SC ST Reservation चा Supreme Court चा निर्णय असंवैधानिक...Rajratna Ambedkar यांनी जाहीर केली भूमिका
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- #scstreservation #supremecourt #castereservation #maxmaharashtra
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. या निर्णयात गरजू आणि वंचितांना योग्य लाभ मिळण्यासाठी ‘क्रीमिलेयर’ लागू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं गेलं. हे ‘क्रीमिलेयर’ ठरवण्यासाठी राज्यांनी धोरण आखून त्या मर्यादेवरील घटकांना आरक्षण नाकारायला हवे, अशी सूचनाही घटनापीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासह चार न्यायमूर्तींनी केली.या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर काहींनी याचा विरोध. यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर...
#reservation #MaxMaharashtra #NewsUpdate
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
अब हम सभी SC/ST भाईयों को एक साथ आना होगा।।
जय भीम सभी को।।✍️🫵🇮🇳🙏
Jai bhim bhau
21 अगस्त को दुनियां का ऐतिहासिक आंदोलन होगा।
😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
SC/ST/OBC के सभी वीर योद्धा तैयार रहें।
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
जय भीम।
जय मां फूलनदेवी।
💪💪💪💪💪
@@Sankalpro जय भीम मेरे भाई।।🙏✍️🇮🇳💙
@@Raushan_chaudhary जय भीम भाई।
@@UPSCASPIRANTNishanahi yeh nirnay sc st ke un vargo ke liye jaruri hai .
Creamy layer ki koi bat nahi ki
Is vargikaran se sc st ko hi fayda hoga
सर्व समाज एक होण्याची गरज आहे. धन्यवाद सर🙏🙏
साहेब आपले सर्वाचे स्वागत आहे...
संविधान दिलेले अधिकार हिरावले जात आहेत..
@@rajudamodar1236दालिंदर काय बोलतोय तू,
@@rajudamodar1236तुझा लवडा ऐवढा मोठा आहे का त्याच्यावर करोडो लोक बसतील?
@@जयहनुमान71 barobar boltoy
वेळेनुसार बदल होणे आवश्यक असते.
Gap zatya kutre kuthalr reserve var jaganare
आमची गुणवत्ता ही फक्त ज्ञानराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व मंत्र दिला कि शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि आंबेडकरी जनतेची प्रगती झाली आरक्षण मुळे नाही तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मुळे झाली एक वेळी आम्ही ऊपासी राहु पण मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम उभे राहु
भारत के High Court और Supreme Court के सभी न्यायाधीश Bench उच्च वर्गीय ब्राम्हण, आर्य है😢
पाढना पडता हैं भाई उतना
मा. भूषण गवई साहेबांची भूमिका महत्त्वाची आहे.
विद्वान अभ्यासू हुशारीने जज्ज झालेत
hindusthan me safai ke reservation ki malai sirf nich canvrted african ghus pethe hi mar rahe sare st obc kattar hindu jago .🚩🚩💪💪
पेशवाई हटाव देश बचाव
फक्त श्रीमंत बाजूला होतील..... गरिबांचे कल्याण होईल.......
संंविधान ज्यांना कळत नाही....ते लोक चूकीच्या प्रतिक्रिया देत आहेत....
मी मराठा असून राजरत्न आंबेडकर साहेबाना खूप मानतो कारण अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. ते मराठा समाज्याला सुद्धा नक्की न्याय देतील जय भीम जय शिवराय 🚩🚩🚩
खर आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांचा पेक्षा यांची मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भुमिका सकारतमक आहे
@@5to7sr89 प्रकाश आंबेडकर साहेब ओबीसी सोबत आहेस म्हूणन मानतोस तू राजरत्न ला, आणि राजरत्न हा बाबासाहेब यांचा पंतु नाहीये, बाबासाहेब यांच्या भावाचा पंतु आहे, असे ह्यांचे म्हणणे आहे आणि याची इतिहास मध्ये कोठेही नोंद नाहीये!
राजरत्न यांना वामन मेश्राम यांनी प्रकाश आंबेडकर यांना शह देण्या साठी लाँच केले आहे अशी लोकांमध्ये चर्चा असते,
बाबासाहेब यांचे खरे नातू प्रकाश साहेब , आणि आनंदराज आंबेडकर साहेब आहेत!
साहेब सर्व जात इकवल आहेअसे मानता मग जनगणना होऊ ध्या मागासलेपण समजेल
😂😂😂😂😂😂
Tumhi maratha aso Kiva naso te आम्हाला काही घेण नाही पण मी आंबेडकर यांना मानतो म्हणजे उपकार करत नाहीये तुम्ही.. संविधान लिहिले आहे त्यांनी..आणि मी पण obc ahe
सुप्रीम कोर्टाच्या नीर्णयाचे परीणाम आणि एसी एसटी वर्गीकरण नेमक काय आहे ही बाब राजरत्न आंबेडकरांनी अगदी सोप्या भाषेत समजवल्या बद्दल त्यांच मनपुर्वक आभार. आता आम्ही देखील आपल्या समाज बांधवाना ही माहीती लक्षात आणुन देऊ धन्यवाद आभार जयभिम.
आंदोलनासाठी फक्तं बौद्ध आणि आंबेडकरवादीच असतात, बाकीच्यांची काही कर्तव्ये आहेत की नाहीत...तुम्ही हिंदू रहा काही त्यामध्ये शंका नाही पण किमान आरक्षण आणि SC/ST Act साठी तर एकत्र आले पाहिजे.
Jaude mitra aapla ambedkarwadi samaj hazaro varshapasun sangharsh karat aala aahe ajun pudhe pan karnar matang chambhar ya lachar jati aahe
माप करा ...st ha😢 खेड्यावर जास्त राहतो आणि तो आता शिकला आहे,त्याला आपले हक्क माहीत झाले आहेत ,तो भी आता मागे हटणार नाही..जोहर ,जय आदिवासी,जय भीम ✊✊
@@ashokshingade4042👍
@SagarRao111 to हिंदू नाही त्याला बळजबरी हिंदू कॉलम मधे टाकल आहे. अलग कॉलम ची मांग सुधा खूप चालू आहे ..you tube la सर्च करून बघा.
@@CineStack-xp3id बौद्ध धर्म स्वीकारला तर आरक्षण मिळणार नाही असा जर कायदा असता तर मला वाटते खूप लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता.
आणि मी थोड आईकल आहे की तेव्हा हा भ्रम होता.
You're right sir ji jai bhim jai bharat jai संविधान ,संविधान से बड़ा कोई नहीं है, सुप्रीम कोर्ट भी नहीं है
Ghanta
संविधान वाचा 👍🏽
@@erwinsmith5796 तुझ्या घरी चट्नी म्हणुन वाटून दे तो
संविधानाने कोर्टाला काही अधिकार दिले आहेत तसेच पार्लमेंटला काही अधिकार दिले आहेत त्यामुळे संविधाना पेक्षा कोणीही मोठ नाही
😂😂😂😂
काही पण बोलता का 😂
आजुन जात गेली नाही आणि sc st मध्ये भांडण लावताय म्हणजे आरक्षण घालवणे , मोठ आंदोलन झालच पाहिजे. ह्यानचे खासदार आमदार ,नगरसेवक इत्यादि। अनेक E w s मध्ये 70 ते 80 टक्के नोकऱ्या आणि सत्ता सुप्रिम कोर्ट जज हे सार त्यांच. 🎉🎉🎉🎉🎉
10% nahi kothe ka pasarav to
@@ashagaikwad8081 तुमच्या सारख्या श्रीमत sc, st च्या पोटात गोळा आला असेलच कारण इतके वर्ष गरीब sc, st ना तुमच्या मूळे आरक्षण चा लाभ मिळाला नाही आणि तुमी मज्जा केली. पण आता तुमाला स्वतः च्या जीवावर जगावे लागेल फुकट काही मिळणार नाही. मेहनत करायची तयारी ठेवा.
आम्ही Merit वर जगणारे आहोत आणि
खासदार, आमदार करण्यामध्ये तुमच्या लोकांचं पण मत आहे, तुमच्या मता शिवाय कसं निवडून येतात ते.
आधी तुमच्या लोकांना सुधारा मग आमच्यावर बोला.
आणि हो ही याचिका तुमच्या लोकांनी दाखल केली होती court मध्ये, आम्ही नाही, का तर आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गातील काही जाती घेत आहेत म्हणून, आणि बाकीचे मागे राहतात
आमचे येवढे आमदार असून आम्हाला फायदा झाला नाही, तुमचं काय करणार ते😏
अजून भिकारी च राहायचं ठरवलंय का
ब्राम्हणांच्या नोकरी धद्यांचे ही खुले ऑडीट झाले पाहिजे.देशातील तळागाळातील जनतेसाठी हे ऑडिट ऊपलब्ध व्हावे आणि हे ऑडिट प्रामाणिकपणे व्हावे.हे षडयंत्रकारी लोकांचा खटाटोप आहे हे मान्य केले पाहिजे.
वर्गीकरण झाले पाहिजे🙏
साहेब तुम्हाला संसंदेत जाण आवश्यक आहे...आणि आम्ही सदैव त्यासाठी आपल्या सोबत आहोत.जय भिम,
अतिशय छान माहिती दिली आपण संपूर्ण देश उठून उठून पेटला पाहिजे सरकार आणि जातिवादी षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे
😂😂😂😂 डांग होरपळली काय
@@keepsocialdistance1643होरपळलच ना. डांगू नाही आहोत ना आम्ही.
We Welcome SC judgement ❤
राजरत्न आंबेडकर साहेबाचे स्पिच १०० % बरोबर . सहमत आहे . हे जजमेंट असंविधानीक आहे .
Bhik mange
सुप्रीम कोर्टाचा एतीहासिक निर्णय 🎉
हा आवाज संसद भवनापर्यंत गेला पाहिजे❤
मातंग समाजाचा विजय झाला खुप वर्षांपासून मागणी होती मातंग समाजाची अ ब क ड वर्गीकरण व्हावं म्हणून धन्यवाद सुप्रीम कोर्ट आणि मोदी सरकार तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मातंग समाज🎂🎂🎂🎊🎊🎊❤❤❤💐💐💐
आता लोकांच्या पोटात दुखणाराच.. अरक्षणा वर्गीकरण झाले.तर आरक्षणा पासून वंचित जातींना .. फायदा होईल
💯
हा निर्णय इतीहासिक आहे...यात गरीब लोकांना एक संधी मिळेल....आणि जर लोकं पूर्ण पने गरिबीच्या वर आलेत ...त्यांना आता नाही मिळालं तर चांगलं....
संविधानाला कुराण समजू नये... आणि गरीब सामान्य SC, ST ने या मूरखाला सपोर्ट करू नये... कायम हेच आरक्षणाचा फायदा घेत आहेत पण आता गरीब SC, ST चाच अधिकार राहणार... जय संविधान
अभ्यासपूर्ण विषलेशन एकदम बरोबर 👌👌👌
चांगला निर्णय आहे, कुठे तरी deserving भावांना फायदा होइल. आता यामधील काही बड्या नेत्यांना यापुढे फायदा होणार नाही त्यामुळे ते लोक याचा विरोध करतील.
आरक्षण ये प्रतिनिधित्व मिलने के लिये होता है. ये गरिबी हटाव निर्मूलन कार्यक्रम नही है. 🔥
deserving म्हणजे जे जास्त अभ्यास करतात. ते तर आतापण आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.
वर्गीकरण झाले पाहिजे चांभार,मांग,ढोर समाजाला फायदा होत नाही.
@@ravindrapawar6857 तू किती भोळा आहे आणि त्या बरोबर किती अशिक्षित आहे आरक्षण च्या विषयावर. तुला तर आरक्षण रोस्टर काय असते ते सुद्धा माहित नसेल? खरं सांग माहित आहे का?
❤
सर्वोच्च न्यायालया चा निर्णय योग्य आहे आरक्षण सर्व समाजा पर्यंत पोहचले पाहिजे
Gawaila ata tyachi garaj nahi samajala garaj ahe tyacha nished karala pahije
Jynnishikshn.ghatle.tynna.aarshnaca.fayda.milalà.jynni.dew.dokyear.gheun.shishn.nahi.ghetle.tynnanahi.milala.
सगळ्या जातींची ईच्या असेल तर वर्गीकरण झालंच पाहिजे एका जातीचच आयकुन घेतल जानार नाही
hm sb sath aayenge, jaibhim, Andolanjbrdast
pls constitution la oppose karu naka aplya baba sahebani dilele he savidhan ahe.........ani supreme court savidhanala represent karto ....... asa savidhanala hiravu naka.....
अनुसूची जाती वर अनुसूचित जातीतल्या घटकांच्या लॉबी द्वारे जास्त अन्याय होतो
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच खूप खूप अभिंदन, ❤❤
जे आरक्षणापासून वंचित आहेत त्या सर्वांचा आता फायदा होईल..
जे राजकीय पुढारी आहेत त्यांना फ्टका बसेल म्हणून यांचा अटपिठा चालू आहे
हे समाजाने ओळखलं पाहिजे .. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभिनंदन🎉 व आभार🙏
माननीय राजरत्न आंबेडकर तुमच्या विचारांच , मताच, आम्ही नेहमीच स्वागत करतो उच्चार वाखाणण्याजोगे आहे त विशेष ह्यणजे तुमच्या सारख्या नेतृत्वाची आपल्या बौद्ध समाजाला आवश्यक ता आहे शासकीय कार्यालयातिल आरक्षित पदे म, लो, से, आयोगाच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर च नियुक्ती पत्र मिळते सरसकट व सहजगत्या मिळत नाही परंतु आपला समाज इतर जाति जमाती पेक्षा शिक्षणात प्रगत असल्यानेने वैयक्तिक वीकास केला आहे परंतु काही ना वाटते केवळ आरक्षणामुळे बौद्ध समाजाचा विकास झाला आपण डॉ बाबासाहेब आंबेडकराचा मूलतत्र स्पष्टीकरणासह विशद करावा हि विनंती
He kharch khup barobar bolalat tumhi 👌Jay bhim jay sanvidhan namo buddhay
बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखालील पवित्र "संविधान" म्हणून जयघोष करायचा आणी त्याच संविधान तरतुदीनुसार स्थापित न्यायालयाचा निकाल आपल्या ईच्छेनुसार न आल्यावर न्यायालयावर टिका करून विरोध करावयाचा,हे दुटप्पी विचार आहेत.
आम्ही मातंग वर्गीकरणाचे स्वागत करतो
वर्गीकरण कशाच्या आधारे करावे,,,,जातीय जनगणना झाली का,,,,कोणत्या जातीची किती प्रगती आणि आरक्षणाचा फायदा किती घेतला आहे याचा सर्व्हे झाला आहे का,,,पाहिलं अभ्यास कर आणि मग स्टेटमेंट दे मित्रा,,
एक जात फायदा घेते. ते बंद करावे.
स्वागत आहे 💛
@@FuBlive कोणती जात फायदा घेते ,,कोणत्या आधारावर बोलत आहेस
@@cg-dg4vx ho karnarch na.... Tumhala kaay study karta yet nahi ka ? Nighalelya vacancies var form bharta yet nahi ka ? .... Baghal tenwa boudh samajavar khapar phodata ... Aarakshanacha fayda tumhi pn ghetach ki....
श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीबच राहत आहे त्या मुळे निर्णय एकदम बरोबर आहे.
Sc samajatil kiti lok billionaire ahet he sang aadhi.... Kaay proof ahet tuzhyakade
Ata survey kra n bgha n survey kontya jatichya lokani kiti arkshnacha fayda ghetla Tu bgha bai vrch diste survey kelyavr tr zal
barobar ahe karan je sarkari novkrila ahet kivva khajgi novkri karat ahe kivva kahi lokanna serve suvidha ahe ata tyna kharach arkshanachi garj nahi asha loknna ya madhun baher kadhne garjeche ahe jyenekarun je garjuvant ahet tynna tycha labh milel ani te dekhil jiven changle jagtil ha ch ter mul hetu ahe arkshenacha.
@@laxmanjadhav999 nahi.... sc st madhe jo study kartoy to pudhe jatoy..... Sc st madhil itar jaati na study karnya pasun kinva form bharanya pasun koni thambaval nahi....
Tumhi reservation cha labh sarkha ka gheta garib sc st na shrimant sc st pudhe yeu det nahi aani mi sudha ek sc aahe supreme courtachya decision che swagat karto @@Dr.Pratiksha.
I Support Supreme Court Decision.
वर्गीकरण झालंच पाहिजे,
अ, ब, क, ड
❤
@@AK96Brand Yes 👍👍
Ho zalach pahize khup zal aj pariyant ajun kiti divshe hamal vedyat kadtya vargikaran zal pahije abcd
मागासवर्गीयांमधील ठरावीक जातींचा नवब्राह्मणवाद संपवण्याचा हा संवैधानिक निर्णय आहे . हा निर्णय बाबासाहेबांचे स्वप्न पुरे करणारा आहे.
बाबासाहेबांचे खरे वारसदार फक्त राजरत्न आंबेडकर हे आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो jaibhim
Saheb correct ek maratha lakh maratha jay bhim jay shivray
Sc चे वर्गीकरण झाले पाहिजे.
Sc मध्ये फक्त एकच समाजाचा फायदा होत आहे.
चांभार, मांग, ढोर जमातीला याचा फायदा होत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे बरोबर आहे.
1) विधानसभेचे वर्गीकरण का नाही
२) लोकसभेचे वर्गीकरण का नाही
३) खाजगी क्षेत्राचा वर्गीकरण का नाही
अरे का असं सांगताय. Arkshn🎂केवळ 10 वर्षसाठी होते पण आज 2024 गरीब गरीब राहिले आणि मोदी कोर्टाचा निर्णय चे सअवगत आहे.
भाऊ अर्धवट माहिती वर ज्ञान पाजळू नये...
अर्धवट माणसा ते राजकीय आरक्षण होतं. 2 gb दिवसाला दिलंय म्हणून काहीही बोलतो.
शिक्षण व नोक्र्यातील आरक्षणाला काळाची मर्यादा नाही, जरा अभ्यास कर मित्रा
Sm
Sm
बाकीच्या समाजाच्या जागा कोण खात होतो हे पण या शब्दांवरून लक्षात घ्यावे
बाकीचा समाज पोतराज गिरी, वाग्या मुरळी, मरी आई, आंबा बाई, खंडोबा नरसोबा, यांना ऐपत नसताना कर्ज काढून कोंबडे, बकरे कापण्यात, बुवा बाबांच्या नादी लागून अंध श्रद्धे मध्ये गुंतला आहे. शिक्षण राहिले बाजूला आणि अंध भक्ती करीत असेल तर तो समाज कसे पुढे जाणार. आमच्या बापानीच म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजाला एक मुलमंत्र दिला होता "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पिईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही "हा मुलमंत्र बौद्ध समाजाने घेतला म्हणून बौद्ध समाज अंध श्रद्धे मध्ये न जाता शिक्षणाकडे वळला. म्हणून बौद्ध समाज इतर समाजा पेक्षा पुढे गेला आहे. रस्त्यावरची लढाई लढायला कुठलेही SC समाजाचे आंदोलन असो त्या मध्ये फक्त बौद्ध समाजच आघाडीवर असतो. इतर समाज फक्त त्याचा फायदा घेतो.लढायला मरायाला बौद्ध समाज पुढे आणि मलिदा खायला इतर समाज पुढे.अंध भक्ती सोडा आणि शिक्षणाची कास धरा मग आपोआप तुमची प्रगती होईल. पण तुमचे तसे नाही. देरे हारी पलंगावरी अशी तुमची अवस्था झाली आहे.
जागा सर्वासाठी खुल्या होत्या आणी आहेत ज्याने जास्त अभ्यास केला त्याला जागा मिळाली व मिळतील.
He kar ahe kon khat hot
Pravin bhau genral mdhe form bhrt jaana khup abhays krtat tr jay bhim vale
😅
Rajrstnaji you are talking quite right, We all the people of sc, st protest this judgement.
स्वातंत्र, समता, न्याय, बंधुता संविधानाची तत्व
यातील समता काय आहे हे समजुन घ्यायला पाहिजे.
भांडणं व्हायचा विषय नाही पण वर्गीकरण झालं पाहिजे ,
CASTE SENSUS SHOULD BE DONE ALL OVER INDIA....N SC,ST OBC RESERVATION SHOULD BE IMPLIMENTED IN HIGH COURT N SUPREME COURT, ALL JUDICIARY...
या निर्णया मुळे आम्हाला न्याय मिळेल कारण आमचं हक्क मोठे लोक खात आहेत
मोठे बाजूला झाले तर आम्हाला त्याचा न्याय मिळेल
सर...🙏🙏🙏💙 सर खूप छान विश्लेषण.सर बाबासाहेब आंबेडकरानंतर तूम्ही आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व खूप चांगल्या प्रकारे करत आहात. आणि करत राहावे. आपल्या देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर, बाबींवर खूप बारकाईन लक्ष्य ठेवता व ते खूप छान विस्ताराने समाजाला समजावुन सांगून जनतेला जागृत करता.सर आज मुलांच्या भविष्याबद्दल खूप खूप भीती वाटते.की आम्हीं दिवसरात्र काम करून मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहोत.आणि हे मनुवादी विचारांचं सरकार मुलांचं भविष्य हिरावून घेण्याचं काम करत आहे. तुमच्या जागृत कार्यास 🙏🙏🙏🌹🌹🌹💙 जय भीम,नमो बुद्धाय, जय संविधान 🙏🙏🙏💙
स्वतः आरक्षणाचा लाभ घेऊन, पदावर बसल्यावर, आरक्षणाचा गळा घोटला, आता रिटायर झाल्यावर, राज्य सभेची खासदारकी,किंवा राज्यपालपद मिळाल्यास आश्चर्य नको
सर्व 13% आरक्षण कोण खात हे अख्या महाराष्ट्राला माहीत. त्यामुळे तुझ शानपण तुझ्या पासशीच राहु दे
Tu agodar स्टडी kar tula hi bhetel
Abhyaas kar leka 😂
हे माकड अडाणी आहे वाटत
त्यासाठी लढावं लागतरे लवढ्या
Barobar ahe baambore ji
मातंग समाजाची वर्षानुवर्ष हीच मागणी होती की दलित आरक्षणात वर्गीकरण झालेच पाहिजे!!!!!!!! न्यायालयाचा हा निकाल म्हणजे 70 वर्षांनी का होईना त्यांना न्याय मिळाला आहे!!!!!!
Aarkshnacha fayada gheta aala nahi. Mulana shikshan dile nahi
तुम्ही शिकलेच नाही हो,,,,आणि म्हणता आमच्यावर अंन्याय झाला,,,,
कोणतीही post मिळवण्यात minimum पात्रता लागते ,,,
@SagarRao111 तु जे बोलतो त्यात काही तथ्य आहे का???? मुळात मातंग समाज दलित आरक्षणातील सर्वात मागास घटक आहे!!! त्याच्याशी उच्चवर्गातील लोक भेदभाव तर करतातच पण तथाकथित पुराेगामी दलित पण करतात मातंगांना आपल्या बरोबरीला घेत नाहीत!!!
अनेक ऑनर किलींगच्या घटना ह्या मातंग तरुणांसोबत दलितांमधीलच पुढारलेल्या समाजाने केल्या आहेत!!!आता हेच उदा. घ्या प्रा.सुकुमार कांबळे हे सर्वांनाच परिचित आहेत त्यांनी धर्मांतर केले आहे आणि ते दलित चळवळीत काम करत आहेत त्यांचा मुलगा हा उच्चशिक्षित आहे कलाकार आहे अहो त्याला मुलगी दिली का हो पुरोगामी दलितांनी ??????
आत्ताच ताजी झालेली घटना घ्या औरंगाबाद अॉनर किलींग ची कसा एक दलित परिवाराने जातिश्रेष्ठत्वाच्या नावाखाली एका गोंधळी तरुणाचा अंत केला अशी अनेक ऊदा.देता येईल म्हणजे ह्याचाच अर्थ दलित आरक्षणात पण काही दलित जाती ह्या उच्चवर्ग जाती आहेत!!!!त्या ईतर जातींसोबत भेदभाव करतात!!!
मातंग हा दलितांमधील महादलित आहे!!! म्हणजे आजही पुढारित दलित जाती मातंगांना तुच्छ लेखतात! आणि मातंग व दलितांमधील प्रस्थापित समाजाची बराबरी करता येणार नाही कारण जरी सर्व दलितांशी भेदभाव झाला असला तरीही प्रस्थापित दलित जातीला वारसा हक्काने परंपरागत वतने आणि जमिनी मिळाल्या होत्या !!!आणि ह्याच बळावर प्रस्थापित दलित समाज पुढारला!!! आणि संविधानाच्या समतेच्या मुल्यानुसार प्रस्थापित दलित आणि विस्थापित दलित यांना एकच आहे असे समजणे चुक होईल
आणि तसेही आंबेडकर साहेबांनी वेगळ्या ताटाचे आंदोलन चालवले आहे मग दलितांमधील प्रस्थापित आणि महादलित यांचे ताट वेगळे झाले तर काय बिघडले!!!! दलितांमधील राजकीय आरक्षणाचा फायदा हा फक्त प्रस्थापित दलितच घेतात!मातंग तिकडे ही मागेच राहिले!!!!
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा क्रांतिकारी निर्णय महादलितांसाठी वरदान आहे असे मला वाटते!!!!
अण्णा भाऊ साठेंनी आपले संपूर्ण आयुष्य हे लेखणीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले,जागृती, प्रबोधन केले ,तेही जातीयतेचे चटके सहन करून। अंधश्रद्धेवर प्रहार केले पण समाजाने स्वतला हिंदू समजण्यातच धन्यता मानली। त्यामुळे आपण मुख्य प्रवाहापासून मागे पडत चाललो, याची जाण यायला बराचसा काळ निघून गेला। जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव, हे समाजाला कितपत समजले। एस सी तल्या प्रगत झालेल्या जातींनी अंधश्रद्धेला दूर सारून जातीगत कुठलाही व्यवसाय नसताना केवळ शिक्षणाची कास धरली, महापुर्षांचे विचार,वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला,।
गरीब मागासवर्गीयांना न्याय देणारा आणि निजामी मागासवर्गीयांचा नवब्राह्मंणवाद संपवणारा स्वागतार्ह निर्णय.
आणि त्यांच्यात समाजातल्या गरीब लोकांना फायदा मिळेल व प्रगती करण्याचा मार्ग मोकळा होईल तरी हे विरोध करतात हे केवढे मोठे दुःख आहे स्वतःच्या समाजासाठी
बरं असं आहे तर महाराष्ट्रात सर्वा जास्त आमदार खासदार गल्ली ते दिल्ली पर्यंत तुमची सत्ता आहे की येवढ्या वर्ष मग ती सत्ता आता सोडा बघु
Baki lokache bar hata nahi fakt jani samor ahet tyanich khat rava supreme Court cha nirnyacha swagath🎉
साहेब आपण आपल्या सारखे तज्ञ लोक कायदामंत्री होने आवश्यक आहे.बोद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे चांगले राहतात, चांगले बोलतात, शिक्षण घेतात, स्वच्छ अन्न खातात, अन्याय झाला तर त्याला प्रखर विरोध करतात म्हणून काय प्रगत समाज झाला म्हणता येत नाहीं.आज आमच्या हक्काच्या नोकरी तील जागा रिक्त आहेत.
मलाही आरक्षण भेटत. तरीही या निर्णयचं स्वागत करतो.ह्याचा फटका sc मधील उच्चभ्रू लोकांना बसणार आहे. त्यामुळं ते विरोध करणारच. Sc मधील खरंच मागासलेल्या जातींना नक्कीच फायदा होईल
Ho ka arakshan hi concept ch sampavli tr tumhala pn tyacha khup fayda hoyil
एकदम योग्य निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने
गरीब sc ला येऊ दया पुढे
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भुषण गवयी ने यात मोठी भूमिका बजावली आरक्षण संपवणे ची आणि तो बौध्द आहे समाज विरोधी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आहे
Abe oye wangya Dr BBA ni aarakshan 10 yr dile hote 1000 yr nhi toch khara budha aahe tuzya sarkhe ni 10lpa + kamyache Ani Swata ch samaja ch gareeb logan chya seata khaun ghaychya
काय बोलता राव...
देठे लाज वाटते का मा. न्यायमूर्ती बदल असे बोलताना आता संविधान चा आदर करा व काम करून खाण्याची सवय लावा.
वा रे वर उठता बसता संविधान पुरोगामी चा गप्पा मारताना सुप्रीम कोर्ट व न्यायाधीश हेही घटनात्मक अधिकार व संविधानतमक चा भाग आहे हे सोयीस्कर रित्या विसरता😮😢
@@jaijavanjaikisanjaihind2559😂😂😢😢😢😢
अत्यंत आवश्यक माहीती दिली.
वेगळ ताट बर सगळ्यांना फायदा होतो😅
😂😂😢एक नंबर
😂😂
भारतीय जनतेला सर्वोच्च न्यायालयात चा निर्णय मानावा लागेल
या निर्णयामुळे जनरल कॅटेगरीला फायदा होईल अस करुन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू आहे 2 एप्रिल 2018 सारखं आंदोलन करण्यासाठी सज्ज रहावे लागणार आहे
General category Indian नाहीये काय????
अरे भाऊ यामुळे जे खरच गरजू लोक आहे त्यांना आरक्षणाचा फायदा होईल
@@ranjeetshinde18 mi kuthe mhnto Indian nahit aapan sagle ek aahe pan jyacha tyacha vata tyana milala pahije ki
राजरत्न साहेब आंबेडकर अमोल गाव एक दिवस खूप मोठा नेता होणार आणि संपूर्ण जातीच्या समाजाचं नेतृत्व करणार
कोर्टाचा निर्णय अतिशय चांगला तथा वस्तुनिष्ठ आहे. गर्भश्रीमंत लोकांचे बेसुमार लाड करण्याच्या प्रवृत्तीला कुठेतरी कायदेशीर लगाम बसायलाच हवा.
कोण गर्भ श्रीमंत? कुठल्या आधारावर गर्भ श्रीमंत? हे जरा सांगा.
संविधान बचाव म्हणजे आरक्षण बचाव अस होत का? काही लोकांना आरक्षण म्हणजेच संविधान अस वाटतं.
अब SUPREME COURT ने यह फ़ैसला लेना चाहिए कि जाति आधारित आरक्षण बंद कर देना चाहिए और उसके बदले एक नया क़ानून यह होना चाहिए कि GENERAL CATEGORY के युवक और युवतियों को SC/ST/OBC के युवक और युवतियों से अनिवार्य रूप से शादी करने के लिए एक नया क़ानून लाना चाहिए जिससे किसी को कोई शिकायत नहीं रहेगी, न रहेगा बांस और न बजेगी बाँसुरी ।इस बात से कितने लोग सहमत हैं ।
Your thoughts never go beyond the marriage.
@@skh-bd8fuhe is mentally बहुजन.
@@jitendragadhave you are Mentally मणुवादी
SC,ST च्या अंतर्गत जे कोट्यवधी लोक येतात, त्यातील मुठभर लोकच,जे विशिष्ट उपजाती मधील आहेत,तेच आरक्षणाचा वारंवार फायदा घेऊन जातात.वास्तवात ते पुढारलेले आहेस.
योग्य लोकांपर्यत आरक्षण पोहचावे हा कॉर्टाचा उद्देश असु शकतो.
वो हमें बांटते रहेंगे, हम सहते रहेंगे। यह नहीं चलेगा, जवाब तो देना ही होगा।
नया आरक्षण बदलाव गरीब और ग्रामीण SC/ST लोगों के लिए जरूरी है।
हम इसका समर्थन करते है। Jai Hind |
नक्कीच एससी मध्ये जातीय वर्गीकरण झालंच पाहिजे मी मातंग आहे ढोर चांभार होलार यांना आरक्षणाचा फायदा होईल आतापर्यंत फक्त बौद्ध यांनी राजकीय आरक्षणाचा फायदा घेतला आहे शैक्षणिक सवलतीचा फायदा घेतला आहे नोकरी क्षेत्रात फायदा घेतला आहे त्यामुळे वर्गीकरण झालंच पाहिजे
बौद्ध समाजाने अंधश्रद्धा सोडली आणि प्रगती साधली, बाकीच्या एस सी लोकांनी अंधश्रद्धा जोपासली म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिले, त्यामुळे मागे राहिलेले लोक म्हणू शकत नाही की बौद्ध समाजामुळे आम्ही मागे राहिलो.
I completely agree with you...
हा खऱ्या मागासवर्गीयांचा विचार नाहीये. उच्च पदांवर जाण्यासाठी एक आर्थिक स्थिती लागते तिथे मागासवर्गीय पोहचू नयेत व ते नेहमीच खालच्या पदांवर राहावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय एकत्र येवू नयेत या साठी हजारो जाती बनवल्या गेल्या त्यात अजुन काय भर टाकायची?
जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा SC तील जातीचा Starting Point एकच होता मात्र तरीही मातंग समाज मागे राहिला याचे कारण काय❓
Naukri sathi adhi degree dhyavi lagte ani primary education karav lagt, buddhist he babasaheb yancha vichar gheun shiktat ugachch kunala dosh deu naye.🙄
बरोबर आहे उच्च जाती चे पण classification झालं पाहिजे एकच पिढीला फायदा दिला पाहिजे. संसदेचे अध्यक्ष नेते आहेत त्यांच्या मुलांना कशाला आयएएस, मंत्री, खासदार, आमदार, पद दिली जातात ती पण बरखास्त झाली पाहिजे 🙏 जय भीम
गरीब लोकांसाठी सगळ्या जाती तील लोकांनी एकत्र येणे गर्जेचे आहे. हे राजकारणी लोकं भारतामध्ये परत जाती जाती तेड निर्माण करत आहे. आणि या मागे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र आहे हे स्पष्ट जनते ला दिसत आहे.
मा राजरत्न साहेब आंबेडकर साहेब... आपले अगदी बरोबर आहे... SC/ST चे क्रीमी लेअर नको आहे..... या निर्णयाचा आम्ही सुद्धा निषेध करितो...
निर्णय सुप्रीम कोर्टाचा योग्य आहे आता अबकड होणारच
होऊ द्या एकदाच वर्गीकरण गरिबाला पण समोर जाऊ द्या .....का फक्त sc, st cast च फायदा श्रीमंत लोकांनीच घ्याचा??
ज्या प्रकारे NT प्रवर्गाचे वर्गीकरण झाले त्या प्रकारे होऊ द्या वर्गीकरण ......गरिबांना देखील जाऊ द्या समोर....🙏🙏🙏
फक्त आपल्या बाजूने लागला तर साविधानिक नाही तर असविधानिक , शाब्बास.
वर्गिकरण असायला पाहिजे करण सगद्याना आरक्षण चा फयदा झाला पाहीजे तसच NCL पन आला पाहिजे कारण माझा एक मित्र शेतकरी आहे पण त्यचा Engineering ला नंबर लागला नाही SC श्रेणी असुन पन दुसरा मित्राचे आई वडिल शिक्षक आहे तयाचा क्रमांक लागला SC तुन मग खरी आरक्षण चि गरज कोनाला होती माझ्या गरीब SC श्रेणी च्या मित्राला पन त्यला नाही मीडल मनून NCL आणे आवाश्यक म्हणे ज्याने करुं गरीब SC लोकाना आरक्षण चा फयदा होइल❤
आतापर्यंत भारतात बौद्धामध्ये बॅरिस्टर किती झाले ? हायकोर्टात / सुप्रिम कोर्टात किती बौद्ध न्यायधिश आहेत? बौद्धांची शिक्षण / राजकारण / उद्योग धंधामध्ये पिछिहा ट चालू आहे .
5000 sal se safai ke reservation ki malai khane vali aulad se ab 5000 sal ka hisab lene st obc kattar hindu gav gav se sidhh ho jaye .
अभ्यास करा na
बरिच आहेत पण केळाच्या पत्तांच्या आडलपलेली आहे थोडक्यात "so called hifi society ".
courtat arrakshan nahi manun thitha konich sc ani st jat nahi .....saglya sc ani st la collector houn apla pot bharaicha ahe ....... konich jaticha vichar karat nahi.......aplach manus gaddar asto.
@@sujittaware31खूप अभ्यास मेहनत करतात,गुणवत्तेतही उच्च पण पुढे साप आडवे येतात।
सर्व एकत्र आले पाहिजे साहेब जय भिम जय संविधान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Bhim Saheb,
The government is against soule of construction and many more in judiciary. We unitedly will show them power of Vote
अगदी छान विश्लेषण केले राजरत्न साहेबांनी ❤
महाराष्ट्रात मातंग समाज आरक्षण पासून वंचित राहिला आहे सर 🌲🙏🏻🌲
कस का आपण स्पष्ट करू शकता का
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध व्हायला पाहिजे
बाबासाहेब आंबेडकरा नंतर न्याय मुर्ती गवाईसाहेब यांनी सामाजिक न्यायाचे काम केले आहे
RSS ने केलेल्या जज कडून हेच अपेक्षित होत...
अशा कायद्याची गरज नाही. त्यामुळे अंतर्गत तेढ निर्माण होईल. शिक्षणाचा दर्जा उत्तम करा. मोफत करा. पारदर्शकता ठेवा. तर अशा कायद्याची गरज नाही. सदर कायदा समाजात घातक आहे. त्याचा निषेध आहे.
निर्णय योग्य आहे. ज्या वर्गाने आरक्षण घेऊन क्रिमि लेयर प्राप्त केलीये त्यांना कशाला आरक्षण पाहिजे.
Ase fkt anpadh ch loka bolu shaktat
कीतीही आंदोलने केलीत तरीही उपवर्गिकरण हे होणारच..😂😂😂😂😂
माननीय सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार, sc st धन दांडगे च लाभ घेत होते, गरीब स्sc st वंचित राहत होते, आणि श्रीमंत sc गरिबसोबत bhedbhav karat hote
Barobr aahe ata hyana ankhi khayala bhetav mhanun he lok utube chya madymatun lokana fitvanyach Kam karat aahet
Correct
Jaybhim...Saheb... आमचं आधारस्तंभ आहात तुम्ही 💙
श्रीमंत st/sc वाले बाहेर पडले पाहिजेत
तेव्हा गरीब st/sc वाल्यांना न्याय मिळेल.
mitra reservation social bases vr dile its not about rich or poor
I firmly agree with SC decision...Creamy layer among SC /St must not get benefit of reservation
Are pn ekach gharatil lok kayam kayam fayda ghet ahet.
@@takshakdalimbkar7520
आरक्षण काय असत कसे दिले जाते. आर्थिक आरक्षण म्हणजे काय ? सामाजिक आरक्षण काय? हे अजिबात माहित नसत.
आज काल अभ्यास न करता कोणी काही ही बोलताना दिसत.
अभ्यासू कमी आणि बिन अभ्यासू जत्रा जास्त झाली.
@@SEducationPlatform mla pn hech mnaych hot
Jai shree ram 🎉🎉🎉
सुप्रीम कोर्ट ने चांगला फैसला सुनावला
आणि माझी सुप्रीम कोर्टाला अजून एक विनंती आहे की मेरीटवर आता नोकऱ्या द्या आणि आरक्षण पूर्णपणे बरखास्त करा😊😊😊😊😊😊
सामाजिक आरक्षण हे गरजू तळागाळातील SC and ST category मधील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे (एकच कुटुंबातील चार चार पाच पाच जणांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवण्यासाठी आणि आपली च आर्थिक भरभरभरात करून घेण्यासाठी नाही)आताच्या आरक्षणमुळे तेच तेच पुढारलेले लोक लाभ घेत आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय चे स्वागत आहे,पुढारलेल्या लोकांना कमी लाभ देणे आणि अती मागास असलेल्या लोकांना जास्त प्राध्यान्य देऊन जास्त लाभ देणे हेच खऱ्या अर्थाने समानतेचे ,समतेचे तत्व आहे ,सुप्रीम कोर्टाने कोणाचेही आरक्षण काढून घेण्याचे किंवा कमी करण्याचे सांगितले नाही तर ते खऱ्या अर्थाने गरजू पर्यंत पोहचण्यासाठी सुधारणा करण्यासाठी सांगितले आहे,जे संविधान भारतीय कलम १३ नुसार कायदेमंडळ ने केलेल्या कायद्याची सवेधानिक ता तपासण्याचा अधिकार भारतीय राज्यघटननेने दिला आहे त्यावर संशय निर्माण होत आहे ही दुःखाची गोष्ट आहे,बदलत्या परिस्थतीनुसार कायद्यात बदल होणे,सुधारणा होणे गरजेचे असते त्यासाठी घटनेत ३६८ हे कलम आहे,त्याच बरोबर कोणाच्या जर मूलभूत अधिकाराचे हनन होत असेल तर कलम ३२ नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मिळवता येते ( एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो आपल्याला बेकादेशीर वाटणे ही मुळात माणसाची स्वार्थी प्रवृत्ती आहे,) कोणताही निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय सारासार विचार करून देत असते,आणि जर निर्णय चुकला तर त्याचा पुनर्विचार पण करते, जय संविधान,जय न्यायदेवता
एकदम बरोबर आहे जातियता वाढनार आहे
अतिशय योग्य निर्णय घेतला आहे सुप्रिम कोर्ट ने
SCI judgement is very dangerous to Indian society. I support Ambedkar.
Sir tumhi ladha ubhara amhi tumchy sobot ahot🙏🏻
Barobr ahe saheb ......jay Bhim jay sanvidhan 🙏💐
Jay Bhim saheb 💙💙💙
आपले विचार खूप अभिनंदनीय आहेत
फैसला हुआ है न्याय अभी बाकी है....
ST,SC,OBC या सर्व लोकांनि येकत्र येन गरजेचे आहे