाच पाहिजेत एस के 9न्युज वाल्यानी महिलाचे व मुलिच म्हणने जानुन घ्या
भाजप मुक्त महाराष्ट्र आता फक्त तुतारी वाजवायची फक्त भगरे सर दोन तीन लाख नि विजय खासदार झाले भगरे साहेब गुलाल टाकून द्या
शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतली आहे
Fakat bagre sar
कालनिर्णय तुटले नेरत बंद केली शेती स्वतः प्रति पिकवा म्हणजे मग कळेल सरकारला का किती आयात करावे लागेल
धुर्व राठी समर्थक❤🎉
Bhagare sir ❤❤❤❤
अहो नगर जिल्ह्यात सुध्दा दुधाला काही ना अनुदान मिळाले काहीना मिळाले नाही, तेही २०० ते ३०० रूपये
कांद्याला भाजपा सरकार मध्ये च स्थिर बाजारभाव मिळाले .काँग्रेस काळात 50रू क्विंटल विकला होता.
ओन्ली तुतारी
Jay ho
1 number भगरे सर
मुकेड चे जनते चा कौल भंगरे सर विजय निश्चित आहे डोंगर गाव तालुका येवला
Bhagre sir Yana vote kara 🎉
आज कांदा निर्यात खुली केली पण त्यावर चाळीस टक्के शुल्क आकारले जात आहे हा गुजराथी कावा समजला तर एकही शेतीवर आधारित लोक मतदान करणार नाही
Vary good mukedkar
BJP नको आणि EVM ला विरोध करा ।
विजयी भव भगरे सर
Sir only
राम खायरा देत नाही गलयात माल कशाला घालतो
जर का EVM वर विश्वास नाही असेल तर मतदान करुच नका ना.. 😏
एकच नंबर मुखेडकर
Ony Bhagre sir Mahavikas Aaghadi Tutari Winner Seat100%
प्रोत्साहन योजनेचे पैसे भेटले नाही
कांद्यामुळे सरकार पडणार
राष्ट्रीय विचारसरणी वाल्या भावाचा काय अभ्यास आहे मला तर असं वाटतं आता याच्याकडे जाऊन शिक्षण घ्यावं
राहुल बांगर सर 1 नंबर
राम खायला देतो का ? हा शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न सर्व काही सांगून जातो.
😂😂
भुसे साहेब, एकही जागा मिळणार नाही.
भगरे, सर, निवडुन आले, तर, दहा, हजार, कादा, होईल
या बाईला असं पाडा की ग्रामपंचायतला सुद्धा उभी नाही राहिली पाहिजे
Add denyasathi apla no pathva
कांद्याला हमी भाव कोणीही देऊ शकत नाही.
Sk9 ek no reporting
भारती पवार यांचा पैसा मतदारसंघातून पोती भरून येत आहे
जय हरी वाजवा तुतारी 🎷
भगरे जर निवडून आल्यावर कांदा 5000 होईल का
आघाडी सरकार जरी आले पण ते एव्हढे जन आहे ते आल्यावर आपल्या हातात काय देणार त्यांच्यात लढाया होणार आपण फक्त पाच वर्षे बघत राहायचे
मोदी च्या 10 वर्षात रानो रानी 20 20 30 लाखाची बंगले उभे राहिले कांदे कधी सातशे तर कधी 4000 विकले गेले
भारतात भाजपा पडलेच पाहिजे. Bharti पवार नक्कीच पडणार.
Waa Rahul bhau
आरोप करणारे ते त्यांच्या पक्षात सामील झाले की स्वच्छ होतो
भारती पवार ला पाडून टाका साऱ्या शेतकऱ्यांनो शेतकऱ्याचा खूप वाटोळं केलं आहे या भाजप सरकारने
BB खासदार
आमच्या चांदवड तालुक्यात आता कोणाकडे कांदा नाही निर्यात देऊन उपयोग काय
खर आहे...
नांदगाव तालुका भारती ताईंनाच लिड भेटणार
एस.के 9 नुज चॅनल फक्त पुरूषाचे जनमत जानुन घेत आहे पण न्युज वाल्लयानी 5भाग जानुन घेतले आहे पण एकाही भागात महीलाचे व मुलिचे काय म्हणणे आहे हे दिसत नाही फक्त षुरुष संख्या जास्त दिसत आहे
तुमच्या सूचनेचा आदर आहे नक्कीच लवकरात लवकर एक महिला स्पेशल मुलाखत आयोजित करून जनमत घेवू
आता पर्यंत संसदे मध्ये दिंडोरी मधल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम फक्त आणि फक्त हरिश्चंद्र जी चव्हाण यांनी च केले आहे 💯💯. भारतीताई ने येऊन काहीच केले नाही💯💯
शेतकऱ्यांच्या मुलांचा जर भला करायला तर कंपन्यांमध्ये मुलं कशी याचे उत्तर घ्या
Sharad.pavar.ni.kay.kayl
दिंडोरी मतदार संघात 50 रुपये किलोनी रेशन मिळालं तर चालेल सरकार लगेच ₹60 कांदा विक्री खरेदी होईल
😊 nice