Amol Kolhe in Lok Sabha : Shivaji Maharaj यांच्यावर बोलताना अमोल कोल्हेंचा माईक लोकसभेत का बंद झाला?
Vložit
- čas přidán 24. 08. 2024
- #amolkolhe #loksabha #shivajimaharaj
लोकसभेत खासदार अमोल कोल्हे, विनायक राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी अमोल कोल्हे बोलत असताना त्यांचा माईक बंद करण्यात आल्याचं दिसलं. त्यानंतर सभापतींनी सभागृह थेट
तहकूब केलं.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
🚩🙏🏻🌺🤗श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो विजय असो विजय असो🤗🌺🙏🏻🚩
What a speech 🔥❤️ inspiring 🚩 सर तुमचा शब्द न शब्द खूप महत्त्वाचा असतो ✌🏻खूप छान सर🙏🏻
अध्यक्ष महोदय च्या आई ची डांग!!!!
भावा एकदम विनम्रतेने घेतलास बघ त्या अध्यक्ष महोदयची 🔥😂🤣
As naahi re nit lihaayach maza comment bagh 🙏
Same...
Ekdam Barobar bhava 🤣
डांग नाही गांड...बोलायचे डायरेक्ट घाबरायचं कोनाला
राज्यपाल पद मुक्त झाल्यावर कोशयारी ला दाखवणार मराठी बाणा.
Barobr
नाही दाखवू शकणार.
शेठजी त्याला खाजगी विमानात बसवतील आणि लगेच गुवाहाटी
छत्रपती शिवाजी महाराज कि जय🙏⛳
महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय
राज्यसभेचा अध्यक्ष बदलण्याची वेळ आली वाटतं जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
Dr. Babasaheb ambedkar rules kelet tya nusar parliment chalata
Ani Parliament band navta jala satgit zalta
हो...राज्यपाल लवकर बदल होणार....
Loksabha
Correct sir pan Rajyasabha nahi Loksabha
मूर्ख खाजपाई ओलादी बदलायची गरज आहे त्यातल्या त्यात तो हरामी पंटर प्रधान बदलायला पाहिजे
He Is great🚩
He is speaking Marathi
A member can speak his mother tongue in parliament
Jai shivaji
Ata Maharashtra cha avaj pn dabnar ky Delhi mdhye😡🤬
छत्रपती शिवाजी महाराज की जय
आमाेल दादा 1नंबर
🇮🇳सध्या परिस्थितीत भारताला 🇨🇳चीन आणि 🇵🇰पाकिस्तान पेक्षा जास्त धोका हा 🚩भाजप ह्या पक्षाकडून आहे.🤔
Mag Border varil Army la parat yayla sangayla pahije 😇
बर तुजी आई बहीण निजव पाकिस्तान आणि चीन मध्ये, निघ झाट्या मग
@@rknadu तुझ्या आईवर रॉक पण चढला आहे का? रॉक ऑन नाव ठेवलं...😀🤔.. त्या पेक्षा मोदी शाह अल्वेस उप ठेव.. आता तेच चढत असतील ना ? सगळ्यांवर ..
YZ
@@ahireshashi YZ TA
देशाला घातक पक्ष भाजप...
🙂🙂bjp nasti na bhau...aaj Kashmir pakistan mdhi astaa..... congress chya lokanna army vhi pan kahi padali nahiye....tyacnyya muslim vote bank sathi tyani pakistan india divide kele....Tyanna muslim desh aplyala sechular desh kel...... reservation 10 varsh hot te continue kel...aaj mala 80 takke mark asun admission milat nahi....sc st walyana 40 takkya mdhi admission miltay...changle job miltayet.......jar he sgal hindu virodhi rajkaran band karaych asal tr bjp Ani tyat modi ha ekach maarg ahe 👍
Congress ne ardha desh Pakistan nepal china la varun takla tevha akkal nahi aali ka tula
@@Baapofmemes अंधभक्त😆
@@_Philosopher_ gap re Bochya Kashmir chya Nadat Pakistan che Don Tukade kele Bhartane BJP chya Adhi pan Kashmir hota BJP chya Nater pan Kashmir Bhartatch rahnar Karan deshachi Cena Samrtha ahe
@@Lion_king_9 pappu bhaktan peksha changle aahot aamhi 😂😂😂😂😂
जय शिवराय
Khare shiv bhakt 🚩 Amol kolhe saheb 🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर मुद्द्यावर बोललात तुम्ही अमोल दादा 👏
जाहीर निषेध....कुणीही हलक्यात घेऊ नका. जय हिंद जय महाराष्ट्र
As soon as Mr kolhe started speaking about Maharaj, the Mike went off ...!
Why..?
Try to understand Marathi lokho....
Jay Bhawani....🚩
पुढच्या वेळी वाघनखं घेऊन जा कोल्हेजी आणि बिनधास्त वापर करा.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏
छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, स्वतंत्र वीर सावरकर लोकमान्य टिळक, हे भारताचे आदर्श आहेत.
बरोबर आहे भाऊ तुझे जरा संस्कार कमी पडलेले दीसतात तुझ्यावर माफीविर सावरकराला आणी टीळकाला आदर्श मानतो तु यालाच म्हणतात खरा मराठा बहुजन
अरे मुर्खा ती भटांची भाजप एवढी खोलून मारत आहे मराठ्यांची, आणि तरी तू माफिविराची बाजू घेतोय.. वाह.
कदम 😂
टिळकांनी महाराजांच्या समाधीस्थळाची वर्गणी हडप केली होती बरं का 😂
आणि हो,
रायगडावर महाराजांचा फोटो नव्हता म्हणून रामदासचा फोटो महाराज म्हणून ठेवला होता....
तुम्हाला कधी अक्कल येणार काय माहित 😂
टिळक सावरकर बरे सुचले
पण समकालीन फुले शाहू महाराज आंबेडकर नाही आठवले रे तुला...
ज्यांनी खरंच एका चांगल्या समाजासाठी कायम त्रास झेलला...
बावळट बहुजन आहेत
बाकी काही नाही
भटजी चा चेला आहे का तू
Jai Maharashtra 🚩
जय शिवराय अमोल सर🚩
बडी बडी बाते, हमे नही भाते ! महाराज का
आचरण बहुत जरूरी है, वरना सब बेकार है !
कर्नाटकचा मुद्दा पण कधी तरी काढा कोल्हे साहेब..
जबरदस्त डॉ. अमोल कोल्हे जी !
🚩दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा🚩हे लक्षात असूद्या.....
This is really very sad
No idea what is the topic, but whatever amol sir is speaking it's correct 👍
This is great,well said amol sir 🔥
छत्रपतीन शिवाजी महाराजांन विषयी बोलू देत नाही तर केंद्राला महसूल का दयायचा आता पर्यंत अख्या हिदुस्थाना ला महाराष्ट्रा नी सांभाळल आता तुमच्या खिशात थोडा खणखणाट झाला तर डोळे दाखवतायेत याद राखा हा देश महाराज्याच्या शौर्यने व त्यांच्या कतृत्वाने पावन झालेला आहे जे महाराजांन विषयी बोलतात त्यांना ही पाहु व तुम्हासही लवकर सुधरा
॥ जयमहाराष्ट्र ॥
जय शिवराय..🚩🧡
बाकी जनता सुज्ञ असे!👍🏻
We all proud of you sir ♥️🙏🏻
जसही अमोल कोल्हे यांनी महाराजा बद्दल बोलायला सुरुवात केली तर त्यांचा माईक बंद केला जातो.
समजून जा आता महाराष्ट्र कोण चालवते आणि विष पसरवण्याचं काम कोण करतयं?💔🙄
Kolhe Saheb ✨️✨️✨️✨️
Jay Shivaji Maharaj
सत्तेची मस्ती म्हणायची काय? एक प्रकारे लोकसभेत त्या वक्तव्याचे समर्थनच झाले.
It's high time
GOV must realize
75% people are under 35 yrs searching for jobs
GOV must make all GOV jobs 5 yrs contractual and renewable only after no CORRUPTION
Then at least 98% of 144 crores will support gov moves
Barring 2-3% central state government employee retiree and their families
Ma'am,
We all are facing the problem of corruption, but if we get deep into it, it's even difficult for the government to completely finish corruption, this is because it requires the people of India to be Properly educated, so that we can have a assurance that the Representatives involved in the process are not corrupt and are doing their duties in implementation of all the capital intended for every scheme
@@vedantpatil8331 gov must ask developer / Promoters to submit assumable expenditure to construct RESIDENTIAL PROJECTS and inspect it through IIT NIT IIIT REC State premiere ENGINEERING colleges
If china can finish high rise in Wuhan in 8 days
INDIA's Engineers must do it in 100 days at least
And GOV must allow Max 100% profits for developers and not 1000% like present
If all INDIA have registered address / PAN / AADHAR VOTER PDS
Then it'll be easy to support weak
And track frauds too
All above 1 acre Agricultural land sale Earning must be taxed at highest 30% as they earn in crores and 70% of INDIA land's 99% belongs to only rich and big FARMERS
Sambhaji nagar navala virodh kartana nahi athavale ka maharaj.....NCP che lok aurngjebala support krtay sambhaji nagar mdhye......muslim votes sathi yanchi party evdhya Khali jau shkey!! Kunala proof pahije asal tar sanga mi deto sgle proof aurngya chya olaadi ahe congres an NCP wale....70 vrshat jaati jaati mdhye bhandan lavle....hindu na divide kel yaani politics sathi....ata te card play hot nahi tar Sime varun bhandan laava...gujrat karnatak....te nahi Jamal tar bjp chya kahi asantusth netyana paishe deun shivaji Maharajvr kahi chukich bolayla laava.....kay ghan rajkaran khelto rao Sharad pawar....chii!!!!
Tuzya buddhichi kiv yeu lagali re ....
Bhagat singh koshyari
Suvenshu Trivedi
Lodha
Rausaheb danave...
He sagale naraj ahet bjp madhye......mg fadanvis Pn naraj asel to pn Yeun bolala mi tyanch vakya aikal ahe te as bolale nahi.....
He bg tu konihi asashil pn chhatrapatincha nd sobat maharashtracha apman karanaryana amhi pathimba dyav as Tula vatatay te pn 40 Paisyasathi.....tr te honar nahi....
Jay Maharashtra
Jay shivaray
Jay shambhuraje
Tuzya buddhichi kiv yeu lagali re ....
Bhagat singh koshyari
Suvenshu Trivedi
Lodha
Rausaheb danave...
He sagale naraj ahet bjp madhye......mg fadanvis Pn naraj asel to pn Yeun bolala mi tyanch vakya aikal ahe te as bolale nahi.....
He bg tu konihi asashil pn chhatrapatincha nd sobat maharashtracha apman karanaryana amhi pathimba dyav as Tula vatatay te pn 40 Paisyasathi.....tr te honar nahi....
Jay Maharashtra
Jay shivaray
Jay shambhuraje
बहुजन समाजाने संघटित होऊन एकत्रपने लाडने काळाची गरज आहे. नाहीतर हे नालायक सनातनी शिव छत्रपतींचा विचारांचा वारसा पुढे नेहण्यात अडथळा आणतील.
🙏🏻जय भीम-जय शिवराय🙏🏻
मग मत कोणाला द्यायच, वंचित ला की मवीआ ला
लिवायला शिकरे गावठी शानपना नंतर,,
आत्तापन सांगतो.... इथल्या मराठी माणसाला हिंदू हिंदू करून घोळून घेऊन सत्ता मिळवायचं चाललंय..... यांना आपल्याशी आपल्या महाराजनशी काही घेणं देणं नाही . पैसा आणि सत्ता पाहिजे बस.
अधक्ष्य महोदय त्या राज्यपालांच्या मागून छत्री टाकून बटण दाबण्याची अनुमती द्या, अख्खा महाराष्ट्र तुमचे उपकार विसरणार नाही🙏
आणि ही संधी राज ठाकरे ला द्या म्हणजे झालं😜
Outsiders are least interested...they find it more like regiona........hence regional parties should unite for regional control before it's too late
The Great Amol Kolhe🔥
*राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय*
मतदार संघात काहीच काम नाही अमोल कोल्हे
मतदान होणार नाय
आता वळसे पाटील 😍😍😍😍😍
महाराष्ट्र ने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित करावे...
हे स्वार्थी BJP चे लोक जे RSS आणि मनू विचार संस्कृती चे आहेत... कधीच आमच्या महाराष्ट्र आणि त्या मध्ये जन्म घेतलेल्या आणि आपल्या पराक्रमातून मोट्या झालेल्या लोकांना मानणार नाहीत...
जय महाराष्ट्र 🙏
Proud of you amol sir 🔥
🚩
ईथे सुद्ध अपमान.....
महाराजांचा विषय चालु असताना सुद्धा सभागृह स्थगिती देतात.....
यांच्या आईचा दाना......
यांना एकदा तरी औकात दाखवून द्यायला च पाहिजे
नालायक सरकार भाजप सरकार
Whatever going is , not going fair ! 😑
I strongly prohibite this
#Thisisdectatorship
🔥✌️
अमोल कोल्हे.....The legend ✌️
जय शिवराय पेक्षा
"जय मोदी" म्हणायचं होत. स्वतः अध्यक्ष गुलाबाचे फुल घेऊन आला असता. आणि भक्तांना तर वेगळाच आनंद भेटला असता.
Amol kolhe sir🔥
Wawa
याला सरळ आवाज दाबणे म्हणतात
🚩Amol kolhe🚩
Khare Shivaji Maharaj
Tikhat nazar, toh Rubaab
हा फक्त नाटकी पणां चालू आहे केंद्राचा...
हा का अध्यक्ष होय आयकुन घेत नाही.
अमोल कोल्हे...the Legend 👏
Can someone explain what is happening here?
Laaj vatali phijel marathi hinduna..aaj pn bjp laa saath deta thhu ahe bjp var
हो गया।
जय शिवराय.
BJP is responsible for this...
तहकूब तर राज्यपाल आणि अधक्ष्य ला केलं पाहिजे आधी..
कोण कोण भरून ठेवलंय.. टाईमपास वाले लोक
नीच मनुवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे लोक.......
Mobi be like..sabko kharid lunga
भाजप काळात महाराष्ट्र व महामानवांबद्दल अपमान जनक वक्तव्य वाढत चालली आहेत......
कोणी बनवला रे याला अध्यक्ष मराठ्यांचि दहशत विसरू नका काय लायकीत राहा
अध्यक्ष मोहदय च्या .....च्यात भाला घाला....
अध्यक्ष ...महाराष्ट्र मध्ये येऊन दाखव म्हणावं
आम्ही शिवरायांचा अपमान सहन करणार नाही
Khoshari la Hakla ..
BJP la Palva.
Nahitar He Maharastracha Savda Karun Takil
या भाजप ला हद्दपार करण्याची गरज आहे. या शिंदे ने आ- घातली तेव्हा पासून महाराष्ट्र राज्याची किंमत भाजप ने कमी केली. भडव्यांचा गद्दारांचा सत्यानाश झाला पाहिजे नाही तर महाराष्ट्र रसातळाला जाईल
What's going inside comments i don't understand why are you trolling bjp and not Rahul he said veer savarkar was coward like he watch pogo and eat at five star hotel
Swarajya hech uttar .. Maharashtra vegla desh zalach pahijhe ..Apman thambava ..Jai Maharashtra,🚩🚩 Ananta kal rashtra 🚩pati Chhatrapati Shivaji Maharaj 🔥🔥
kaun hai yah loksabha adhyaksha
First he fullfilled his Parents wish of Becoming Docter
Then he followed his Political Passion
हा एकटाच छत्रपतींचा भक्त आहे
बाकी चे काय औरंजेबाची पूजा करतेत काय ??
राज्यपाल कोशारी यांच्या विधानावर पवारांनी जो गदारोळ उठवला त्याचे उत्तर खालील लेखात मिळू शकते..
*खोटे वाद, खोटी कारस्थाने*
"अगर कोई आपसे पूछता है कि आपका आदर्श कौन है, तो आपको उसे खोजने के लिए बाहर जाने की जरूरत नहीं है, वे आपको यहीं महाराष्ट्र में मिल जाएंगे. छत्रपति शिवाजी महाराज तो पुराने युग की बात है. अब नए युग में तो डॉ बाबासाहेब अंबेडकर से लेकर नितिन गडकरी तक आपको यहीं मिल जाएंगे." - राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (१९ नोव्हेंबर २०२२).
"कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत." - राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (शिवनेरी किल्ला पायी चढून गेल्यावर, १६ ऑगस्ट २०२०).
दोन्ही विधाने तुमच्या समोर आहेत, पब्लिक डोमेनमध्ये याची डॉक्युमेंटेड प्रूफ उपलब्ध आहेत.
वय वर्षे ७९ असलेला, राज्यपाल पदावर विराजमान व्यक्ती ऑगस्टच्या मध्यात भर पावसात शिवनेरी किल्ला चढून जातो, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी.
अशा व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा विचार येईल का याचा सारासार विचार प्रत्येकाने आपल्या बुध्दीप्रमाणे करावा.
'नव्या युगाला अनुसरून नवे आदर्श निवडावेत' - असे विधान त्यांनी ज्या समारंभात केले त्यावेळी त्या ठिकाणी श्री शरद पवार हजर होते. ही घटना घडली १९ नोव्हेंबर रोजी. शरद पवार यांची या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया आली २४ नोव्हेंबर रोजी. शरद पवारांना प्रतिक्रिया द्यायला पाच दिवसांचा उशीर का लागला?
की १९ नोव्हेंबर रोजी ते वाक्य आपत्तीजनक नव्हते आणि अचानक २४ नोव्हेंबर रोजी ते आपत्तीजनक झाले?
की माध्यमांना हाताशी धरून वातावरण तापते की नाही हे तपासण्यात पाच दिवस गेले?
श्री जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांना 'चार साडेचार फुटी' म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
श्री शरद पवार 'शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणणे गरजेचे नाही' असे म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
श्री ज्योतिबा फुले त्यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड' पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख 'अक्षरशून्य शिवाजी' असा करतात तेव्हा तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
अशी अनेक उदाहरणे देता येतील. आव्हाड, पवार, ज्योतिबा यापैकी कुणालाही शिवाजी महाराजांचा अपमान करायचा नव्हता, त्या त्या संदर्भात त्यांनी ती विधाने केली होती हे थोडा सारासार विचार केला की समजून घेता येते.
सारासार विचार केल्यानंतर येणारी वैचारिक क्षमाशीलता केवळ राजकीय विरोधासाठी कुणी खुंटीवर गुंडाळून ठेऊ नये.
मोदी आणि शिवाजी महाराज यांची तुलना केली गेली तेव्हा गदारोळ उठवला गेला. (जानेवारी २०२०).
मात्र "शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे." असे २० नोव्हेंबर २०१२ रोजी संजय राऊत सामना मध्ये लिहितात तेव्हा वाद निर्माण होत नाही. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी राऊत म्हणतात "(शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर) महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले." त्यांच्या युगांत पुस्तकात त्यांनी लिहिले आहे - "अयोध्येतील राममंदिराची जागा , रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधी स्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे."
या विधानांवर ना आक्षेप घेतले गेले, ना वाद निर्माण झाले.
शिवाजी महाराज आपली खाजगी राजकीय जहागीर आहे अशा अविर्भावात कुणीच राहू नये. हम करे सो कायदा अशी राजकीय गुंडगिरी कुणी करू नये.
माध्यमांना हाताशी धरून वादांचा भडका उडवून द्यायचा आणि त्यावर आपल्या राजकिय स्वार्थाची पोळी भाजायची हे धंदे आता सर्वांनीच बंद करावेत आणि राज्यासमोरच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे!
।।लेखनसीमा।।
- मंदार परांजपे.
हा तर साफ साफ आवाज बंद करण्याचा डाव आहे...BJP वाल्याचा.....
AMOL sir BOLAT ASATANA MAIK BAND HA MUDDAHUN BAND KELA
Lokshahi sampli
Majlet... 😡
Aamol Kolhe saheb tumhu 5 varshat pablikchya ksmasathi kiti petun uthalat tumhi kalaksr lok rajkarnat yeta pan pablikchya kamat purna lskasha ghalta kay aase tumhich nahi kiti tari Janani kelay pablik tumhala lokprarinidhi bsnvite mg 100% lokprarinidhi Bana Jat Dhaema Shivaji Subhash Chandra ya kybdya gheu naka te karayla baki rajkarni aahet ki jyana purnz jivsn rajkarnat ghdlvaychay tumhi kalakar lok jsnseva karayla rajkarnar yeta mg tech laksha dya Shivaji Savarkae he ksrayla Raj saheb Aajit dad basket te bsghtil kay te jo manus jya shetrat aahe tysni ti badbad karne thik je Kal Parva aalet tyani pablik Kamar lsksha ghslave Aamol saheb tumhi tar kolej pn purna kele aasel mg tumhi sagle aayushya kamatch ghdlva ki sudhikdhit pand tumhi ka Shivaji Savarkar hyar jyast bhag ghetat kay tumchya ordnya varun rti Modi Sar tya saglyana Jel madhe taknarvka ? Nahi na mg zale tar Shivaji maharaja Jayanti punya tithi sagli kade Johar sari hote mg Aamol sar Savarkaranchi punyatithi Jayanti tumhi konsla gheun kiti sari keli ho mudde he manatil premani uchla manatil Rajkarnani nako 9923441752
महाराष्ट्रात faqt मराठी माणसांचं इलेक्शन व्होटिंग चा अधिकार असला पाहिजे.त्यांचा जोरावर BJP ह्या वाळगणा करताय.
याला म्हणतात हुकुमशाही चालू आहे तुम्हाला पुर्णपणे संपण्याची शक्यता नाकारता येत नाही
कोश्यारीचं धोतर आणि काळी टोपी काढून त्याला त्याच्या राज्यात पाटवा त्या शिवाय आमंच समाधान होणं शक्य नाही त्याला कळेल मग आमच्या राजांच्या अपमान ची सजा काय असते ती.
अजून एक नेता शिवाजी राजांच्या नावावर पोळी भाजतोय
राज्यपाल कोशारी यांच्या विधानावर पवारांनी जो गदारोळ उठवला त्याचे उत्तर खालील लेखात मिळू शकते..
*खोटे वाद, खोटी कारस्थाने*
"अगर कोई आपसे पूछता है कि आपका आदर्श कौन है, तो आपको उसे खोजने के लिए बाहर जाने की जरूरत नहीं है, वे आपको यहीं महाराष्ट्र में मिल जाएंगे. छत्रपति शिवाजी महाराज तो पुराने युग की बात है. अब नए युग में तो डॉ बाबासाहेब अंबेडकर से लेकर नितिन गडकरी तक आपको यहीं मिल जाएंगे." - राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (१९ नोव्हेंबर २०२२).
"कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत." - राज्यपाल श्री भगतसिंग कोशयारी. (शिवनेरी किल्ला पायी चढून गेल्यावर, १६ ऑगस्ट २०२०).
दोन्ही विधाने तुमच्या समोर आहेत, पब्लिक डोमेनमध्ये याची डॉक्युमेंटेड प्रूफ उपलब्ध आहेत.
वय वर्षे ७९ असलेला, राज्यपाल पदावर विराजमान व्यक्ती ऑगस्टच्या मध्यात भर पावसात शिवनेरी किल्ला चढून जातो, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी.
अशा व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा विचार येईल का याचा सारासार विचार प्रत्येकाने आपल्या बुध्दीप्रमाणे करावा.
'नव्या युगाला अनुसरून नवे आदर्श निवडावेत' - असे विधान त्यांनी ज्या समारंभात केले त्यावेळी त्या ठिकाणी श्री शरद पवार हजर होते. ही घटना घडली १९ नोव्हेंबर रोजी. शरद पवार यांची या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया आली २४ नोव्हेंबर रोजी. शरद पवारांना प्रतिक्रिया द्यायला पाच दिवसांचा उशीर का लागला?
की १९ नोव्हेंबर रोजी ते वाक्य आपत्तीजनक नव्हते आणि अचानक २४ नोव्हेंबर रोजी ते आपत्तीजनक झाले?
की माध्यमांना हाताशी धरून वातावरण तापते की नाही हे तपासण्यात पाच दिवस गेले?
श्री जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांना 'चार साडेचार फुटी' म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
श्री शरद पवार 'शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणणे गरजेचे नाही' असे म्हणतात तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
श्री ज्योतिबा फुले त्यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड' पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख 'अक्षरशून्य शिवाजी' असा करतात तेव्हा तो शिवाजी महाराजांचा अपमान नसतो का?
अशी अनेक उदाहरणे देता येतील. आव्हाड, पवार, ज्योतिबा यापैकी कुणालाही शिवाजी महाराजांचा अपमान करायचा नव्हता, त्या त्या संदर्भात त्यांनी ती विधाने केली होती हे थोडा सारासार विचार केला की समजून घेता येते.
सारासार विचार केल्यानंतर येणारी वैचारिक क्षमाशीलता केवळ राजकीय विरोधासाठी कुणी खुंटीवर गुंडाळून ठेऊ नये.
मोदी आणि शिवाजी महाराज यांची तुलना केली गेली तेव्हा गदारोळ उठवला गेला. (जानेवारी २०२०).
मात्र "शिवसेनाप्रमुखांकडे पाहायला लागलो म्हणजे एकदम शिवाजी दिसायला लागायचे." असे २० नोव्हेंबर २०१२ रोजी संजय राऊत सामना मध्ये लिहितात तेव्हा वाद निर्माण होत नाही. २३ नोव्हेंबर २०१२ रोजी राऊत म्हणतात "(शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर) महाराष्ट्राने त्यांचा दुसरा शूर शिवाजी गमावला आहे यातच सर्व आले." त्यांच्या युगांत पुस्तकात त्यांनी लिहिले आहे - "अयोध्येतील राममंदिराची जागा , रायगडावरील शिवाजी महराजांच्या समाधी स्थळाची जागा आणि शिवतीर्थावरील बाळासाहेबांचे समाधीस्थळ या जागांचे पावित्र्य सारखेच आहे."
या विधानांवर ना आक्षेप घेतले गेले, ना वाद निर्माण झाले.
शिवाजी महाराज आपली खाजगी राजकीय जहागीर आहे अशा अविर्भावात कुणीच राहू नये. हम करे सो कायदा अशी राजकीय गुंडगिरी कुणी करू नये.
माध्यमांना हाताशी धरून वादांचा भडका उडवून द्यायचा आणि त्यावर आपल्या राजकिय स्वार्थाची पोळी भाजायची हे धंदे आता सर्वांनीच बंद करावेत आणि राज्यासमोरच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे!
।।लेखनसीमा।।
- मंदार परांजपे.
Only politics on the name of maharaj shivaji ., If Congress and NCP as so much problem with statment thy hv street power burn down whole system of Maharashtra seee tht no one spills venom against maharaj but nooo......thy will not do tht it's all politics
Ho gaya kay aahe ??
Uttar bhartiyana kahi jastch zalay ah vatt...😡😡🤬
Mag Kay Karel tu vaat bag nusta
अध्यक्ष महोदय नाय भिकरचोत महोदय
पाहा कसा माईक बंद होतो...
bjp ko maharashtra ma ana mat do ...
Chaplani mara yanna Hogaya😡
भाजप एकदम नीच प्रवृत्ती आहे, अमोल कोल्हे काय वाईट बोलत होता कशा साठी त्याचा माइक बंद केला