बदलापूर प्रकरण लहान मुलीवर अत्याचार ,ह्यावर कडक कायदा करा,badalapur case by vitthal kangane
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- @VitthalKangane
To order Book:
Combo: www.nakbook.co...
Single Book: shorturl.at/jkc9a
स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
#ChaluGhadamodi
#CurrentAffairs2024
#PoliceBhartiPreparation
#MPSCExam
#CompetitiveExams
#VidhanKangane
#ApeetaPublication
#GeneralKnowledge
#MaharashtraExams
#GK2024
आदरनिय कांगने सर आपण नेहमीचं सत्य रोख ठोक सांगत असता परंतु ह्या दिल्ली ते गल्ली मनुवादी व्यवस्थाच जबाबदार आहे आणि त्याही पेक्षा ज्यास्त या भारतातील अंधश्रद्धालु जनताच कारणीभुत आहे
क्रांतीवीर सिनेमा मधील डायलोग आहे भारत हा मुर्दाका देश आहे क्यो जिया मालुम नही क्यो मरा मालुम नही किडे मकुडे जैसे जी रही है
खाता है किसका और गुण गा रहाहै किसका
कुछ हक्कल ठिकानेमे नही आ रही है
संविधान निर्मात्या विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अन्याय करणेवालेसे अन्याय सहन करनेवाला ज्यादा गुन्हेगार होता है और डॉ बाबासाहेब आंबेडकरजीने सभी
भारतीयोंको ईस देशका माळीक बनाया है
और मुळ मंत्र दिया है "शिका,संघटीत व्हा, आणि संघर्ष करा परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महामंत्रा कडे दुर्लक्ष केल
व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अजुनही स्विकारले नाही म्हणून ही अवस्था आहे म्हणून
फुले शाहू आंबेडकर या मानवतावादी विचाराने
एकत्र होत नाही, ईव्हीएम हटाव देश बचावो,!
जाती तोडो देश जोडो! हे जोपर्यंत होत नाही
मनुवादी व्यवस्थेला राज्यावरून खाली खेचत नाही तो पर्यंत ह हे थांबने मुस्कील आहे
कारण सर्व प्रस्थापित पक्ष सुध्दा बिजेपी धार्जिणे आहेत त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आतून हेसर्व एकच आहेत यांना ईडीची इन्कम टॅक्सची भिती आहे
वंचित बहुजन आघाडी संविधानीक प्रयत्न करत आहे परंतु ही मनुवादी व्यवस्था सत्याला
दाबण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न करते
आपले सर्व व्हिडिओ मी शेर करत असतो परंतु
अंधभक्त जनता घाबरून या कडे दुर्लक्ष करते
तुम्ही आम्ही जनतेला जागवण्याचा प्रयत्न
करतो परंतु महापुरुष आणि संत विचार मानायलाच तयार नाहीत परंतु
" तुका म्हणे जे जे आपणासी ठावे ते ते
ईतरांना सांगावे!
शहाने करून सोडावे बहुजना ! कीव्हा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे
"गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या!
एकना एक दिवस तो पेटुन उठेल!!
त्याप्रमाणे आपण जे प्रबोधन करत आहेत व
आम्ही जागरूक नागरिक ते पुढे शेर करत आहोत हे आम्हाला जिवनाच्या शेवटच्या क्षणा
पर्यंत प्रयत्न करावेच लागेल.मग जेव्हा बहुजन समाज संघटित होईल व संघर्ष करिल तेव्हा
करील मी तर आशावादी आहे आपले आभार
जय संविधान जय भारत जय भीम जय शिवराय जय ज्योती जय मुलनिवाशी वंचित बहुजन
Ĺĺ😊
Tya peksha kayda kadak kara yedya svidhanat tartude nahiye fasi che manhun Hey sagla hotay
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत Lockdown होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते
मग त्या नराधमाला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही....
एकदम बरोबर भाऊ
फाशी सोडुन बोला
एखाद्या महिलेसोबत तु तिच्या व तुझ्या स्वइच्छेने काही केलं आणि नंतर तिने तुझ्यावर बलात्काचा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला तर तुला एका रात्रीत फाशी द्यावी का?
धड kalam kel pahije aslya lavdyanch
काय बोला??
महाराष्ट्रात कोणत्याही विषयावर निर्भिडपणे बोलणारा एकमेव शिक्षक vithal kangane sir तुम्ही खुप तळमळीने बोलतात सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Yes sir very nice spich sir
मुलीला फक्त एक शिकवा केस तुझा बाप लढेल
जो छेड काढेल तुझी त्याचा तू प्राण काढ
केस तुझा बाप लढेल🦾🦾🦾
4 varshachi mulgi kasa pran kadel
@@user-jm9sw8fe6f 4वर्षाची नाही तर महाराष्ट्रातल्या खूप मुली आहेत ज्या सहन करतात 😐😟
मुलींची ताकद कमी असते, मुलींना स्वतःला वाचवता येईल ऐवडे तरी प्रशिक्षण दिले पाहिजे.
हा काळ शिवकाळ असता तर आरोपीचे हात-पाय छाटून टाकले असते... महाराजांनी 🚩👑
Ti rajashi hoti democracy nahi
Karcha
शिवकाळ आला होता परंतु मांडीवर बसून गमावला
@@dadaraokolhe2150 काय म्हणायच आहे साफ साफ बोला कोड्यात बोलू नका
छत्रपती शिवाजी महाराज होते आणि असते तर माना छाटल्या असल्या आरोपीचा पण दलिंदर सरकारचे पण🚩🚩
आपल्या देशात एक कायदा पाहिजे होता तो म्हणजे ... अपराध आणि डोक्यात गोळ्या....... काय तो मनता 7 दिवस त्याला अटक करायला आणि या पेसा वर चालणारे पोलिस वाल्याला 11 तास गुना नोद वाव्याला लागतं.... या साठी जेथे गुना तेथे... सजा हा एकच कायदा
Zale aata hai chalu
😢😢
Badlapur kya Narad Ambala Mare print fansi Jhali pahije
Badlapur kya narada Mala Mare print fansi Jali pahije
माझी मुलगी इयत्ता 7वीत शिकत आहे या घटनेनंतर मी हादरुन गेलोय..मी माझ्या मुलीला आत्मरक्षणासाठी रामपुरी चाकु वाट कोयता घेऊन शाळेत पाठविणार आहे
तिला चांगल समजाऊन सांगा की कोणाला च भ्यायच नाही
To chaku changla pajun dya mhanje ekhadyachya angat ghusla n tr tyala tyachi may athwli paijen
Aamhala tar 2aahet dubbul tension aalay
Masalya chya pudya dya
@@aditimore1004 tension घ्यायचं नाही sir मुलींना स्वतः रक्षण त्या परिस्थितीत कसे करावे हे सांगा जस की कॉमेंट केलेल्या सरांनी सांगितलंय .
जो पर्यंत असे नराधम ठेचल्या जाणार नाहीत, तोपर्यंत हा समाज सुरक्षित नाही
LC😅
अत्यंत कळकळीने विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कांगणे sir प्रत्येकाच्या मनातले बोलले sir
न्याय व्यवस्था बदलली पाहिजे तेव्हा असे आरोपी अल्पवयीन मुलीवर असे अत्याचार होणार नाहीत सर 😭फाशीची शिक्षा झाली पाहिजे
Nyay vevsta chalvnare badle pahije Bhau
कायदे आहेत. अंमलबजावणी करणारे कामचोर आहेत.Careless आहेत.
फाशी नाही 30 दिवस भर चोकात लाईव टिवी सो करुन रोज एक पार्ट कापयचा आनी लाइव दाखवा
@@akshaykadam2192Right ashya lokanna fashi deun free nahi karayla payje tadpavu tadpavu Marla payje
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
कायदा बदलणे ❌कायदा कडक करने ✅ आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे..!
BAROBAR
मुळात कायदा बदलण्याचीच गरज आहे..
सतत दहा बारा वर्ष justice justice करून मोर्चे काढून शेवटी त्याला फाशी झाली तर एवढ्या काळात खूप सारे त्याच्या सारखे नराधम जन्म घेतात..आता justice ची नाही तर बदला घेण्याची गरज आहे जितक्या निर्दयी पणे तिला मारलं अत्याचार केलेत त्या पेक्षा दुप्पट निर्दयी पने अश्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे जागच्या जागी आणि वेळेच्या आत..आज जस कोलकात्याच्या doctor ची हालत बघून अंगाला काटा येतो, या पापी लोकांची अशे हाल करा की इथून पुढे अस काही विचार पण करायच्या अगोदर या लोकांना काटा आला पाहिजे
पण या देशात काही च होणे नाही काहीही करायचं म्हंटल की राजकारण मधात येते
kayda kitihi kadak kela tar manusmriti manatun jaat nahi
Plp
Sir Tumi je sangt ahat te brobar ahe.
भाऊ तुम्ही 100% बरोबर बोलत आहे . भर रस्त्यात फाशी दिली कि लोकान मध्ये चर्चा होइल आणि समाज कंटका मध्ये भिती निर्माण होइल
माफी असावी पन 🙏 जो पर्यंत एखाद्या मंत्री किंवा राजकारनी लोकांनवर असा प्रसंग येत नही तो पर्यन्त कायदा बदलणार नाही
शिंदे साहेब शूट आऊट चे ऑर्डर द्या...😢😡
कोणाला देणार आदेश...fir घेत नाही मग काय केलं पाहिजे
श्री विठ्ठल कांगणे सर नक्कीच सरकार तुमच्या हातात पाहिजे होती महाराष्ट्र खूप सुरक्षित असता 😢😢😢
प्र्यातेकीला पैसे देण्यापेक्षा तेच पैसे हे त्यांच्या सुरक्षेसाठी वापरा..,.
सर तुमच्या सारखे शिक्षक आहे तुम्हाला दंडवत सर....
उत्तर प्रदेश सारख करायला पाहिजे नाही जेल नाही बेल डाइरेक्ट एन्काऊंटर यांनसारख्या माणसाला समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही❌❌❌
डोळे पाणावले....😢😢
अशा विकृती ठेचल्या पाहिजेत.
कधी न्याय देणार माझ्या सर्व भगिनींना 😢😢😢😢😢😢😢 बेटी हम शरमिंदा , क्यूकी आपका कातील जिंदा है
😢😢
साहेब हे तुम्ही विरोधकाला लय चांगली गोष्ट सांगत आहे
Virodhak apli jababdari utkrushta pane kartat karan he sarkar napusank ahee
अशा घटना खरोखर हृदय पिळकुन टाकनारी आहे . सर अशा घटना जर थाबवायचा असतील तर नैतिकता बाजूला ठेवून कठोर कायदा करावा लागेल
लाडकी बहीण ❌ सुरक्षित बहीण ✅
बरोबर 😢
ही योजना सरकारने तयार केली पाहिजे
लाडकी बहिण सुरक्षित बहिण❌
ग्रहमंत्री बरोबर नाही.
आरोपींना पाठिसी घालत आहे.
त्याला आगोदर हाकाललं पाहिजे.
@@rajanandbhosle9888राजकारण सोडून . सर्वांनी एकत्र. याला हवं. ..
@@rajanandbhosle9888 आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.. अस असेल तर ममता बॅनर्जी ने पण पद रिकाम करायला हवं. ...
अश्या लोकांना जनतेच्या अधिन करायला पाहिजे... जनता त्याचा खरा न्याय करतील
सरकार आणी कायदा जवाबदार
Sir नाशिक मध्ये सुद्धा आज एक 11 वर्षीय मुलीचा बलात्कार करण्यात आला आहे पण देव कृपेने ती बिचारी वाचली आहे
ही घटना जव्हार मुखेड च्या एका आश्रम शाळेतील आहे 😢
आणि sir ही बातमी लपवण्यात येत आहे परंतु नाशिक सिव्हिल हॉस्पिटल चे कर्मचारी उद्या strike krnar aahet yaa बाबत 😢
कुठं च दिसत नहीं Viral kra Tevha लक्ष देतील त्यावर 😢
@@manojnagare8404 दादा माझे वडील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कामाला आहेत आणि त्यांचा duty time मध्येच त्या मुलीला आणले होते .. 🥲
वडिलाकडून समजण्यात आले आहे मला पण म्हणून मी कॉमेंट केली की atleast lokana samjel mhanun 😓
Viral Kara he
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
सर खरंच तुमचे आदर्श विचार आहेत व तितकेच परखड वास्तव सत्य मांडणारी आहे thanks sir
महाराष्ट्राला आता सुरक्षेची गरज आहे
या वर्षात महाराष्ट्रात वारंवार असे प्रकरण घडतं आहे सरकार ला लाज वाटली pahije
Bhau hey sagle atach nahi hey sagle varsha nu varsha chaluch aahe fakta ata samor aahe
Mobile cha mudda ek mhatvacha aahe me pan yach matachi aahe
सर त्यांना धरून भर चौकात गोळी बार केली पाहिजे. तेंव्हाच महाराष्ट्र तील युवा सुधरेल सर 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
तो पटकन मरेल शिक्षा अशी द्या कि विचार करून अंगावर काटा आला पाहिजे जसे कि भर चौकात दोन्ही हात दोन्ही पाय तोडायचे .
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@varuआरे भंगार विषय काय तु बोंबलतैय काय नालायक
कार्टून nvarma-im2lq
Te trrrrrrnukala vichar@@varunvarma-im2lq
L@@Onsp
कायदा बदलो ना बदलो
पण हा video ज्यांनी ज्यांनी बघितला
त्यांनी आपले विचार बदलला पाहिजे
यामुळे माझ्या मनाने 5%तरी लोकांचे विचार बदलेल
अगदी बरोबर सर आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत😢
मूलींने सोबत मोबाईल न नेता वाघ नखे ठेवायला पाहिजे हि काळाजी गरज आहे,,,छेडल कि हाणला
आजून भयानक काळ येत आहे तुम्ही कायदे बदलून उपयोग नाही प्रत्येकाची विचार सरनी बदली पाहिजेत 😊😊😊😊
हे आमदार खासदार लोककल्यानाचे कायदे बनवत नाहीत दिवस भरून येतात संसदेत व घटनेत तरतूद असताना का मजबूत कायदे बनवत नाहीत
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
@@varunvarma-im2lqये भंगार
Betiyon ki suraksha khud krni chahie....sattame beaulad aur jallad baithe hain...shame shame failure govt of mh
न्याय व्यवस्था कठोर व्हायलाच पाहिजे, व्यसन करणारे कर्मचारी कायमचे घरी पाठवून द्याला पाहिजे, टीचर असो की पोलीस, सफाई कामगार सगळ्यांचे चरित्र सतत तपासत राहिले पाहिजे.
😓😔
सुरक्षित बहीण योजना अगदी योग्य विचार सर
नीतेश राणे झोपला का.....? कुठे गेले बीजेपी, RSS, VHP, बजरंग दल चे हिंदूत्ववादी नेते....? कुठल्या बिळात लपून बसले.....? हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यासाठी मुलगा मुस्लिम धर्मातील पाहिजे का....? तरच मोर्चा काढणार का..... ?
खरच sir,, एकदम relatable bolta,, खुप चिड येते असे काही आईकल की,
Sir मुद्द्याला धरून बोलत तुम्ही खणखर पणे विचार मांडता,मी खरच कल विचार केला की ती मुलगी मोठी झाल्यावर तिझ्यासोबत कोण लग्न करेल आज तुमच्या तोंडातून तेच ऐकलं खरच त्या आई च्या मनाची व्यथा मला samjat आहे
आता बाबा साहेब ची कलम नाही चालत तर आता छत्रपती शिवाजी महाराज ची तलवार चाली पाहिजे...💯🔥🙏🏻
जर न्याय व्यवस्थेला फाशी नाही देता येत असेल तर जनतेला फक्त 5 min द्या अश्या व्यक्तीची आत्मा थरथर कापेल अशी शिक्षा आम्ही जनता देऊ ... मानवतेला कलंक आहेत हे नराधम..
Police ,राजकारणी, शाळा, या सर्वावर कडी कारवाई केली पाहिजे
धन्यवाद कांगणे सर... योग्य ते विषय घेता आपण
कठोरात कठोर दंड
छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन म्हणजे अशा नराधमांचा चौरंग केला पाहिजे.
इथून पाठी भेटला नाही... पण यावेळी तरी न्याय भेटायला पाहिजे ही विनंती!!!💯👍
विठल कांगणे तुम्ही एकदम बरोबर बोललात धन्यवाद साहेब
मुख्यमंत्री साहेब, आम्हाला 1500 ₹ च्या योजने पेक्षा आमच्या साठी एक असा कायदा लागू करा,ज्याने महराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्व महिला सुरक्षित होतील 😒🥺🙏
बरोबर आहे कायदा एकदम कडक पाहिजे
सर आपण अतिशय 100%योग्य बोललात अशा गुन्हेगाराला भर रस्तेत फासी द्या.😢😢
जोपर्यंत भाजपा सरकार राहणार तोपर्यंत महीलांवरती अत्याचार होतच राहणार.
मुठभर मावळ्यांना घेवुन स्वराज्य स्थापन करणारे आमचे राजे शिव छत्रपति शिवाजी महाराज पर श्री माते समान मानली श्री चा आदर केला
पण आता चे हराम खोर तस्या विचारांचे राहिले नाही गुरुजी खुप राज्यांच्या राज्याच्या दरबारात बाई नाचली गेली पण माझ्या राज्याच्या दरबारात बाई वाचली गेली जय भवानी जय शिवराय जय सेवालाल डॉक्टर बाासाहेब अंबेडकर की जय ✨🙏🙏
Jay bhim jay phule dada❤
@@prajwalmeshram7912 same to you brother 😇✨🙏🙏
वाट लावली आहे महाराष्ट्राची लाजा वाटू द्या रे , छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली त्याची जान ठेवा रे ... 😠😠😠
पॉर्न साईट बंद झाली पाहिजे
सर ही आपली न्याय व्यवस्था बिघाड नारे सर्वात आधी राजकारणी आहेत ही न्याय व्यवस्था यांनी च बिघडविली आहे यांच्या कडून काय अपेक्षा कराव्यात एक दिवस जेव्हा लोकच स्वतः न्याय करायला लागतील तेव्हा यांना पळायचं पण कळणार नाही
सर,
शपथ हे ऐकून ना हृदयात चरर्र झाले.
!!छत्रपती शिवाजी महाराज!!आज डोळ्या समोर आले छत्रपती शिवाजी राजे असते तर या आश्या लोकांना हत्तीच्या पायी देऊन टाकले असते.सरकार नी या वरती लवकर काय तरी निर्णय घेतला पाहिजे नाही तर सर तुम्ही मानता तसेच कायदा जनतेला हातात घेवा लागेल.......😢
जो वर अनाजी आहे तो वर ....अशक्य आहे...😢
दिशा आणि सुशांत केस ची पण सु मोट न्यायलायने स्वात: दाखव ग्यायला पाजीजे होती.. त्याच काय
एकदम बरोबर आहे सर मोबाईल वर फक्त अभ्यासक्रम आसावा दुसरा डाटा नसावा,
धन्यवाद सर तुम्ही हा प्रश्न मांडल्याबद्दल.
कायदा कडक करा, चर्चा फार करत आहे, सरकारला कान आहे की नाही.
सर शेवटची लाईन सांगितली........सरकारने कायदा बदलला पाहिजे.......नाहीतर जनताच शिक्षा करेल............खर आहे.... ....सरकार काही करू शकत नाही............सरकार कोणताही असो......हे सरकार सर्व सत्तेच्या आहारी गेलेत...........उद्या आमदार खासदार यांच्या बाबतीत झालं की डोळे उघडणार.,.............निषेध आहे सरकारचं........😢....
स्त्रिया जर सुरक्षित राहायचे असतील तर पुन्हा एकदा या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांचे कायदे अमलात आणावे लागतील. तरच या देशातील स्त्रिया सुरक्षित राहतील. 🙏🚩🚩
कायदे इतके कडक असावेत की एखाद्या मुलीकडे बघण्याआगोदर अंगावर काटा आला पाहिजे. जनतेने प्रत्येक मुलगी ही आपली मुलगी आहे असे समजून अशा नालयकाना शिक्षा द्या.
Sir Fhashi nako kapun taka punha koni himmat sudha keli nahi pahije 💯
आदरणीय सर आपण अनेक विषय शिकवता खूप चांगले शिकवता परंतु आज जे शिकवले जे सांगितले ते आतापर्यंतचे सर्वात चांगले व जरुरी विषय सांगितले. जर मुलांना संस्कार नसतील तर पैसा शिक्षण काहीही कामाचे नाही...... अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे....... धन्यवाद सर
महाराजा picture सारखा विषय करा न्यायव्यवस्था वर विश्वास ठेवू नका direct आपण न्याय करा अपराधी ला जिवनत मारा 14 वर्ष आपण स्वतः शिक्षा भोगा पण न्यायव्यवस्था वर विश्वास करू नका
Ekdam correct
14 वर्ष शिक्षा भोगावी च लागेल अस तुम्हाला कोणी सांगितलं??
तुम्ही एकदा असं करून तर बघा..ज्याने अत्याचार केलेत त्याला जागच्या जागी सर कलम करून तर बघा
काही नाही करणार कोणी
याच्या पेक्षा मोठ पाप काय असू शकते आणि जर इथ आपण कायद्याचं उल्लघन करून action नाही घेतली तर कुठे घेणार मग
खर आहे नाते चुलित जाऊदाया
पोलीस खातं अजून किती आपली इज्जत घालावणारे.
आणि त्याविषयी जनतेने आवाज उठवला तर,, सरकार जनतेलाच पोलिसांकडुन,,,, डंडे,,, मारायला सांगते,,, वा रे वा,,
आणि त्याविषयी जनतेने आवाज उठवला तर,, सरकार जनतेलाच पोलिसांकडुन,,,, डंडे,,, मारायला सांगते,,, वा रे वा,,
अरे पोलीस अटक करून कोर्टासमोर हजर करतात शिक्षा नाही देत 😂
खरंच कांगणे सर तुमचे विचार खरंच खूप चांगले विचार मांडता 🙏खरं खरं बोलतात हेच मला आवडते 🙏प्रणाम तुम्हांला
सर एकदम छान विचार मांडले.
🙏🙏💐💐
कसा कठोर कायदा आणतील सर अर्ध्याच्या वर यात त्याचेंच आमदार, खाजदार, शामिल आहेत.
सर खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले सर खूप खूप धन्यवाद🎉
संविधानात सुधारणा अवश्यक आहे, हे त्रिकालबाधित सत्य आहे!!!!!
Nahi .. Je sanvidhan chalavat aahet te chukich aahe ... tumhi jar bjp la vote dil asnar tar dosh tumcha pan aahe swat responsibility ghya ek indian mhnun
@@IAMTHESPIDEY-qr9yf गप रे अरे किती दिवस शहाम्रुगासारखे मातीत तोंड घालुन बसणार आहे!!!! जे चुक आहे त्याला चुकच बोला!!
राजकारण्यांच्या हातात काहीच नाहीय त्यांचेही हात संविधानाने बांधलेले आहेत!!एकदा का अटक झाली की मग गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम न्यायालयाच्या अधिक क्षेत्रात जाते तिथे राजकारण्यांचे काही चालत नाही!!!!!
भारतीय न्यायव्यवस्था ही संविधानानुसार चालते राजकारण्यांच्या दबावानुसार नाही!!! न्यायालये निकाल कधी देतात हे सांगायची गरजच नाही!!!!!
आणि राहीलाच विषय भाजप कॉंग्रेस चा,काय संबंध पक्षांचा कांग्रेस च्या काळात 1992 ला अजमेरच्या ख्वाजा मंडळींनी हजारो युवतींचा बलात्कार केला अहो तुमच्या कायद्याने त्या ख्वाजा लोकांना मानसिक संतुलन बिघडले आहे असे सांगुन निर्दोष सोडुन दिले की
दिल्ली निर्भया कॉंग्रेसच्याच वेळेस झालेय काय केले कायद्याने गुन्हेगार जिवंतच आहेत!!! ते सोडा महाराष्ट्रातील कोपर्डीची प्रकरणाच काय झाल???!!! कितीही तुमी नाही म्हटले तरी घटना ही कालबाह्य झालीच आहे 40 -50 वर्ष लागतात ह्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्याय मिळवण्यासाठी याेगी सारखा न्याय पाहिजे डायरेक्ट ऑन दी स्पॉट!!!!!
सर या गोष्टी झाल्याच नाही पाहीजेत या साठी कही केल पाहीजे # सरकार चूकीचे
उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार ❤maharatra राज ठाकरे सरकार पहिजे ❤
बदलापूर चीच नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्राची बहिण आहे. कडक कायदा करावा.
राज ठाकरे साहेबांना एक तरी संधी धीली पाहिजे महाराष्ट्राने ..🚨 तोच नेता अश्या घटनांवर त्वरित कारवाई करेल...🙏🙏(याच्यावर सरांच मत काय...?)🙏pin the comment
Swata Raj thakre n kadhi नि वडणुक लढली नाही😂 cm kashe honar 😅
जसे उद्धव् thackerey ज़ाले तसे@@krunal8441
शिक्षा फासी झाली पाहीजे
Aplya deshat nyay vyashta ch brobr nhi baki srv goshti jya grjech nhi tya kde sarkar lksh dete je garjech te nhi
कांगणे सर तुम्ही खरं बोललात जे बोलले ते खरं व्हयला पाहिje
प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना शाळेत पाठवले नाही पाहिजे जो पर्यंत ह्या हरमखोराला फाशी होत नाही तोपर्यंत एकही पालकाने मुलींना शाळेत पाठवले नाही पाहिजे.
महिला पोलिस कर्मचारी निलंबित करा
भर चौकात गोळ्या घाला पाहिजे सर
तुम्ही बोलताना साहेब ते अगदी ओके आणि एकच नंबर तुम्ही बोललात
आरोपींना फाशी ची शिक्षा द्या लवकरात लवकर.
अन्यथा सरकारने राजीनामा दिलेला च बर राहील.
राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत .....बाकी जनतेलाच माहीत आहे.🙏🏻
Thank you भाऊ... तुमच्या सारख्या असंख्य भावांची आज महाराष्ट्राला गरज आहे
सर कायदा सरकारकडे नाही तर जनतेकडेच द्यावा लागेन
महाराष्ट्रात बदल करून द्यावा लागेन
आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्न साइड बंद केलीच पाहिजे
महाराष्ट्रात सरकार राहुन त्या सरकार चा काही फायदा नसेल तर कशाला आहे मग हे सरकार
सर सिंपल गोष्ट आहे,जर एखादा माणूस गुन्हा करतोय तर त्याच एक अवयव कापायला हवं,म्हणजे चार लोक बघून घाबरतील,कारण गुन्हा करणे म्हणजे गुन्हेगाराच नुकसान होणे,जो चांगला आहे त्याची का वाट लागते,पोलिस लोकं सरकारच जावई आहे म्हणून खातिरदारी करतात,
एकदम बरोबर
भारत माझा देश आहे
सध्या तरी तो असुरक्षित आहे
इथे गाय मारली व आंदोलन केले तर कायदेशीर सरकार मान्य आहे
लेकरांवर व बाईवर अत्याचार झाला व आंदोलन केले तर ते बेकायदेशीर आहे
लवकरच माझा देश जगात महासत्ता होणार हे निश्चित करणारा स्वयंघोषित विश्वगुरू मात्र गप्प आहे
माझ्या देशात चुकी विरूद्ध आवाज उठवला तर
बोलणारा माणूस नक्षलवादी ठरवला जात आहे
भारत माझा देश आहे
लोंकाचया हातात न हात पाय तोडाच कायदा दयाव सरकार तेवहाच लक्षात येईल अशा लोंकाना त्रास समजेल
महिलांची सुरक्षततेचा अधिकार कुठे आहे ... 😢
Best teacher of India kangne sir
यावर लवकरात लवकर योग्य तॊ निर्णय झाला पाहिजे,
सर अगदी वास्तव चालू परिस्थीतीनुसार तुम्ही मनापासून सर्वांसाठी खूप खूप तळमळीने सांगत असतात मनापासून धन्यवाद सर
छ. शिवाजी महाराज यांच्या वानी कायदे करायला पाहिजे अरोपिला direct कड़ेलोट करायला पाहिजे... जय शिवराय 🧡...___
सर खूप छान जो पेरेंट नेता आणि कार्यकर्ता ही बाब संपत नाही तो पेरेंट देश सुधारेन वाटतं नाही
कायदा फक्त एकच छत्रपती शासन...✌️✌️
पोलिसांचा मला चांगलाच अनुभव आहे...माझा फोन हरवल्याची तक्रार करायला गेलो तर माझ्याकडूच पैसे मागत होते. पैसे देण्यास नकार दिला म्हणून मलाच आत टाकायची धमकी दिली
सर ह्या राज्याला तुमच्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे
फार बारीक सारीक गोष्टी वर मागंदशन केला सलाम तुमच्या कार्यला सलाम कागंणे सर
जोपर्यंत यांना चौकात फाशी दिली जाणार नाही तो प्रयत्न शांत राहणार नाही 😢
Tumche pratek shabd agdi barobar sir ji fashi chi shiksha sudhha kami ch aahe asya Naradhamanna jyanchy mulin sobat ghadate ase prakar tyannach tya wedna samajtat 🙏🙏
आहे धर्मग्रंथ आहे
श्रीमत् भगवतगीता - निर्माता योगेश्वर श्रीकृष्ण
अहिंसा परमो धर्म।
धर्म हिंसा तथैवच। 🚩🚩🚩🚩🚩🚩जय श्रीराम
एक नंबर विचार सांगितले सर , माझ्या मनातील विचार तुम्ही सांगितले. ऐकताना डोळ्यात पाणी येतंय. Bad touch & good touch माहिती लेकराला द्या
सरकार ने बहिणीला 1500रुपये देण्या ऐवजी महिलांची सुरक्षा देण हेच बर होईल कारण हया मुळे महिला आताच शेतात कामाला पण येण्यास नकार देतात हया पेक्षा महिलांना सुरक्षा द्या हिच सरकार ला विनंती आहे 🙏