Vidhan Parishad Election मध्ये Jayant Patil यांना धक्का, MVAच्या पराभवाला Uddhav Thackeray जबाबदार?
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- #BolBhidu #VidhanParishadResult #JayantPatil #UddhavThackeray
राज्यातल्या हाय व्होल्टेज अशा विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल अखेर हाती आले आहेत. ११ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये झालेल्या या लढतीत महायुतीचे सगळे ९ उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाचे पुरस्कृत आमदार जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळं आपले तिन्ही उमेदवार निवडून येण्याचा विश्वास असलेल्या महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दुस-या पसंतीच्या मतदानात भाजपचे सदाभाऊ खोत, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात चुरस होती. यामध्ये जयंत पाटील यांचा पराभव झाला.
काँग्रेसची मतं फुटल्यामुळं जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात असलं तरी जयंत पाटील यांच्या पराभवाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे असल्याची चर्चा होत आहे. यामागची नेमकी कारणं काय, जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे जबाबदार कसे ठरले, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
कर्मांची फळं
मविआ मध्ये असुनही जयंत पाटील यांनी अंनत गिते यांना लीड दिला नाही पेन आणि अलिबाग मध्ये शेकाप ची खूप मोठी ताकद होती. पण शेकाप ने मदत केली नाही
💯
Hoy धोका दिल्यावर उद्धव साहेब सोडत नाहीत
Gite saheb padnya mage 2 karna hoti hi samjun ghya je votes milale gite sahebanna te suddha nashiba mulech naitr te suddha milale naste…..gite saheb padnya magcha 1 karan manje te jevha khasdar hote tevha kadhi tyanni tyancha matadar sangat rahun kahi kam kela nahi Ani padnya magcha 2 karan manje aata cha jamanyat raigad madhe lokanna paise gheun votes deyachi savay lagle tatkare saheban mule tyanni khup paise vatle sagli kade ani gite saheb havet rahile bin paise Deta loka votes detil
अलिबाग मधून तटकरेंना 39 हजार मत मिळाली,,आणि ती जयंत पाटील मुळे,,,,
एकदम पर्फेक्ट खेळले आहेत उद्धव साहेब,पाटील कंपनी ला वाटत अलिबाग मध्ये आपल कोणीच वाकड करू शकत नाही,अलिबाग आणि पेण मध्ये तटकरेला लीड भेटतोच कसा,पाटील कंपनी ने तटकरे सोबत लोकसभेत settlement केली,लोकसभा मे धोका इसलिये ठोका🔥
शेकापचा फक्त एक आमदार असताना त्याना उमेदवारी देण मुळीच चुकीचे होते. उद्धव साहेबाचा निर्णय योग्य होता
उमेदवार आला पण अब्रू गेली भाऊ! एक आमदार असताना उमेदवारी ही चर्चा करूनच दिलेली. ती देणं यामागे वेगळी गणितं असतात. यालाच राजकारण म्हणतात.
एकदम पर्फेक्ट खेळले आहेत उद्धव साहेब,पाटील कंपनी ला वाटत अलिबाग मध्ये आपल कोणीच वाकड करू शकत नाही,अलिबाग आणि पेण मध्ये तटकरेला लीड भेटतोच कसा,पाटील कंपनी ने तटकरे सोबत लोकसभेत settlement केली,लोकसभा मे धोका इसलिये ठोका🔥
वा छान लिहिलंत आणि खरं आहे
Barobar ahe bhava tuja
दोन्ही काँग्रेसला आता कळून चुकले
उध्दव काय चीज आहे
देवेंद्र फडणवीस ला त्याने दिवसा तारे
चमकवले होते 😂
Narvelar la congress chi mate padlich mhanun nivdun ale
यालाच गद्दारी म्हणतात
congress la he pan mahiti aahe fadnvees ni udhav la rastyavar aanun takal hote... ughad firat hote pawaranchya madati sathi aknath gelyavar
😂
Tu santrajya uchal uddhav chya
कसलं विलन प्रत्येकजण स्वतः च्या पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न करतो ठाकरेंनी ताकद नसतांना स्वतः चा आमदार निवडून आणला जयंत पाटील आणि शरद पवार यांना आमदार स्वतः च्या बाजूने ओढून घेण्यात अपयश आलय
16 UBT kde hote tyani patilana dhoka deun narvekar jinkavl. extra 7 vote patilana bhetli pahije hoti ti kuth geli
dhokebaaj aahe UBT
उद्धव ठाकरेंचा दोष अजिबात नाही कारण पाटील आणि शरद पवार साहेब हे गाफील राहिले आहेत
शिवसेना ठाकरे कळे 16 आमदार होते फक्त 7 आमदार लागत होते ते नार्वेकर ला मिळाले... आणि नार्वेकर आमदार झाले
👍🤗 Uddhav Saheb 💪
*Uddhav Saheb💪 cha २ Congress la danka.*
असा काही नाही तुम्ही पैसे घेऊन दाखवता आहे 😂😂 उद्धव ठाकरे ना ह्या पाटील नी रायगड आणि मावळ मध्ये दगा दिला होता त्याचा वाचपा काढला
अरे दिड शहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
शेकाप नी दगा दिला हे बरोबर पण आता उध्दव जी नी पवार साहेबा बरोबर पंगा घ्यायला नको होता, विधान सभेला पवार हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर दगा बाजी करणार नाहीत कशावरून?
गळ्यात हात टाकून वेळेवर गळा दाबण्यात साहेबांचा हात खंडा आहे, हे ठाकरे विसरले का?
@@shailendraborate6954हा इशारा आहे फक्त त्यांना
तसा प्रकार अजिबातच नाही उध्दव ठाकरेंचा नाईलाज होता कारण त्यांची ही अस्तित्त्वाची लढाई होती आज नार्वेकरांच्या विजयाने महाविकास आघाडीला विधानसभेत १००% ताकद मिळाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे हे कधीच दगाबाजी करणारी व्यक्ती नाही ती व्यक्ती सरळ सरळ काय असेल ते समक्ष बोलते उगाचच कोणाचा राग कुणावर काढणे बरोबर नाही आणि हा जो बोल भिडू आहे ना हा पिन मारू सिताराम आहे
ठाकरेनी स्वतःचा उमेदवार निवडून आणला ज्या शेकाप एक आमदार आहे ते कायम दुसऱ्याच्या भरोशावर निवडणूक लढवत आहेत
अरे दिडशहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
मग अनंत गिते यांच्या पराभवाचे विलन जयंत पाटील आहेत का असाही प्रश्न पडू शकतो.
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@@nikhilkhaire8002गितेना उत्तर रत्नागिरी मधून लीड मिळालंय त्यामुळे खापर फोडणारच
फुटीराना शिक्षा झाली नाही तर असे होतच राहणार पाठीशी घालणे चुकीचे
ha congress che futale pada tyana 🤨
Jaynt patlani sunil takrena na madtat kelti mhnun tyanachi game keli
अरे दिडशहाण्या, पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
महाराष्ट्रात काहीही घडले तरी त्याला उद्धवसाहेब हेच जबाबदार आहेत असे म्हणण्याची सध्या फॅशनच आहे 😂
खरे कारण वेगळेच आहे 😊
😂😂
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
@@nikhilkhaire8002
भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली असती तर चित्र वेगळे दिसले असते, मान्य
उद्धव thakare la badlam tumhi bol bhidu walyani kela paise khan suru kele watate tumhi
ho ka roj fadvees var vidio banun tyala badnam kart hote teva mela hota ka tu
कांग्रेस ची फूट कशी समजली असती
करावे तसे भरावे ….
शरद पवार पेक्षा उद्धव ठाकरे कडे जास्त आमदार होते त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला आणि निवडून पण आणला. त्यात काय चुकीच आहे. एक आमदार असलेल्या उमेदवारा ला 15आमदार असलेल्या पक्षाने पाठिंबा द्यायचा का?
बरोबर 😂😂
Uddhav Thakre saheb ❤
उध्दव ठाकरे सारखे राजकारणी आहेत म्हणून .. निवडणुका तरी होतात
नाही तर हे सगळे संगनमत करून घेतील
ha ka udhav janmla pan navta na tari election hot hoti
Bol bhidu vikal gel ahe.. funding jhaleli distey😅
ho ka roj fadanvees var vidio banun tyala badnam kart hote teva mela hota ka tu
Shinde che khoke pohchtayt mhnaych
आपला आमदार निवडून आणणं म्हणजे आपली ताकद दिसते
बोल भिडुची विश्वासहर्ता पण चाय बिस्कुटवाल्यांसारखी झाली सुधरा लकवर
हा खडू दुधात मिठाचा खडा टाकणारा भिडू आहे
Mindhyane vikat ghetlay he channel
मुळात शेकापचा एकही आमदार विधानसभेत नाही मग कशाला जयंत पाटलाला विधानपरिषदेवर जायचंय...स्वताचे २४ आमदार निवडून आणा आणि खुशाल जा विधानपरिषदेवर
😂😂😂 chalu patrikarita
Result lagla ki vilan faltu patrikarita
alibaag lakshat ahe thackareyena madat keli asati aaj amdaar asate
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
16 आमदार असुन उमेदवार दिला म्हणुन बोंबलताय मग 14 आमदार असलेल्या पक्षालाच कशी काय उमेदवारी. राजकारणात प्रत्येकजण आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढत असतो.
गेली चाळीस वर्षे शिवसैनिकाना खुप आनंद झाला आहे कारण मा.मिलिंद नार्वेकर यांचा सारखे जुने शिवसैनिक निवडून येणे म्हणजे आनंदीत सर्व शिवसैनिक आहेत
Kontya base var thakare ni jayant patil la mat dili pahije hoti, 15 mat asun tyanni 1 mat naselelya patalana pathimba dyaycha kay akkal aahe tumchi
Kharay😂😂
खरंय🎉
मोरे ताई आल्या सुट्टीहून आता 3 महिने सुट्टी नाही
Aarti Bai kahi pan bolu nako, udhav Thakare yana vilan kase Kay manat aahes.
Udhav Thakare yanche 16 MLA aahet, tyana 7 chi garaj hoti.
Ulat sharad Pawar yani umedwar deyala nahi Pahije hota.
व्हिलन कसले ?
उलट उमेदवार निवडुन आणला....
aaplyach mitr pakshacha padun swath cha aanla waah yala gaddari dhokebazi bolatat
आरती, तुमच्या ओघवत्या वाणीचे मी कौतुक करतो. तुम्हास ही वाणी आपोआप लाभली की प्रयत्न करून ती तुम्ही प्राप्त केली. विवेचन केल्यास बरे होईल. धन्यवाद.
Kaka chi game zhali 😂😂😂
भाजपा कडून बोल भिडू यांना या video साठी किती rs मोजले ते सांगावे.
पेरल ते उगवणारच 😂😂
Real antagonist is Sharad Pawar, considering he could have supported UBT candidate.
Asudyana tri pdnar tr mahayuti ch
Lihun ghe re📝
हा दक्का तुम्हाला असेल बातमी देताना हे मतदान त्यांचे त्यांच्यात असते ते त्यांचे हेवे दावे काढत असतात खरी मजा विधानसभा ल असते
Shekap cha raigad madhe anant gite yana kiti fayda zala te sanga
मावळ व रायगड मध्ये शेकाप ने खोके घेवुन महायुतीचे काम केले त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले
मग त्याचा वचपा घेणारच ना
Jayant Patalne Zilla Parishad kiwa Grampanchyat ladavi! 😂
😂😂😂😂😂😂
कधीतरी खर सांगा हो...
कुणाचा पराभव आहे हे माहिती आहे...
ते १२मत विकत घेतली असतील यामधे विकत घेनारे विलन असतील
💯
काँग्रेसची मतं फुटलेली नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलेली आहेत त्याचं कारण अजित पवारांचे शरद पवार गटाशी असलेले जुने संबंध एवढं साधं कळू नये याचं आश्चर्य वाटतं काँग्रेसला विनाकारण बदनाम करू नका काँग्रेसमुळे नार्वेकर आलेत हे जरा सांगा
काँग्रेसने गेल्या वेळेस स्वतःचा उमेदवार चंद्रकांत हंडोरे ह्यांचा पराभव केला होता. स्वतः काँग्रेसचे लोक आमच्या पक्षाची मते फुटली हे सांगत आहेत.
Kahipan. Congress chi matt futali ahet he ekdam clear ahe
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
Bol bhido ni bjp chi supari ghetali aahe Kay??? UBT ne aapli seat nivrun aanli
Mhanje ata paryant mva Ani uddhav chi ghetli hoti he Manya karta
महाविकास आघाडीमध्ये एकजूट नसून बरेच आलबेल असल्याचे विधान परिषदेच्या निवडणूकिवरून दिसून येते असे झाले तर तिसरी आघाडी निर्माण होवू शकते .
सांगलीत पण अशीच मस्ती केली होती
ताई विधान भवनात वडेटीवर साहेब जे बोलले ते व्हिडिओ बनवा तरच समजेल की गोदी मीडिया नाही मनुन
अबू आझमी आणि mim ची मत शिंदे आणि भाजप ला मिळाली...... मतासाठी हिंदुशी गड्डारी केली bjp ne आणि शिंदे नी
Udhav saheb khare chanakya 💪
Chutiya konala sangu nako asa lok hastil 😂😂😂
काही ओढून ताढून आणायचं अन् बोलायचं
आमदारांनी खाल्ले पैसे
कर्माची फळ 🙏💐
हे सर्व राजकारण पाहून वाटतं की सगळेच पक्ष एकाच माळेचे 🔵🟣🟠🟢🟤.
स्व सत्ता स्वार्थ ..फक्त हेच खरं 😇
0:09 😊😅😅😮😮 0:12
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉
मा.मिलिंद नार्वेकर ना केलेले मतदान हे सर्व पक्षीय संबंधामुळेच निवडून आले आहेत हे शंभर टक्के बरोबर आहे
Bol bhidu mhanje BJP cha puraskarta aahe. Jayant Patil hyachya kade fhaka 1 MLA aani Sharad Pawar hyanchyakade fhaka 12 MLA aahet aani Uddhav Thakare hyanchyakade jar 15+2=17 MLA aahet tar tyanni kunlahi khare khote tharau naye.
पवारांना विरोध जाण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न महायुतीने करू नये. ही निवडणूक जनतेची नाही ही निवडणूक आमदारांची होती. जनतेच्या निवडणुकीत महायुती निवडून येऊ शकत नाही विधानसभेमध्ये
चुकीला माफ़ी नाही शिक्षा तर मिलनार च होती 🎉🎉🎉🎉
मा.अनंत गिते साहेब यांना जयंत पाटील यांचामुळेच पडले होते त्याचे प्रायचितत भोगा
Bahutek bol biddhu channel Pawaranchi bhasha bolu lagla ahe.
आपण उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यात वितुष्ठ निर्माण करण्याची सुपारी घेतली आहे काय?असेल तर कोणी दिली आहे? ते पण न समजण्या ऐवढी इंटरनेट जमान्यात जनता दुधखुळी नाही.याची नोंद घ्यावी.
शब्द जरा सांभाळून वापरा.
विश्वजित कदम च्या बाबतीत असे घडू शकते ...
कांही झालं नाही
शरद पवारांची खेळी आहे.
आम्ही सर्व एकजूट आहोत असं फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना वाटून ते गाफील राहतील.
शरद पवार साहेब अजित पवार यांचे निम्म्याहून अधिक आमदार फोडतील.
कधी कधी एक डाव जिंकू द्यावा लागतो.
भ्रम्हात ठेवण्यासाठी 😂😂😂😂
उद्धव ठाकरेंनी चांगला माणूस पाडला शेकापचे जयंत पाटील त्यांना विरोधकांच्या कडून सुद्धा वाहवा मिळत असते त्यांचे विरोधक सुद्धा म्हणत होते विधान भवनात जयंत पाटील हवे आहेत एकदम चांगला माणूस उद्धव ठाकरे एकदम गटार माणूस
आरे भावा उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या मुळेच महविकास च्या जास्त जागा आल्या.32 जागा येन्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहे. त्यात विलन कसं काय म्हणता , तेच युतीचे हिरो आहेत.
2014 मध्ये शेकापने रायगड लोकसभा मतदारसंघात रमेश कदम यांना उमेदवार दिली होती. त्यामुळे २०१४ मध्ये अनंत गीते हे अगदी 2,110 मतांनी निवडून आले.
4:10 येथे झालेली चूक दुरुस्त करा.
Uddhav Thackeray Is King Maharashtra 👑❤️🔥🚩
BJP kadun kiti peasa betho bahi
जयंत पाटील यांनी खासदार कीला आनंत गिते साहेबांना मद्त केली नाही त्या मुळे गिते साहेबांना पराभव झाला याचाच वजपा
Thakre played the game.
असं पण हा गुळण्यावला कधी हिरो नसणारच
Ho aheta
मुळ मुद्दाच हा आहे की पवार साहेबांनी स्वताचा उमेदवार देणे गरजेचे होते १००% निवडून आले असते
Don't underestimate shekap lal salam
Right move by UT
सगळ्यांच्या नादाला लागा उद्धव साहेबांच्या नाही .कट्टर शिवसैनिक उद्धव आणिबाळासाहेब ठाकरे यांचे❤❤
Jayant patil❤
धाबा
असे काय नाही
शेखपचे जयंत पाटील यांचा पराभव उद्धव ठाकरे यांनीच केला असे मला वाटते
कसा पराभव केला?
ha 100%
करायलाच पाहिजे होता. आणि केला सुध्धा. लोकसभेला धोका दिला होता.
पहिलं तर आपण रायगडला ५ वर्षे निवडून आल्यावर गायब झालेला उमेदवार दिलात, अवजड उद्योगमंत्री असून पण १ ही कारखाना रायगड मध्ये आणला नाहीत, आणि यावेळी ५०० च्या पाकीटांंच्या विरोधात किमान २०० चं पाकीट जरी भरल असत तरी गितेंचा विजय झाला असता, समोर पैशेवाला तटकरे उभा आहे हे माहीत असून पण आपली औकाद नव्हती पैसे वाटायची तर निवडणूकच लढवायची नव्हती ना, त्यापेक्षा भास्कर जाधव उभे असते तर निवडून आले असते, दरवेळी समाजाच्या मतावर आणी सहानूभूतीवर निवडणूक जिंकता येत नाही... सिट पडली म्हणून शेकाप वर खापर फोडताय,
असो, आता आम्ही पण विचार करू पूढे काय कायचयं ते...
Gharkombda 🏡🐓. gaddar aahe
Bhai na ubha karun padayach kaam zalay ka?
Hero आहेत बरं का
उबाटा लां एवढं डोकं असेल असं मला वाटत नाही 😂😂😂😂
Arati ❤
Uddhav saheb zindabad
Mahavikas Aghadi Futli MVA Sampli aata 😂😂😂
खर तर जयंत पाटील साहेब हे सर्वात अगोदर महाविकास आघाडी कडुन निवडुण यायला पाहिजे होते पण काँग्रेस आणि उबाठा च्या लोकांनी जयंत पाटील साहेब याणा पाडल आहे,मिलिंद नार्वेकर यांना जर उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली नसती तर जयंत पाटील साहेब हे आमदार झाले असते
BJP promoted Video 😂
Are thachrey kade 15 plus 2 ase amdaar hote , ani sharad pawar yanchyakde 12 amdaar hote mg khara game koni kela jayant patil yancha
मुळात व्हीलन नाना पटोले, शरद पवार आहेत हे कोणाच्याच लक्षात येत नाही ह्याला राजकारण म्हंटल जात 🙏🚩
बोलभिडु टरबुजची सुपारी वाजवतेय
Mahnje ata paryant fawda Ani vakdyachi vajvaycha asa mhanaychay ka ?
तुम्हाला इतकी दुर्लभ माहिती कुठून मिळते? का उगाच ठोकून देता?
Vidhanparishdechi niwadnuk Kashi hoti tya vr video banava bol bhidu team
मी म्हणतोय एक आमदार वाल्याने उभेच कशाला राहायचे..😂😂😂😂
सलग5 वेळ आमदार होणे शक्य नाही
Uddhav Saheb tumhi sincere pana sodun dya Ani shah katshahache rajkaran chalu kara
हा शरद पवाराना. धडा. आहे त्यांचा असा. समज होता. की. काहीही. करू. शकतो. भोग. म्हणावं. फळ