लोकशाहीची हत्या नव्हे, गैरवापर होतोय...| Dnyanesh Maharao यांची परखड भूमिका...| MaxMaharashtra
Vložit
- čas přidán 6. 03. 2024
- #dnyaneshmaharao #chintan #chintan2024 #chintanmaxmaharashtra #maxmaharashtra
भक्ती महत्वाची की भाकरी ? असा खडा सवाल विचारणाऱ्या ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत ज्ञानेश महाराव यांचे भाषण चांगलेच गाजले निमित्त होते मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिकांक प्रकाशन सोहळ्याचे. 'लोकशाही संवाद' या विषयावर बोलताना लोकशाहीची हत्या कधी होऊ शकत नाही तर तिचा गैरवापर होतो आहे,असं परखड मत महाराव यांनी व्यक्त केलं. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मॅक्स महाराष्ट्रच्या 'चिंतन' वार्षिकांकाचे प्रकाशन डॉ. तात्यासाहेब लहाने, ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव,लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गांवंडे,मॅक्स महाराष्ट्रचे संचालक रवींद्र आंबेकर,कार्यकारी संपादक मनोज भोयर, मॅक्स वूमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांच्या उपस्थितीत झाले...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
लोकांना जागे करण्यासाठी सर तुम्हाला असं वारंवार व्याख्याने द्यावी लागतील सॅल्यूट यू
लोक हो जागे व्हा.हाच संदेश.
संपूर्ण अभ्यासपूर्ण संदेश.
सडेतोड विचार मांडतांना कुठेही अर्वाच्य भाषा न वापरता योग्य मार्गदर्शनाचे भाष्य करुन जनजागृती करत असतात.
ज्ञानेश महाराव यांच्या सारखे मार्गदर्शक
आपल्या महाराष्ट्राला ,आपल्या देशाला लाभले आहेत.यांचे विचार ऐका.आपला महाराष्ट्र वाचवा .आपला देश वाचवा.
🎉
जयभीम सर. चित्रलेखा बंद झाल्यापासून आपणास ऐकण्याची खूप ईच्छा होती. भेटत रहा. धन्यवाद.
शिवश्री ज्ञानेश महाराव सादर प्रणाम,,आपण म्हणजे ऐक विचारांचं सोनेरी पान आहात,जीवन प्रवास सुंदर करणारा हा समतेचा वारकरी व मूकनायक विद्रोही तुकाराम आहात,सर माझ्या जडण घडण जीवन प्रवास सुंदर करणारा विचारवंत,,,,
True
हे व्याख्यान सभेत झाले तर जनता थोडीतरी लोक सुधारू शकतात तरच लोक जागे होतील
आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि निडर तेला सलाम
निकलो बाहर .........मनुवाद, पूँजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक तरिके से जंग लढो...... हम भारत के लोग .......देश के मूलनिवासी मालिक है
पहले evm ka इलेक्शन बूथ तक का सफर जाणले बेटा फिर आइये कॉमेंट करने.
सिर्फ नेताओं पर विश्वास ना रखें. नेता तो आज सत्ता पाने के लिये आज evm ka virodh kar rahe hai,kal bullet peper ka bhi करेंगे,
Mai bhi. Evm ke virodh me tha, lekin evm kis prakar se बूथ तक आता है ये padhne ke bad मेरा mind पुरी तरह से change ho Gaya. .
Isliye khud ka सर भी थोडाबहुत चला ओ
सडेतोड सत्य आणि विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे सर, कधी जागी होईल भोळी भाळी जनता,
जनता हुशार आहे ,व्यवहारी आहे,तुम्ही भोळे आहात
@@MaziMarathi108 जनता ही भोळी भाबडीच असते.नेतृत्व महत्त्वाचे असते.
❤@@DnyaneshvariKadam
Bhagava tyagacha ahe tyasathi tyag karava lagato mhanun jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe mhanun bhakti mahatvachi ahe jay bhim jay shree ram jay parshuram
कर्म कांड लोकांनी बंद केले पाहिजे संविधान 📚📖
साबूद डोक्याने वाचलं पाहिजे आणि आमल बजावनी फॉलो
केले पहिजे
फारच छान, परखड 👍🌷🌷🙏💐💐
वाह, खूपच छान सर. धन्यवाद.
Thanks sir for standing Towards truth
अप्रतिम विचार
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
राज्यकर्ते रोजगाराच्या संधी निर्माण करीत नाही. रोजगारा बद्दल बोलल्या जात नाही.हे वास्तव आहे
तुम्हाला वाटते विचारवंत,,,Brahmin ,dalit ,Hindu , Muslim,,, सोडून रोजगार बदल बोलतात,,,बिलकुल नाही,,,युवा पिढी जागरूक आहे,,,राजकारणी आणि विचारवंत पासून दोन हात लांब आहे
सुंदर व्हिडीओ।
EVM हटाव देश बचाओ लोकतंत्र बचाओ संविधान बचाओ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
दिल्ली पंजाब बंगाल काश्मीर केरळ कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा बारामती आणि वायनाड प्रमाणेच एटीएम मशीन लावलं पाहिजे नाही का? जय भीम जय अर्जुन जय नकुल जय सहदेव जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय श्रीकृष्ण
खुप छान आणि योग्य भाषा वापरली. धन्यवाद सर
Very good speech, ground realities are brought to us thank you sir and Max Maharashtra
अप्रतिम
उत्तम व्याख्यान सर
सर दररोज तुम्ही कार्यक्रम करा
जनता आतुरतेने वाट पाहत राहिल
मा.आष्युमान ज्ञानेश महाराव सर
सविनय क्रांतिकारक जयभिम
आजच्या राजकीय परिस्थितीचे मोजक्या आणि मापक शब्दात विश्लेषण केले आहे.
पण जो वर्ग राज्यघटनेचा लाभांन्वित समाज घटक आहे. तो रस्त्यावर काही केल्या येण्यास तयार नाही. यावर प्रबोधन करावे ही विनंती.
Right
Very intlectual keep continuation
ही सगळी धावपळ मनुष्य भाकरी साठी करतो त्याला पोट असते
👍👍👍👍👍👍👍
Very good speech sir
Great sarbarobar
खुप सुंदर माहिती दिली सर
Real eye opener
👌👌
Very good & proudful speech
Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽
जय महाराष्ट्र ज्ञानेशजी महाराव.
👍🏻🙏👌🏼
भाकरी ❤❤❤
Great to listen u Dnyanesh sir 🙏🏻
Jay bhim jay Sanvidhan Jay bharat🙏🏻🙏🏻🙏🏻
मा.आष्युमान सर
सविनय क्रांतिकारक जयभिम
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकीय सत्ताधाऱ्यांकडून निराश बनवून ठेवले आहे.
सत्तेवर कोण ही येवो आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे. आपलं मत जो निवडून येईल त्याला द्यायचं मग ते वाया जाणार नाही. ही मानसिकता तयार केली आहे.
❤❤❤❤
माणसाला भाकरी आणि भक्ती दोन्ही लागतात. हे सर्वांना कळतं . आणि त्याप्रमाणे सर्व जगतात. पण हे तथाकथित पुरोगाम्यांच्या डोक्यात शिरत नाही , ही त्यांची समस्या आहे .
Excellent!
Good.maharao
👍
बरोबर मेंदुचे दगडच झाले, वापरच नाही गंज चढलाय.
इव्हियम हटवा लोकशाही वाचवा
अतिशय परखड विचार मांडलेत. पण लोकांना कधी कळणार. देवासाठी वेडे झालेत.डोळे मिटून विश्वास ठेवतात.
सर, चित्रलेखा साप्ताहिक कृपया परत सुरू करा 3:09
भाकरी - पोट भरते
भक्ति - मन भरते 🎉🎉🎉
पण विचारवंत चे पोट आणि मन,,,समाज मधे भांडण लावून भरते 😮😮😮
ऐकतच रहाव संपूच नव्हे अस वाटत
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤❤❤❤❤
Excellent speech. We all need to think the way Sir is saying. We can only enjoy our freedoms guaranteed by our Constitution if we are vigilant citizens and strive to keep them intact through Constitutional means every day. Thank you Sir!
Jai Bhim - Jai Savidhan - Jai Hind
मानवासाठी भाकरी महत्वाची आहे !
भक्ती केली तरच भाकरी मिळेल परिश्रमाचा जोडीला भक्ती आवश्यक आहे
Khup chann apan vakta hot raha Apla sarkanchi Garg ahe.
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
कृपया चिंतन अंक या विषयी ज्यादा माहिती द्या, कुठे मिळेल?
चिंतन अंक कुठे उपलब्ध होईल??
👌👌👌👌👌
आज अश्या व्यखाने प्रत्येक गावा गावात झाली पाहिजे
जगाला/देशाला मूर्ख सुमंत ची गरज आहे.
2:07 very good
नेहमीसारखे निर्भीड पणे आपले म्हणणे मांडले सर
जीथे घेतल तीर्थ तेथे होतो आनर्थ.
इव्हियम हटवा शेतकऱ्यांना वाचवा
भाकरी शिवाय भक्ती शक्य होत नाही. उपाशी पोटी भक्ती होउच शकत नाही.
Saddhya Saha Shahi chalu Aahe
मी आपल्याशी सहमत आहे सर परंतु मनोज दादांना आपण जो शब्द प्रयोग केला तो टाळता असता
Anna kuthe aahet kay ho?
आण्णा सो गया
पारनेर में मंदीर मे curlon की गद्दी और रेंमंड कि ब्लँकेट लपेटके आराम और बडे सुकून से सो रहे हैं!
Bravo ,sir chitralekha chalu Kara vayachya Tera varshe te band hoiparyant vachat hote, to ek sansakar aahe
चिंतन अंक कोठे मिळेल?
आता महानगरपालिके मध्ये सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे.
चिंतन ' अंक कुठे व कसा मिळेल .
स्वामी समर्थांचे उदाहरण अतिशय योग्य दिलेत. गजानन महाराज यांच्या हातात चिलीम असते तरी कोणाला काही फरक पडत नाही. यांना व्यसनी देव चालतात. किती दुर्दैव
हिंदू मुसलमान ,जातीपाती, भाषा प्रांत यांच्यामध्ये आगी लावून मते मिळवणे पक्ष वाढविणे राजकारणी स्वार्थ साधतो
Ani as hou शकता ७० वर्षात झालेले विकास १० वर्षात नष्ट होत नाही
अगदी बरोबर, मशीदीत जाणारांना सांगा
मशिदीत , विहारात जाणारा ना हे सांगणार नाहीत उलट मशिदमध्ये जाऊन नमाज padhtil, प्रार्थना करतील त्या पण 22. .फक्त हिंदू देवता विरोधी
@@handle8745अफझलवादी पुरोगामी लोक हे मुस्लिम दहशतवादी लोकांना प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात घाबरतात
@@handle8745 एके ५६ ना घाबरतात
आपला नं सर मिळेल काय?
अंधभक्तांना कसे समझवायचे हाच मोठा प्रश्न आहे
Aayega to MODI hi 2024 400+
बरेच दिवस फेकू भाई ची भेट नव्हती झाली.. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र😂
फेकू तुमच्या सारख्या चोळेश्वरांच्या मनात एवढा फिट बसला आहे की तुम्हाला सत्य कळणारच नाही.
😂😂खरंय
Maharao,are you a Rational Man ?
Kahi धर्मात महिलांना कशाप्रकारे त्रास देतात ते बोला
मग ७० वर्षे लोकशाहीची पुजा होत होत काय 😂😂😂
बीजेपी हटाव देश बचाव बीजेपी हटव महाराष्ट्र बचाव बीजेपी हटाव संविधान बचाव.. आपकी बार बीजेपी तडीपार
He फक्त देवळातील घंटा बद्दल बोलत आहेत, पण विहारातील दररोजच्या प्रार्थने बद्दल काहीच बोलत नाहीत
2024,2029 ला पण खुप रडायचं तुम्हाला.
भाकरी महत्वाची की पोळी महत्वाची
बाजरीची भाकरी की ज्वारीची भाकरी
या विषयावर कृपया विडिओ बनवा
बाकी धर्मात अंधश्रद्धा परंपरा मोठा प्रमणवर आहेत त्यावर पण बोलत जा
प्रत्येक पक्षात पक्षप्रमुख हिटलर शाही दाखवतो नाहीतर आबा पाटील आणि सूर्यकांत महाडिक मुख्यमंत्री झाले असते
हे पहा, उगाच नाही ते फालतू प्रश्न विचारू नका.
भक्तांना भक्तीच महत्वाची असते. भाकरी ची चिंता त्यांना नसते.
ज्या वेळी पोटात अन्न नसते त्या वेळी भाकरी आठवते भक्ती नाही
भाषण देणारा निखिल वागळे, हाशिम फरोदे सारखा नास्तिक आहे.. प्रश्नच संपला याच्या बुध्दीचा 😂
@@maheshvasagade3540sense the tone!
विरोधाभास अलंकार किव्वा व्यंगत्मक प्रतिक्रिया (sarcasism) होती मित्रा!🙏
Wrong, there were and are jatti in Muslims & Christians.
bjp virodhasathi kaypan bola
बडबड करण्यापेक्षा जमीनीवर काम कर
Plz फक्त हिंदू धर्मावर बोलू नका
अण्णा हजारेनी व्यवस्था बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न तरी केला. तुम्ही भाषण देण्या पलिकडे काय केले आहे? बोलणे सोपे असते. मूठभर लोक टाळ्या वाजवतात.
आण्णा हजरेने कोणती व्यवस्था बदलली हे तरी सांगा . Rss ची व्यवस्था आणणे म्हणजे का ????😂😂😂😂😂
Bhagava tyagacha ahe tyasathi tyag karava lagato reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara bhakti mahatvachi ahe jay bhim jay shree ram jay parshuram
👌👌👌
👍👍👍👍👍👍👍
बरेच दिवस फेकू भाई ची भेट झाली नव्हती.. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र 😂
डोळ्याने आंधळा आहे की बुद्धीने? ज्ञानेश महाराव कोणत्या अँगलने मोदी दिसतोय. अरे फेकू म्हणून देशात आणि जगात कोण फेमस आहे ? एवढं पण माहीत नाही काय?🎉
100 % correct he no 1 feku aahet he lok ...lokana falatu madhe misguide karata aahet ...aayega to modi hi 400+