हाथरस घटना किती विदारक ,hatharas up, अंधश्रद्धेला बळी पडू नका
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.com/store/apps/de...
सर,तुम्ही म्हणता नेहमी तुमच्या लाडक्या बबयाला तु मेलेला बरा ,तसंच ह्या लोकांच्या बाबतीत म्हणायचं ,जीवत राहून काय उपयोग ह्याचा
प्रतेकाचे जैसे कर्म फळ देतो रे इश्वर
सर,तुम्ही जास्त तान घेतं जाऊ नका अशा लोकांचा
आपल्या बळीराजाचा आणि गोरगरीब मुलांची सेवा करत तेच करा
हया अडाणयाचया पाठी वेळ वाया घालवू नका
पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
ताई एकदम बरोबर
1 no
सर एक दम kadak jay bhim jay savidhan mh29
पण ताई जनजागृती करावी लागेल। त्यातले किती लोक त्यांना ते किती चुकीचे वागत आहेत याची जाणीवच नसते। जनजागृती केल्यामुळेच त्यातले थोडेतरी मानस विचार बदलवत असतील आणि अंधश्रद्धा सोडत असतील।
Abani lok tech ahe Jyacha dharma ishvarala manto Ani svarg.nark ashya prakarchya faltu goshti shikavato.baki samajdarala ishara ........
डॉ दाभोलकर सारखे विचारवंत अशा प्रकारच्या बाबांना विरोध करीत होते आणि याच समाजाने त्यांना संपवले
त्यांना इस्लाम आणि क्रिस्चियन दिसत नव्हते का😂
@@prasadadhav3968payle swatach sudhaar
@@prasadadhav3968 Dabholkar muslim hote ka...adhi aaplya ghratil kachra saf karava lagto
@@prasadadhav3968Tula watat nahi ka Hindu dharm sudharav
Ho😢 लोकांना समजले नाही दाभोळकर हिंदू धर्मा विरुद्ध न्हवते ते फक्त या अंधश्रद्धा विरुद्ध होते😢
हेच तर माझे बाबासाहेब माझे बाबा सांगत होते सर... अंधश्रद्धा ठेवू नका कष्ट करा त्याशिवाय पर्याय नाही..... माज्या बाबांनी पूर्ण आयुष्य अर्पण केल पोटचे 4 पोर गमवली आणि लोक त्यांनचा अजून तिरस्कार करतात 😡😡😡अजून त्यांच्या प्रतिमा पडतात सर तुम्ही जे आज बोलतात ते माझे बाबासाहेब आधीच सांगून गेलेत पण ह्या वेड्या लोकांना कळतं नाही बोद्ध धर्माच्या लोकांकडून शिकायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तीत दलीत संख्या जास्त होती
@surekhawaghmare5234.
हिंदू बाबासाहेबाच्या विचाराना कधी विरोध करीत नाहीत जे लोक बाबासेबाच्या विचारा चा विरोध करतात ते कोण आहेत ते जगाला माहिती आहे 🤡🤡
नमो बुद्धाय
जय भिम ❤
दलित लोक हिंदू च लोक आहेत की ते बौद्ध नाहीत @@Balajikebhagatvlog
Namo Buddhay Jay Bhim
माझ्या तुकोबा माऊलीचा सन्मान दिल्याबद्दल आपले शताशा आभार सर
एक परीस १४ एप्रिल १8९१ ला आला आला आम्हा बहुजनांना स्पर्श करून या धोंतांडापासून मुक्त केलं 🙏🙏🙏
1891
Thotand ast te dhotand nhi 😂😂😂😂
बाबालोकानी आपाला देश मातीत मिसळीन चाला आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
जय भिम एक मंदिर बांधण्यापेक्षा
एक ग्रन्थलाय बांधा
@@user-vc9ny4ex8m बाबा साहेबाचे पुतळे नका बाधु मग 😂😂
गर्व से कहो हम भिमटे है,और भामटे भी😂😂
@@Hkxgg.165garv se kahte hai Ramde Ramde hai or ramu kaka 😂😂😂😂😂
@@avinashbhagwate7148 nahi hame ramu kaka ke biwi ka statue banayenge 😂😂😂
Nkkich garaj ग्रंथालयाची आहे बुद्ध विहार ची nhi
गाडगे महाराजांनी म्हटले होते देव माणसात आहे काही भक्त्त असे बाबांना देव समजतात
गोरगरिबांसाठी मदत करणारा देव असतो..............
जसे आपण
महाराष्ट्र मधे फक्त महाराष्ट्रीयन महाराज यांना परवानगी देण्यात आली पाहिजे,,बाहेरच्या लोकांना इथ प्रवेश बंद केला पाहिजे
श्रध्दा तो पर्यंत आसते जो परंत त्यात आनंद असतो व समाधान आसते पण तीचात मनुष हानी झाल्यास ती आंध श्रध्दा आसते आसे बाबासाहेब आंबेडकरांनी मनले होते 🎉
आसाराम बापू पण असाच महाराज होता अंध भक्त आहेत सारे
धन्यवाद सर महाराष्ट्राला अशाच प्रबोधनाची सध्या गरज आहे. लोकांना वारकरी संप्रदायाचे महत्व सांगणेहीच काळाची गरज. शाहू फुले आंबेडकरांचे विचार प्रेरणा ची गरज आहे आणि या बाबा लोकांना सरकारच प्रोत्साहन देते......
एक सत्यशोधक
अहो कंगणे सर या देशातल्या पंतप्रधानच जर 100%अंध श्रद्धांळु असतील तर जनतेला सांगुन पालथ्या घड्यावर पाणी म्हणावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
शिक्षक म्हणजे,ज्ञान,चारित्र्य आणि प्रबोधन म्हणजेच कांगणे सर.❤
असल्या धंद्यावर कडाक चौकशी केली पाहिजे
सर,माती आणायला गेले ,मग मातीत गेले ह्याच दुखं करायचे नाही.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता
अशी जमात आहे.त्यामुळे आपण कशा पाय बेजार व्हायचं सर
पृथ्वीवर अशा लोकांच ओझं झाले आहे.तर अशा अंधश्रद्धेवर विश्र्वास ठेवणारया लोकांन बरोबर घडत आहे.
अशांना चागंल शिकवून काही फायदा नसतो.
उपडया घागरीवर पाणी ओतून काही फायदा नाही.
उगाचच खायला कार आणी भुईला भार आहेत अशी लोक
सर मी एक मानसशास्त्रज्ञ आहे सर तुमचं म्हटल्या प्रमाणे सर बरोबर आहे केवळ माणुसच देव आहे आणि माणुसच शत्रु आहे म्हणून वा संदेशाच्या माध्यमातून मी एक डाॅ. गोपाल कोकणी मानसशास्त्रज्ञ म्हणून मी सर्वांना सांगु इच्छितो की मन केवळ आपल्या भावनेतुनच विचारधारा येत असतात म्हणुन मन हे चांगलं ठेवा आधुनिक युगात जगा आणि ज्या काही रिती रिवाज असतील ते एक श्रद्धा म्हणून जपा मित्रांनो आयुष्य कधीच पुन्हा पुन्हा येत नाही ❤❤❤❤❤❤
देव कोणालाही सुख देत नाही अन् दु:ख देखील देत नाही. सुखासाठी, आनंदासाठी स्वतः विधायक कार्य करावे लागते.❤
दैववादी, अंधश्रद्धाळू लोक ना स्वतः चा प्रपंच धड करु शकत नाहीत.ते इतरांची काहीच मदत करु शकत नाहीत.😢
अंतिम सत्य आहें सर. खुप मार्मिक विचार पूर्वक घटना मांडली. No Pain No Gain
कांगणे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
मी तुमचा चाहता आहे
एकच नंबर विश्लेषण केले तर तुम्ही
सर अगदी सहज आणि उघड शब्दात समाज जन जागृती , सर तूमचया सारखे शिक्षक महाराष्ट्रात परतेक शाळेत पाहीजेत जय शिवराय जय भीम जय महाराष्ट
खुप छान sir ह्या विषयावर बोलणे खुप गरजेचं होते
Jai bhim sir
देव नाही हे एक कटु सत्य आहे. पण तरीसुद्धा तुमची श्रद्धा असेल तर मानायला हरकत नाही. पण अशा भोंदू बाबांच्या नादाला लागू नका नाहीतर अशाच घटना वारंवार घडत राहतील आणि गोर गरीब आपला जीव गमावतील
खरंच कांगणे सरांसारख प्रबोधनकार पाहिजे त्यामुळे प्रत्येकाच्या चांगले विचार आल्याशिवाय राहणार नाही म्हणून कांगणे सर खूप खूप धन्यवाद
नागपूरच्या पवित्र दिक्षाभुमीत जगभरातुन जवळपास 20 लाख लोक 1956 पासुन दरवर्षी येतात याची जाणीव आपल्याला आहे.परंतु एकही चेंगराचेंगरीत मेल्याची बातमी ऐकली नाही.
जो पर्यंत सर्व सामान्य माणसाच्या डोक्यात महात्मा फुले . राजर्षी शाहू महाराज dr.बाबा साहेब आंबेडकर यांचे विचार जो पर्यंत कळणार नाहीत तो पर्यंत आसले बाबा निघणारच ह्या असल्या बाबामुळे समाज पार बुडाला राव..... 😂😂😂😂आणि यांचा धंदा kdk मधी
चालायला😂😂जय हो .....
मी कधीच कोणा बाबाला मनात नाही👍👍
आज ही कित्येक लोक कुठे घबाड सापडत ka तेच शोधत फिरत आहे... कमी काळात जास्त पैसा म्हणजे 100% fraud...
ज्या प्रबोधनाने मानवतेला वैज्ञानिक दृष्टि , आणि सुधारणावादी विचार मिळत राहातील,असे विचार मराठी संतांनी दिलें ज्ञानोबारायान पासून तर अगदी गाडगेबाबा, तुकडोजी महाराज पर्यंत,, छान सर
एकदम खर या कान उघडणीके केल्याबद्दल धन्यवाद अशी थोडीफार परिस्थिती परभणी नांदेड मध्येही दिसुन येते यात अशिक्षित महिलांचा अधिक समावेश आहे हि चिंतेची बाब आहे
Ashikshitach nahi tar shikle savare lokhi ya thotand karnarya babanana Bali padtay
सर तुम्ही रोखठोक आणि स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्त्व आहे. पुस्तकाने सुधारलेलं मस्तक कुठेही झुकत नाही. आपल्या देशात भरपूर संत महात्मे महापुरुष समाजाला योग्य दिशा देऊन गेले पण लोकांना त्यांचे विचार आणि कार्य नाही पटत पण थोतांड बाबा बुवा अवतार चमत्कार पाखंड यामधेच भारतातील लोक जीवन धन्य मानतात. म्हणून तर भारतात अजूनही विज्ञानवाद रुजला नाही. ग्रहांची दिशा फक्त भारतातले भोंदुच बदलू शकतात असा विचार करणारे मेंदू आहे.
एकदम भारी समाज प्रबोधन.प्रयत्नाला परमेश्वर मानून काम करा.
कांगणे सर खुप छान प्रबोधन केले हेच तर महापुरुषांनी सागितले लोक ऐक्य वाक्य नाही संविधानात हेच तर सांगितले धर्म हा समतेसाठी आणि विज्ञान निष्ठ असेल पाहिजे शिक्षण हेच मूळ कारण आहे..
सोन्याचा हंडाये म्हण ❤ आपण म्हणायचं नग 😂 पिंखावला बाबा 😅 दारु सोडविणारा बाबा गुलू गुलु बाबा 😂💯 खर बोले सर
कांगणे सर मी परभणी तच राहतो,आपले अनेक व्हिडिओ पाहत असतो,आपण उच्च शिक्षित आहात त्यामुळे आपण समाज सेवेचा विचार करीत असता,हे चांगले कार्य आहे,आपण हाथरसच्या या घटनेचा व्हिडिओ बनवला हे उल्लेखनीय वा अभिनंदनीय आहे,आपण सविस्तर आभ्यासपुर्ण उदाहरणासह माहीती दिली आहे याचा अनेकांना फायदा होईल महाराष्ट्रात आपल्या परभणी चे खासदार साहेबांनी प्रदिप मिश्रा हे महाराज आणले ही अंधश्रद्धा नाही तर आहे.याने समाजाचे कल्याण होणार नाही.आपण असेच व्हिडिओ बनवत रहा.......दत्ता साळवे ,परभणी
Desh arakshana mule nahi aslya babanmule ani भ्रष्टाचार पायी मागे आहे...
मानवता वादी बाबा आहे तो 😂
Donhi ne maghe aahe.
अंधश्रद्धा आणि बुवा बाजी मुळे च देश आज मागे आहे.हे बरोबर च आहे.
लोक, खुप अज्ञान आहे सर दाभोळकर,सर शाम मानव असे अनेक बुध्दीजीवी सांगुन सांगुन थकले तरी हे लोक अंधश्रद्धेलाच वाव देतात..
तुम्ही एवढ तळमळीने सांगता एवढ तरी लोकांनी ऐकुन विचार करणं गरजेचं आहे
समाजाला जेंव्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न केलीत तेंव्हा समाज सुधारकांना त्रास भेटला आहे
आदरणीय कांगणे सरजी तुम्ही जे बोलता त्यात नेहमी सत्यता असते न कोणाला घाबरता तुम्ही फक्त एक मेव निर्भीड व्यक्तीमत्व आहे जो फक्त सत्य आणि सत्य परिस्थिती वर व्हिडिओ द्वारे लोकांना जागृत करण्याचे काम करत आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
जय भिम जय संविधान जय शिवराय 💙🚩🙏🌷🇮🇳👌👌
भारत बचाओ. महाराष्ट्र वाचवू या. बहुजन समाजाचे योग्य प्रबोधन फार आवश्यक आहे. लोक अज्ञानी आहेत. संत तुकाराम महाराजाचे अभंग ,घरोघरी पोहचवू या.
सर असले बाबा भावा - भावात भांडण लावतात.
माझे नातेवाईक अश्या एका बाबामुळे एकमेकांचे वैरी झाले😞
महाराष्ट्रातील पंढरपूर आषाढी एकादशी जय हरी पांडुरंग जय हरी विठ्ठल
भगवान गडाचे शिष्य नामदेव महाराज शास्त्री हेदेखील अंधश्रद्धांच्या विरोधात आहे ते असलं काही म्हणत नाही ज्ञानाला आणि शिक्षणालाच महत्त्व देतात आणि भगवान बाबांची शिकवण होती एकरवीकापनशीका वन्स आणि नामदेव शास्त्रींचा आणि तुमचा देखील सर खूप खूप अभिमान वाटतो
अप्रतिम व्हिडिओ बनविला सर, तुमच्या कार्याला सलाम. आपणास उदंड आयुष्य लाभो🙏🙏🙏🙏
बुद्धांनी मुळातच ईश्वराला नाकारले त्यामुळे तुम्ही सुद्धा आपापल्या समाज बांधवांना बुद्ध ज्ञानाचे डोज पाजले पाहिजेत.तुम्ही स्वतः च जय हिंद, ईश्वर, आत्मा,परमात्मा इत्यादी पासुन पहिल्यांदा मोकळे व्हावे.
सर तुमचा खुप मोठा फॅन आहे, तुमच्या सारख्या माणसांची या पीढीला खुप गरज आहे, माझं छोटसं सांगणं होतं, आपल्या व्हिडिओ ला रम्मी सर्कल ऍड येतेय, ती ऍडसन्स मधुन ब्लॉक करा
Aad band kara
Proud that I am from Maharashtra ... because there is a special law for this in Maharashtra🤗
यूट्यूब चा छान प्रकारे वापर केला सर आपल्याला धन्यवाद!
काल पण वाचली बघा सर चेंगारा चेंगारी, वर्ल्ड कप सेलेब्रेशन
Ho na....
खुप छान पेज आहे तुम्ही खुप मोठे अभ्यासक आहात...
जयभीम सर........!
खुप छान समाज प्रबोधन सर स्पष्ट वक्तव्य
माझे देव माझे वडील व आई माझे कुलदैवत सगळे महामानव माझे आदर्श माझे गुरुजन 🎉❤
सरकारने..या अंधश्रद्धा वर कठोरात कठोर कायदा करायला हवा।।
डोळस विवेकी संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पासून तर तुकोबाराय पर्यंत वारकरी संप्रदायातील.संत
मास्तर टाईम लावून येतात
धन्यवाद आणि धन्यवाद तुमचे विचार एक दम बरोबर आहे त जनता खुप अडानी आहे जीव धोक्यात घालायच आणि कुठल्या तरी बाबाच्या दरबारात अयुशाची बरबादी करूण घ्यायची पण कितीही डोक फोडून घ्या जनता अजिबात एकत नाही असो माझ्या अंगात कोणताही बाबा येवुद्या ना त्याला फोडूनच काढतो काही नाही हो फक्त पैसे उकळण्याचा छंदा आहे हा बस जनता शहाणी होउ दे हीच इच्छा आहे
100% correct sir 🙏 लोकं जितकं लवकर समजून घेतील ते वाचतील अन्यता त्यांचं मर्जी नुकसान त्यांचास होते
कांगणे सर आपण खूप छान मांडणी आणि विश्लेषण केले आहे.
समाजातील वास्तविक परिस्थिती वर.. विवेचन केल.. मागची पिढी गेली यात.. आपल्या पिढीने सुधारावे यातून... तरच खरं नाहीतर.. जे मागे झाले तेच पुढे होत राहील... यापेक्षा भगवत गीता वाचा.. त्या मध्ये सर्व जीवनाचं,.. आध्यत्मिक ज्ञान आहे . आहे
सर बाबासाहेब यांचे योगदान सर्व जगाला माहित आहे फक्त भारतातीलच कांही लोकांना माहित नाही
भारतात प्रतेक धर्म मानणारे. अंधश्रद्धा आहे माणूस हा सर्व एकच आहेत आणि सगळ्यांचा धर्म हा एकच आहेत माणूस. जर सगळ्याचे वेगवेगळे धर्म आहे वेगवेगळे देव आहेत तर एंडिंग कुठेतरी होईल ना एंड कुठेतरी होईल ना तो एकच देव आहेत
प्रत्येक धर्मात अंधश्रध्दा नाही बुद्ध धम्म याची परवानगी देत नाही
😂😂
अगदी बरोबर आहे सर तुमचं
एकदम बरोबर सर आहे शिवपुराण झाले किती पैसा घेऊन गेले महाराज आणि 5 सोमवार धरले की नोकरी सगळ्या इच्छा पुर्ण मन्हे महादेवाच्या मंदिरात रात्री 2 वाजल्या पासून लाईन महादेवा च्या मंदिरात लाईन
Khup chhan bolale sir ekdam barobar bolale sir ji tumche pratek shabd ekdam khare astat Nehmich great 👍
ग्रेट सर.. अगदी जीव लावून माहिती सांगता🙏🙏🤝🤝👏
कोणत्याही पुराव्याशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा
Very informative speech sirji...I am proud of you..
Sir U exposed the real fact, thanks thanks
Good afternoon sir ji ...... Jay hind
एक दम चांगले विश्लेषण
सर तुमच्यासारखा विचारवंत पाहिजे.तुम्ही समाज जागृत करा.तुमचे विचार कायम आवडतात.
कांगणे सर नमस्कार 🙏
अप्रतिम मार्गदर्शन...🙏
Sir, you are great and greater than all
जो पर्यंत अंध श्रद्धा जात नाही तो पर्यंत देश सुदरु शकत नाही हे अंतिम सत्य आहे सर
सर खुप छान अंधश्रद्धा निर्मूलन बाबत तुम्ही खुप छान सांगितले
व हेच आमचे डॉ. बाबासाहे ब ओबेडकरांनी सुद्धा सांगितले अंधश्रद्धा बाळगू नका व हाथरस सारखे मृत्यूता बळू पड नका जयभिम
बरोबर सर 👍👍... आई बाप देव 🙏🙏
फारच सुंदर काम, सर जी. ✔️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अंधश्रद्धा निर्मूलन चे काम फारच छान.
जय भिम नमोबुध्दाय 💐💐🙏🙏🙏खुब छान विचार मांडले सर 🙏🙏🙏
Khupach chhan samajavoon sangitale Sir
सर आपण बोलता बोललच पाहिजे योगी गप्प का तेहि बाबाच बाबांचा देश जिवन कवडी मोल भयंकर गरीबी अज्ञान राजकीय लोक आपली करोडोची धन-संपत्ति वाटा ना आहे का हिम्मत धन्यवाद। 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे, बुद्ध ही सत्य है, कर्मावर विश्वास ठेवा, आणि बहुजनाला या सगळ्यातून त्यांनी मुक्त केलेले आहे, जय भीम जय संविधान,
Sir 1 नंबर.... बरोबर आहे तुमच
1No.guruji
You're doing great work sir keep it up 👍.
बाबाला अटक करा त्यांनी शिक्षणाचा अपमान केला गरिबाला फसवल.
बाबा एवढे शिकलेले होते🤔
माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे
Good afternoon guru ji
Sir aapla desh khup mahan ahe Ani rahnarch..
Krantikari koti koti jaibhim sir salyut to you. Himmat a. Marda
सर आज तुम्ही खुप छान विषय मांडला, ग्रामीण भागातील लोक अजून पण या गोष्टिना बळी पड़त आहे.
सर एक नंबर विश्लेषण.
सर आपन अतिशय चांगले मार्गदर्शन केले आहे
आई बापाला लाता मारता व धुसऱ्याच्या पाया खालीआपले नशीब शोधतात अरे आई बापाची सेवा करा🎉❤खरा देव❤आई❤ बाप ❤
संत गाडगेबाबा यांचे शिकवण नुसार आचरण करावे तरच ही समस्या सुटू शकते.
अगदी बरोबर सर 👍
Sir fakt 3 4 baba mule purn प्रतिष्ठित महाराज लोक बदनाम होत आहेत्
कलयुगामधी मधी फक्त एकाच बाबा ज्ञानी आहे ते म्हणजे पूज्य श्री प्रेमानंद जी महाराज 🙏🙏
सर एकदम चांगली माहिती सांगितली
Agadi barobar bole sir karma peksha moth kahi nahi 👍👍
खुप छान सांगता सर खूप आवडलं
सर तुम्ही एकदम बरोबर बोलता येत आमच्या परभणी मध्ये प्रदीप मिश्रा अजून कोणी कोणी बाबा आणून ठेवले आहे आपल्या महाराष्ट्रातले सोडून बाहेरच्या कशाला आणायचं