Tax Devolution मध्ये Uttar Pradeshला Maharashtra च्या तिप्पट पैसे, केंद्र सरकारकडून दुजाभाव ?
Vložit
- čas přidán 11. 06. 2024
- #BolBhidu #Maharashtra #TaxDevolution
अलीकडच्या काळात आर्थिक संबंधात केंद्र सरकार दिवसेंदिवस प्रबळ होताना दिसत आहे. हा काळ सहकारी संघराज्यवादास आव्हान निर्माण करत आहे. केंद्र राज्य संबंधांमध्ये टॅक्स डिस्ट्रिब्युशन हा कायमच वादाचा विषय राहिलेला आहे आणि जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर तर या विषयावर राज्य आक्रमक झाल्याचंच दिसलेलं आहे.
पण आघाडी सरकार आल्यानंतर केंद्राची भूमिका बदललेली दिसत आहे. केंद्राने जूनसाठी राज्यांना १,३९,७५० कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्यास मान्यता दिली आहे. पण यात उत्तर प्रदेशला २५ हजार कोटी मिळाले असताना महाराष्ट्राला फक्त ८ हजार ८२८ कोटी मिळालेले आहेत म्हणजे हा अन्याय आहे का ? हे या व्हिडीओमधून सविस्तरपणे समजून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
पहिल्या काळात :--
दिल्लीचे ही तखत राखतो महाराष्ट्र माझा.
आताची परिस्थिती :--
भारताला ही पूर्ण जगवतो महाराष्ट्र माझा.
CORRECT.
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech mumbai punyacha vikas zala ahe sarvat tax denarya city var load yeto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay ramadas athawale saheb
आता फक्त आपलंच बघावं महाराष्ट्र ने खूप झालं. देश प्रेम महाराष्ट्राला शिकवणार आणि अभिजात भाषेचा दर्जा दक्षिणेत आता फक्त वेगळा देश
Marathi kam wali bai pan famous ahet
पण गुजरात ची पन् गुलामी करतहो
म्हणून तर शांत बसणारा कानाखालचा मुख्यमंत्री बसवला आहे
Congress chya kalat tar Maharashtra collection chya 20%milat hote data bagha
बरोबर🤦♂️
@@mchetan1 Tya veles GST navhta , state lq tyacha tax direct bhetaycha
@@lucifer3163 अंड भक्ताला त्यातलं शेट्ट कळनार दादा...
भाड खाऊ मुख्यमंत्री या साठीच बसवले आवकात नसताना
सर्वात जास्त कर महाराष्ट्र देतो आणि सर्वात कमी महाराष्ट्राला 😢
@ajinkyabomsheteसर्वात जास्त मंत्री मराठवाड्याने दिलेत..त्यांची काय जबाबदारी होती त्यांना कधी विचारलं का तुम्ही काय केल एवढ्या दिवस
@ajinkyabomshete only reason for for this is water.
Jevdi layki tevd fund
@@shekharpatel3470 तुझी हालत त्या पोरासारखी आहे ज्याच बापापेक्षा शेजारच्या काकावर जास्त प्रेम असत 😂
महाराष्ट्र सर्वात जास्त कर देत असेल तरी ,देश आहे म्हणून महाराष्ट्र आहे.देशच नसता तर महाराष्ट्र एकटा काय करू शकला असता।
बिमारु राज्य हि कल्पना काँग्रेस नेच आणली आहे।
बरे हे चुकीचे असेल तर काँग्रेस ने जाहिर रित्या तसे सांगितले पाहिजे.
एकीकडे विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राकडून जास्तीत जास्त टॅक्स वसूल करायचं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील कंपनी गुजरातला पळवुन न्यायचं आणि विकसित राज्याच्या नावाखाली तट पुंजी मदत करायची वारे केंद्र शासनाचे धोरण
यामुळेच भाजपा महाराष्ट्रा तून तडीपार झाला
BJP chi Purna g@@nd mara
Tuja baap Sharad pawar ne kay upatlay maharashtra made
Congress chya kalat pan hech vayacha
@@prasannadeshpande4435 Congress च्या काळात च महाराष्ट्र सर्वात प्रगत राज्य बनल होत. सर्वाधिक FDI ही महाराष्ट्रात होत होती, सर्वाधिक GDP महाराष्ट्रात generate होतो. जेव्हापासून bjp ने चुकीच्या पद्धतीने GST लागू केला , आणि महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातला पळवल्या .. तेव्हापासून महाराष्ट्राची वाट लागली.
आज महाराष्ट्र जर केंद्राला 100 रुपये टॅक्स देत असेल तर केंद्राकडून फक्त 7 रुपये महाराष्ट्रात गुंतवले जातात.
फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर bjp पेक्षा काँग्रेसच्या काळात च महाराष्ट्र भरभराटीला आला .
Mhatara hoshil Bala gap bas
UP,बिहार नेहमीच भिक मागणारी राज्य आहेत आमच्या महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय का?आपले सत्ताधारी गुलामच आहेत यांचे ब्र शब्द काढत नाहीत .आता विधानसभेला दाखवू
मी मराठी आहे पण मी सर्व देशबांधव माझे आहेत मानतो.कोणी भिकारी समजत नाही।
महाराष्ट्रात पण काही भाग ,अविकसित आहेत।तिथे उद्योग नाहीत।मग इतर विकसित भाग म्हणाले की आम्ही कर जमा करतो ,मग अविकसित भागांना जास्त निधी का? तर कसे वाटेल?
Up bihar chya manasamule udyog chalu aahe
Tujya aai ghal up Bihar la bhadvya@@rockon02
Vote nahi Dil ki asach aastay Bala yamule 🎉 kuth khayach te kalal pahije
@@must604मग तो पैसा आपल्या अविकसित भागात लावावा ...
बोल भिडु आणि टिमचं कौतुकच करायला पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता योग्य, परखड व महाराष्ट्रहिताचे विश्लेषण अतिशय छान पद्धतीने मांडतात.
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
दक्षिणेकडील राज्यांमधून जी मागणी होतं आहे ती मागणी महाराष्ट्राने केली पाहिजेत. एकतर आपलया भाषेला अभिजात चा दर्जा देत नाही दक्षिणेत दिला. महाराष्ट्र वेगळा देश केला पाहिजेत.🔥
महाराष्ट्रात सुध्दा विदर्भ मराठवाडा खानदेश सुध्दा हीच मागणी करतील. नाही तर त्यांची पुर्वीपासून वेगळेपणाची मागणी आहेच. हळूहळू जिल्हे सुध्दा अशीच मागणी ठेवतील यांवर काय उत्तर आहे.
@@atmaram_yt महाराष्ट्र हा देशच होता आणि त्या देशाला अस्तित्वात(राजकीय भौगोलिक) छत्रपतींनी आणलं. आपण भारतीय(सगळी राज्य) म्हणून एक झालो. आपण थेट Germany सोबत तुलना करू शकतो. ऐवढी ताकद आहे महाराष्ट्रात.
@@atmaram_yt मराठवाडा खान्देश विदर्भ हे काय महाराष्ट्र बाहेर आहेत काय?
विदर्भाचा पैसा संघ सरकार पण खातंय ना.. आधी त्यावर बोला
@@atmaram_ytवेगळ्या विदर्भाची मागणी जनतेची नाही
सरळ सरळ bjp ला हरवा म्हणजे, आपल्या महाराष्ट्राला जास्त निधी मिळेल
BJP ला हरवले लोकसभेत म्हणूनच कमी निधी दिलाय... UP च्या CM मध्ये धमक आहे त्यांनी नेला बरोबर निधी...
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
@@aniketkhambayatkar5314आपला हा रिक्षावाला कसली वाट बघत आहे माहित नाही!
आता यांना तडीपार करूयात म्हणजे चांगला निधै मिळेल!
यावेळी BJP ला राज्या बाहेर पाठवायची तयारी झाली आहे.अंधभक्तांचे डोळे उघडायला लागले आहेत
Dada nahi midnar kadhich to abhyasacha vishay ahe abhyas kar adhi
उद्योग धंदे तर पळवळेच आता हक्काचा निधी पण नाही का😢
देशात महिन्याला 2लाख कोरोड़ GST जमा होतो। त्या मध्य महाराष्ट्र एक नबर आहे। त्यात महाराष्ट्र ला 8 हजार करोड़ देयाला केंद्र सरकार लाज वाटाला पहिजे।
पूर्ण देशाचे gst collection 1 लाख 40 हजार करोड आहे महिन्याचे
@@sanjaybhosale8933 संजय भोसले त्याला एवढी माहिती असतं तर कमेंट केली नसती
Are बोल भिडू वर चमचे जास्त आहेतः कुठ नादी लागतो ह्यांच्या 😂@@sanjaybhosale8933
@@aki-un8jwठिक आहे नसेल माहिती त्यांना ...पण भारतातील महाराष्ट्र हे अस राज्य हे सगळ्यात जास्त कर देते हे तरी बरोबर आहे ना ?? ... केंद्रात सरकार कोणाचही असो ते भारत सरकार असत त्यांना सगळे राज्ये समान असली पाहिजे .. हा सरळ अन्याय आहे महाराष्ट्रातल्या जनतेवर ..
@@akshaykate4475 2011 साली नियमावली बनवली आहे त्या नुसार वाटप होत आहे . याच्यापेक्षा जास्त रक्कम मिळाली पाहिजे ती मागणी योग्य आहे या सरकारच्या काळात होत आहे हे चुकीच्
अजून हे दोन गुजराती सुधारले नाही तर भाजपची महाराष्ट्रात पूर्णपणे वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही.
उत्तर प्रदेश महत्त्वाचं आहे कारण यावेळेस आयोध्ये मध्ये पराभव झाला आहे. महाराष्ट्राचं काय आले काय गेले काय. तसंही शेवटी पोट जात आणि धर्मानेच भरतं महाराष्ट्राचं. 🙏
तुमच्या भक्तीला सलाम 😂😂
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
मग आता विधान सभेला यांचा सुफाडा साफ करूया म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला जास्त पैसे मिळतील!
यावर एकच पर्याय आहे, स्वायत्त महाराष्ट्र 🚩
हे पाहून BJP चि लाल करणाऱ्या ना लाज वाटली पाहिजे
Laaj tula vatli pahije lavdya.. Maratha politics 59 varsha kelay... Sharad pawar chi bulli chokun savay jhalay tumhala...Tyne kay may jhavun thevlay te bg agodar
आम्हाला लाज बिलकुल वाटत नाही,स्वतःच्या घराण्याची हजरो पिढ्यांची तरतूद करणाऱ्या घराणेशाही पक्षांपेक्षा BJP खूप चांगली.
कुणाला काही वाटायचेच,तर घराण्यांची सेवा करण्यात ,हाजी हाजी करण्यात, धन्य मानून ,घराणेशाही सपोर्ट करणाऱ्यांना वाटले पाहिजे.
आम्ही भाजप ला बिलकुल मत देणार नाही,पण समोर एक घराण्याची मालकी नसलेला एकतरी पक्ष आला पाहिजे।
आजोबा, नंतर,मुलगा,नंतर नातू, मग पणतू,अशा चालणाऱ्या पार्ट्या आम्हाला नकोत,
जय हिंद!जय महाराष्ट्र.
कॉंग्रेस नेच हे नियम बनवलेले आहेत आभ्यास करून बघा
आणी मी सुधा कॉंग्रेसचा मतदार आहे
Tujhi jalali na hi tula athavan kaaran tujhe saheb tujha pappu tujhe bhavi CM Yana vichar kiti jalali te
कांग्रेस ची लाल करणाऱ्यावर लाज वाटली पाहिजे. चमच्यांनो सुधरा जरा
आपल्या राज्यात गुजरात्यांचं सरकार आहे.. काय करणार.. कुणीही आमदार ह्यावर आपल्या विधानसभेत बोलणार नाही.. आपल्या खासदारच दिल्लीत बोलण तर दूरच ..
Chutiya Maharashtra la Gujrat peksha jast paise bhetle aahe
तुम्ही कितीही जागरूकता करा पण महाराष्ट्र मध्ये जातीयता हा मुद्दा सर्वाधिक संवेदनशील मुद्दा आहे
Video tr tax wr ahe comment cha dur dur prent sambhand nhi.
ब्रह्मण लोकांनी धर्म भेद जात भेद सुरु केला आता पूर्ण देश भोगत आहे.
Tuzi jaat dakhavu nako. Vishay samjun ghe aadhi.
To mhanaje only NCP (SP)
महाराष्ट्र....ने gst बंद करावी
Ky chutiya giri boltoy 😂😂 bhava tu jara school madhe ja
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
विधानसभेला भाजप महाराष्ट्र chya बाहेर फेकून देवू थांबा जरा
Nkkki
ईतर राज्यातील लोकप्रतिनिधी निधीसाठी केंद्र सरकारवर दबाव टाकतात. परंतु महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि राजकारणी फक्त स्वतः चा विचार करतात, महाराष्ट्राचा नाही हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे😢
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
आता हाच मुद्दा आणी मराठा आरक्षण पासून पुन्हा शेतकरी ची लूटमार हेच मुद्दे
या सरकार ला भारी पडणार आहे येत्या विधानसभा निवडणुकीत लिहूनच घ्या
Yenar ch nahi te nivdun. Tasa hi marathe ani muslim MVA la ch vote detat
Mag bjp la tari kai padli ahe yanchi
तुम्ही कितीही समजावून सांगा आम्हाला लाज वाटणार नाही
आमच्या लोणी इतरांना फुकट खायला मिळते, आम्ही जास्त कर भरतो पण इतर राज्यांना मोफत वीज, रोड टॅक्स, टोल टॅक्स, वाहन टॅक्स, मालमत्ता कर, गुंतवणूक कर कमी दरात मिळतो.
महाराष्ट्र सरकारने सर्वात जास्त टॅक्स चा पैसा केंद्र सरकार मधे जमा केलाआहे परंतु नेहमीच या महाराष्ट्राच्या वाट्याला सापत्न वागणूक दिली गेली आहे
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत.. मग कोणती पण सरकार असू दे
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
@@WhySoSerious-hd8nk are baba gst ha indirect tax ahe to company kadun nahi tar loka kadun zama kela jato ani gst sarvat jast Maharashtra bharto😅😅😅
@@user-uy2kl9gj9c व्हा तुझा अभ्यास.. सर्वात जास्त टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स मुळे जमा होत असतो.. GST चा वाटा पण मोठा आहे, 34 % च्या आसपास... पण कंपनी सुद्धा पे करते.. नीट अभ्यास कर.. आणि महाराष्ट्र जास्त भरू दे या कमी... त्याने काही फरक पडेल का??? कारण अटी तर सर्व राज्यांना सारख्याच आहेना... मग कोणी किती पण देऊ दे... यात काही बदल नाही होत, आणि हे 2026 पर्यंत असच राहील, 2027 ला परत 16th fiancee
@@user-uy2kl9gj9c व्हा तुझा अभ्यास.. सर्वात जास्त टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स मुळे जमा होत असतो.. GST चा वाटा पण मोठा आहे, 34 % च्या आसपास... पण कंपनी सुद्धा पे करते.. नीट अभ्यास कर.. आणि महाराष्ट्र जास्त भरू दे या कमी... त्याने काही फरक पडेल का??? कारण अटी तर सर्व राज्यांना सारख्याच आहेना... मग कोणी किती पण देऊ दे... यात काही बदल नाही होत, आणि हे 2026 पर्यंत असच राहील, 2027 ला परत 16th finance commission असेल तेव्हा परत सर्व राज्यांचे सर्वे होणार.. आणि त्याचा निकाल पुढील 5वर्षा साठी असेल.. म्हणजे 2027 पासून 2032 पर्यंत.. आणि एकूण निधी चा 41% च सर्व राज्यांना देण्यात येतो
हे दोन गुजराती महाराष्ट्रातील लोकांवर एवढा अत्याचार का करत आहे ? या दोन लोकांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी सर्वात जास्त संकटात सापडला आहे.😢😢
महाराष्ट्राचा शेतकरी उभा जन्म संकटातच आहे मग सरकार कुणाचही असो...
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
मुळात कर्जमाफी ची सवय लागली आहे.
@@bittertruth5632 खरंच आहे हे...
येणाऱ्या विधानसभेत यांना दाखून देऊ यांना मग द्या यांना जास्त निधी.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्यामुळे या दोन गुजराती राज्यकर्त्यांना महाराष्ट्राचा प्रचंड राग आहे. हे महाराष्ट्रातील लोकांवर नेहमी अत्याचार करत असतात. परंतु, यांना हे कळत नाही की सत्ता येत जात असते.😢😢
महाराष्ट्र भारतात सगळ्यात जास्त GST जमा करतो केंद्रात... त्या नंतर तामिळनाडू... आंध्रपरदेश असा नंबर लागतो.. पण केंद्र सरकार महाराष्ट्र ला दुयम दर्जा देत आहे.. पैसे आम्ही जमा करायचे आणि फायदा UP.. बिहार.. गुजरात....
येवढं करून सुद्धा उत्तर प्रदेशात भाजप ला 33 सीट मिळतात 😏😏
aaplyat 5 milayla pahijet
तू जा तिथे
Mg jawa Amcha Maharashtra mdun UP mde 😂.
@@movietrailer3616तू म्हणजे महाराष्ट्र आहेस का.
महाराष्ट्राप्रमाणे उत्तर प्रदेश राज्यात जातीय कार्डचा वापर केला आहे. देश धर्म आणि विकासापेक्षा जातीयवादी प्रवृत्तींचा पेव फुटले आहेत.
जेवढा कमी निधी तेवढ्या कमी जागा द्या जागेवर येतील
जागा कमी दिल्या निवडून म्हणूनच निधी कमी दिलाय...
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
आपले नेते सतत एकमेकांसोबत लाथाळया खेळण्यात दंग आहेत. त्यांना मराठी लोकांशी काहीही घेणे देणे नाही. महाराष्ट्र खड्यात गेला तरी चालेल आम्ही फक्त फाल्तु ईगो सांभाळत बसणार.
बरोबर बोलास भाव
संजय राऊत, आशिष शेलार, नाना पटोले, सुषमा अंधारे हे नेते फक्त एकमेकांना बोलण्यासाठीच Media चा वापर करतात... महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केंद्रातील सरकार ला कधीच धारेवर धरणार नाहीत...
अन्याय नाही हा न्याय आहे जाधव साहेब, महाराष्ट्राच्या जनतेला ते आधी समजायला पाहिजे होते
महाराष्ट्रा साठी अच्छे दिन आले 😮
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
म्हणुन दक्षिणेतील राज्ये वेगळी करा म्हणतात
मोदी मोदी करा अजुन 😂😂
Modin vat lavli aani nidhi kmi dila khup
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
@@rajeshdakhore9084 seat sudha kami dilya😄
यामुळेच महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजप सरकार पाडणार आहे , आपले महाराष्ट्रातील महायुतीचे नेते फक्त स्वतःची घरे भरत आहे अस वाटतं आहे त्यांना असं वाटत आहे की लोकांना काहीच कळत नाही पण निवडणुकीत लोक दाखवून देतील
Asch vatl pahije tyanna aata paise khau dya n Nivdnukit paise vatu dya. Yanchech paise gheun yana padut. Bs zhl Gujrati Janta Party la Gujrat la pathvaych aata
महाविकास आघाडी आल्यावर तरी केंद्रातला निधी कुठे मिळणार आहे 😂😂😂
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
अबकी बार मोदी तडीपार
Maharashtrat rahanare UP wale kadhi ya Badal bolta na midnar nahi. Hindi media spread hate against marathi...
राज्य प्रतिनिधीनी केंद्र सरकार कडे निधी मागायला हवा, सरकार मध्ये कुठचा पक्ष आहे त्यापेक्षा राज्य आपल आहे , टॅक्स कलेक्शन आपल राज्य जास्त देत मग येणार पैसा आपल्याला जास्त हवा, आपल्याकडे भरपूर प्रोब्लेम आहेत , भरपूर काम करायचं आहे , ही अशी राजकीय उदासीनता बरी नही, आपल्या राज्यासाठी लढावं लागलं तर राजकारण बाजूला ठेवून लढायला पाहिजे
जय महाराष्ट्र 🚩
fakt 4 mahine baki aahet vidhansabhela .... parat yana zatka denar
Ho kharch maharastra la kadipn kmich rahte kahi aso
गप्प रे झाट्या
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
Dya ajun bjp la vote......
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ केला पाहिजे यांचा
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
Andhabhakt kay bolnar ya var
तो सर्व वर्ग व सर्व लोक
ही गोष्ट
आपल्याला कशी पुरक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतांना दिसतील 😂😂
Te ydz aahet. Mostly ashikshit aahet.
Modi modi
@@AppleIphone287modi
Andhbhakt kahitari comment lihitil.......Ani shevti Jai shree ram.😂😂😂
100 rs ghyache
Ani 10 rs dyache 😂😁💯🤣😌😄😄😄😁😂😂
हे दरवेळी आहे महाराष्ट्र जास्त कर भरतो पण उत्तर प्रदेश ला जास्त परतावा मिळतो तरिही तिकडचे लोक इकडे येतात
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
महाराष्ट्रात जाति वादाच्या राजकारणा मुळे प्रगती दूर जात आहे ...
प्रत्येकजण आपल्या जातीतल्या उमेदवारांना मतदान करत आहे . तो त्या लायकीचा आसो व्हा नसो 🤐
Ha jatiwad thev bajula BJP chi khi khair nh aata
@@SK-ce7kuतूझ्या मताला काही किंमत नाही... जे बिनकामाचे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचे मतच लोकसभेत विधानसभेत विचारले जाते... त्यामूळे तुला काय वाटते याच्यापेक्षा निवडून कोणाला देतोय तो मतदारसंघाच काम करेल का नाही हे जास्त महत्वाचं आहे...
@@aniketkhambayatkar5314Lokshahi mde prtyek matala kimmat aste. Vajpayee ch sarkar ek matane kosala hota. Ani mi party bghu nivdun nhi det mi jr Bjp ch virodh krt asel tr khi fail Congress chya netyancha pn virodh krto. He sgle nete aaplyalamde bhandan laun picture bght aht. Yancha Right karyakram ya vidhansbhela krava lagl
सत्ताधारी सत्ते साठी , ऐक दिवस महाराष्ट्र ला भिकाला लावणार,घ्या मोदी .
Acche din aa Gaye hi 😂
महाराष्ट्रा तले राजकीय नेत हे कारणिभूत आहेत
महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा दिला पाहिजे
द्या मत BJP ला.... म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला.
असच चालू राहिलं तर भारताच अमेरिका ह्यायला वेळ लागणार नाही United States of India
आपले नेत्यांना नुसते पद पाहिजेत आणि जनतेचा थोडासा 🌰 पाहिजे...बाकी राज्य गेलं उडत
विधानसभेला ह्याच उत्तर देऊ आम्ही
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
आता महाराष्ट्रात सरकार पडणार
जेवढं seat दिले तेव्हढाच पैसा भेटणार जास्त नाही 😂😂😂
हा विडियो पाहल्यावर लक्षात येते की आता थेट विधानसभेची ही पवारांची तुतारी वाजायला लागली की काय ?
पवारांची तुतारी सध्या कोण चांगली वाजवतोय ह्यावर सध्या रोहीत पवार आणि जयंत पाटील ह्यांच्यात जुंपली आहे 🤣
आणि तिकडे जरांगे पाटील म्हणताय मी असताना हे दोघे शर्यतीत आलेच कुठून 🤣
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
महाराष्ट्रात कितीही उद्योग आले तरी जो पर्यंत मराठी माणसाला प्राधान्य देत नाही तो पर्यंत कितीही उद्योग आले तरी फायदा नाही.... इकडे गर्दी वाढत आहे.....
गुजरात किती निधी दिला आहे..
पैसे द्यायला काहीच हरकत नाहीये पण त्या पैस्याच पुढे काय होत? उत्तर प्रदेश का developed state नाहीये. तस बघायला गेल तर महाराष्ट्राला 30-35 टक्के द्यायला पाहिजे ते पण चुकीचे आहे. कारण मुम्बई आणि पुण्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे.
जय महाराष्ट्र!!🙏
महाराष्ट्रावरचा अन्याय आता मराठी माणूस सहन करणार नाही याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये नक्कीच देऊ 😡😡😡
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
मोदी ल pada
मुख्यमंत्री काय करतोय
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
तुम्हाला अभ्यासाची जास्त गरज आहे
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
उत्तर प्रदेश ला बुलडोझर नवीन घायला जास्त पैसे दिले आहेत....😂😂😂
देश एक आहे म्हणतो ,असमानता कमी करणे हे एक मोठे महत्वाचे काम आहे.समसमान वाटप करायचे तर देश एक रहाणार नाही.आज गरिबांसाठी रेशन, इलेक्ट्रिक बिलात 100 युनिट पर्यंत कमी रेट,याची कारणेच असमानता दूर करणे हा आहे.
त्यामुळे यात गैर काही नाही.
कसं आहे ना महाराष्ट्र बहुमत देत नाही ते गुजरात, एम पी आणि यू पी देतं हाच फरक आहे.
जर यू पी नाही दिलं तर त्यांना पुढच्या वेळेस ५००० पण नाही मिळणार.
Centre Government ne Maharashtravar kelela anyay yavar combined video banava companya palavane, GST, Nidhi vatap
माहितीपूर्ण विडिओ अरुण राज धन्यवाद
देशात कोणतीही सरकार येऊं दे
ते नेहमी महाराष्ट्राला दुजा भाव मिळतो
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
द्या निवडून अजून महायुती....
महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र देशा 🚩
महाराष्ट्र वाल्यांना गुजरात च गू आवडत आहे ना याच एक उदाहरण.
Ho dilliche talve chatnare sattet aslyavar asech honar...
Jay Maharashtra ❤
Ghya Vikas
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
Tax maharshtra ne bharaycha ani return madhe khi nhi... Pudhchya velela sarva khasdar padayche yanche
उत्तर प्रदेश 80 खासदार इथे 25 हजार कोटी.
महाराष्ट्रात 48 खासदार 8 हजार कोटी
महाराष्ट्राच्या वाट्याला अर्धे सुद्धा नाही.
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना...
एक अस कारण आहे की महाराष्ट्र ची इकॉनमी भारतमधे 1 नंबर आहे सो कमी दिला निधि
महाराष्ट्राचा टॅक्स स्वतः महाराष्ट्रावर खर्च व्हावा
मूर्ख आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
खूप सुंदर माहिती आहे
खरबूजा झोपलाय ❓
डबल इंजन सरकार इफेक्ट्स
सर्वप्रथम हे निधी वाटप कोण करत? निधी वाटपाचे जरी अधिकार केंद्र सरकारला असले, पण,कुणाला किती निधी देयाच हे ठरवत 'नीती आयोग'. नीती आयोगाच्या आधी 'योजना आयोग' ठरवतो. 2014 पासून नीती आयोग आणि काँग्रेसच्या काळात 2014 पूर्वीचा योजना आयोग ठरवायचं. हा निधी वाटप, कोणता राज्य किती उत्पन्न देत यावर निधी वाटप होत नसतो. ज्या राज्याची सामाजिक स्तिथी, आर्थिक स्तिथी, त्या राज्याचा GDP वर ठरवलं जातो. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य जरी असले, पण, महाराष्ट्र आणि गुजरात पेक्षा मागास आहे त्या पाठोपाठ बिहार सुद्धा मागास आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल ह्या तीन राज्यांना निधी सर्वाधिक गेला आहे. या तीन राज्याचे GDP , दरडोई उत्पन्न महाराष्ट्र आणि गुजरात पेक्षा कमी आहे. आपण बघाल तर हे राज्य फक्त दिसायला मोठे आहेत. पण , तिथे सर्व बाबतीत मागासलेपण आहे. देशाला विकसित करायच असतील तर देशातील लोकसंख्या घनता, क्षेत्रफळ, सामाजिक , औद्योगिक, इन्फ्रास्ट्रक्चर याबाबतीत सुधारणा आवश्यक आहेत.
या राज्यांना विकसित करून काय करणार ? तिथली लोकं तर इथंच येतात काम करायला आणि राहायला. राहिली गोष्ट महाराष्ट्राची तर महाराष्ट्रातले काही ठराविक जिल्हे प्रगत आहेत. बाकीचे मागास आहेत.
अश्या प्रकारे निधी वाटप होत राहिला तर मोदी पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्र ला मागासलेला राज्य बनवेल😢
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना...
सारा पैश्याचा माज
राज ठाकरे महाराष्ट्राला नेहमी आठवणार कारण तेव्हा राज योग्य बोलत होता पण मराठी समाजाने एकमताने त्याला सात दिली नाही...... आता सुपारी आणि बोलूच नका पवार उध्दवचे भुमिका... जातीचं राजकारण सगळ्यांना माहित आहे.
बिनशर्त पाठींबा कशाबद्दल दिला ,कुठली चौकशी थांबवायला,हे पण राज ठाकरेंना विचारा
@@nitinpatil5851 जरांगे पाटिल मागे कोण आहे ह्यांची चौकशी केली पाहिजेत. मातोश्री १ २कश्या उभ्या राहिल्या ह्याची चौकशी झाली पाहिजेत😂🤡
सुपारी घेतली तर घेतली
@@nitinpatil5851 राजने मराठीसाठी cases तरी घेतल्या लोकांची सहानुभूती घेऊन मत नाही मिळवली. उध्वस्त वर एक तरी case आहे का?
@@yogeshsawant714 तुच्या आईची का?
Arun raj sir.... nicely explained😊
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना
It's really educative and eyes opening videos for Maharashtrian people, great job.
१५ व्या वित्त आयोगाचे निकष!
ह्या आयोगाच्या शिफाशींनुसार निधी वाटप होते रे.
आणि ४१ नाही रे ४२ टक्के
खूप हुशारीने सत्य माहिती शेवटी सांगायची आणि सुरुवातील नरेटीव पसरवून घ्यायचं!
व्वा बोल भिडू 🔥🔥
Madat karnyat Maza Maharashtra Sarvat pudhe asato pn jyana madat karto tya rajyatil lokanna kiti fayada hoto?
Ajun nivada Bhaiya Janta Party la😁
याला अन्याय म्हणत नाही.....एखादा लहान भाऊ पुढे जावा म्हणून केलेला प्रयत्न आहे
पण आपल्याच अंगातले काही भाग Pwd आहेत त्यांचे विचार नाही येत.
Very interesting and Informative 👍 Everybody should think about it
केंद्राला माहिती आहे. महाराष्ट्रातील नेताला पैसे च काम कमी आहे.राज्य सरकारने काटकसर शिकावे.
दरवेळी उत्तर भारतात संपुर्ण निधी वळवला जातो तरी ते राज्य त्या पैशांचा सदुपयोग करून आपल्या राज्यांचा विकास करत नाहीत मग महाराष्ट्राने नेहमी भुर्दंड का सहन करावा? महाराष्ट्रतही अनेक जिल्हे मागास आहेत, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पैसे नसतात महाराष्ट्राकडे मग सगळ्यात जास्त कर देऊनही निधी का कमी?
इथे कोणी साक्षर आहे की नाही??? 15 th finance commission (2021-2026)नुसार हर एक राज्या ला पैसे दिले जातात.. हे तरी माहीत आहे का? त्यात काही नियम आहेत, कोणाला किती कोणत्या गोष्टी नुसार द्यायचे म्हणून.. अभ्यास करत जा केव्हा😡😡😡., उगाच असल्या चुतिया कडून राज्या राज्या मध्ये भडकवायच काम चालू आहे... आणि लोक पण ऐकून लगेच लागले बोंबलयाला... केव्हा तरी स्वतः पण काही गोष्टी चा अभ्यास करत जा... सर्व काही नुस्त यूट्यूब, डोक्याचा वापर आता कोणी करतच नाही... सविधानिक च आहेना, यात कोणी कोणत्या राज्या ला मुद्दाम काहीच देऊ शकत नाही, नाही कमी करू शकत..
आणि महाराष्ट्र टॅक्स जास्त का भरतो, कारण अनेक कंपनी चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र या मुंबई मध्ये आहेत.. जरी त्यांचे व्यायसाय बाहेर च्या राज्यात असेल, तरी टॅक्स मुख्य कार्यालय मधून भरले जातात.. त्या मुळे महाराष्ट्राचा वाटा वाढतो... हे पण माहित नसेल काही लोकांना...
Maharashtra RTO fitness passing panlti stop.. Rickshawala mela 😢😢😢😢
देशात कष्ट करणार्यांची उपेक्षा होत आहे हेच खरं
हे लोक कधी आमदार आणि खाजदार यांची मिलकत महिना महिना कशी वाढते यावर आजून एकही टि व्ही आणि CZcams वाले बोलत नाही...
Bol Bhidu Best Channel Love you Guys
उत्तर प्रदेश राज्य चार भागात विभाजित करून त्याचे 4 नवीन राज्य निर्माण केले पाहिजे, महाराष्ट्र राज्य विघटित करून विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र असे वेगवेगळे राज्य निर्माण केले पाहिजे. नेहमीच gst आणि इतर बाबतीत मोठी राज्य कोणत योगदान देते? पश्चिम महाराष्ट्र भागातून येणाऱ्या पैश्याचा वाटा देशभरात वाटला जातो, कित्येक वर्षे गेले. आता छोटी राज्य निर्माण करणे हे केंद्र सरकारने राबवण्यासाठी वेळ आली आहे.
हे जर असच चालत राहिले तर एक दिवस महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्ये... भारतापासून वेगळे होतील... Like USSR...
Yes ! We deserve better than this shit federal structure
we as maharashrians should ask for separate country. or come up with with something like europian union
Yes ! We deserve better than this shit federation structure
Yes ! We deserve better than this shit federation structure