तसा कोठे विकास दाखवता येतो का? की पाहा हा विकास आहे...आणि मग मोदी 9 वर्ष सत्तेत आहे ,काय विकास झाला.तीन वेळा तलाक कायदा रद्द करणे,जो कोणी वापरत ही नव्हता,,कलम 370 रद्द करणे,राम मंदिर बांधणे याला विकास म्हणत नाही,देशाची आर्थिक परिस्थिती वर,जनतेच्या जाण्यावर विकास गणला जातो.कुणी म्हणेल रशन दिले जाते पण ते तर प्रत्येक सरकार देते,उलट पूर्वी सर्वांना राशन भेटायचे आता फक्त पिवळ्या रेशन कार्ड वल्यानाच भेटते. .
एका गोष्टीचा विचार पडतो की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नेते आहेत परंतु एका अजित पवार यांच्या वरच चर्चा गेली दोन अडीच वर्षे पासून होतांना दिसते. असे कोणते महान कार्य या व्यक्ती कडून झालेले आहेत जे की जनतेच्या जिवनात प्रचंड बदल झाले आहे किंवा अशी कोणती विचारधारा त्याच्या कडे आहेत की ती सुद्धा जनतेला दिसली नाहीत.आज भाजपने मोठ्या आशाने अजित पवार यांना जवळ केले ती गोष्ट साध्य होणार नाही.
पॉईंट आहे mdm पण सर्वसामान्य जनता ह्यांना विकासाभिमुख गोष्टी ची अलर्गी आहे किंबहुना त्यांना सतत एतर मुद्यांत गुंतवून ठेवायचं ते काम समाजमाध्यम न चुकता करत आहे बहुसंख्य लोकांची नेमकी इथेच गल्लत आहे गॅस किंमत कमी पाहिजे माझी बेरोजगारी गेली पाहिजे माझं आरोग्य शिक्षण जे माझं आहे ते उत्तम दर्जा च आणि मला परवडेल अस पाहिजे सोबत स्वछता क्लीन रोड ... दाखवा ते करा आणि मत घ्या .. 4 पक्ष काही इकडून तिकडे जाणार जनतेने वरील गोष्टी विचारल्या पाहिजेत सर्वच्च न्यायालयाने ह्यावर ओपन चर्चा करून जनतेच्या हिताचे निर्णय जो घेईल तो सत्तेत राहील आणि तो जबाबदार राहील असा कायदा बनवून घेतला पाहिजे शेवटी प्रस्तावनेत spast उल्लेख आहे जनता ही सर्वोच्च body आहे ❤❤
हल्लीच्या तरुण पिढीसाठी,तसेच ज्यांना राजकारणात जावयाचे त्यांच्यासाठी अगदी मुद्देसूद,दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक चर्चा आवडली. Decent discussion.thank you sir.
केवळ भाजप हाच एकमेव पक्ष आहे जो स्वस्वार्थासाठी सत्ता हवी असे मानत नाही. इतर सर्व पक्ष हे एखादा समाज वा विचारधारा यासाठी सत्ता हवी असे सांगतात तेव्हा ते खोटेपणा करीत असतात.
सुहास पळशीकर यांचे विश्लेषण एकांगी विचारांचे वाटते।ते वयाने ज्येष्ठ असतील पण प्रगल्भ आणि श्रेष्ठ अजून झाले नाही। विश्लेषण करताना विचारांचा समतोल मनात असावा।
@@hrk3212 कडबोळे बनो❗ किंवा आंबोळे❗ नेत्यांनी स्वपरिवाराचा विकास न करता थेट जनतेचा विकास करावा लागतो ❗ बाकी जनतेला काही देणं घेणं नाही ❗ मग १८ असो किंवा १०८❗
श्री सुहास पळशीकर सरांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार साहेबांच्या राजकीय व एकूण पारिवारिक राजकीय व्यवस्थेबाबतचे परखड पण प्रांजळ, सर्वांनाच पटेल असे आपले विचार मांडले त्याबद्धल अभिनंदन! धन्यवाद! - तेंडुलकर
श्री पळशीकरांचे विचार शिवसेना व राष्ट्रवादी कडे झुकलेले दिसतात कारण "शिवसेना फोडली किंवा राष्ट्रवादी फोडली" असं म्हणण्या ऐवजी "फुटली" असे शब्द असायला हवे होते..
पळशीकर साहेब, आपणास एक विनंती करतो, वरिष्ठ नागरिक म्हणून विचारतो. गेल्या 3/4 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनी राजकारणात धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल आपले काय मत आहे. याचा जनतेला उत्तरदायी होणे गरजेचे आहे. - - -वरिष्ठ नागरिक नोटा ग्रुप सदस्य- - -
वय झाले आणि सगळे नीट चालत असेल तर काय हरकत आहे काम करायला?हे आपण ठरवणारे कोण? सुबुद्ध कि निर्बुद्ध आपण कोण ठरवणार? व्यक्तीस्वातंत्र्य हवे प्रत्येकाला ... आपला पक्ष संकटात असेल तर कोणालाही काम करावेच लागणार... भाजप च्या पायाशी थोडी ना टाकणार
शिवसेनेचा विचार मुंबईतील मराठी टक्का व व्यापाऱ्यांकडून फंड गोळा करण्याचा होता व राष्ट्रवादी काँग्रेस चा पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था बळकविण्याचा होता. ह्यात मराठा किंवा इतर मराठी लोकांचे हित पाहिले गेले नाही. आता भा ज प काय जादू करणार आहे हे पाहणे खूपच औत्सुक्याचे आहे.
नेहमी साठीच बळी गेला पाहिजे हरामखोराचा ज्या छत्रपतींचे सावल्यांचा शेंडी जानवे कायम राहील त्या छत्रपतींचा बाप बदलणाऱ्या हरामखोर पुरंदऱ्याला महाराष्ट्र भुषण देणारा शिवद्रोही कायमचा संपणार आहे ही टाळ्या दगडावरची रेघ आहे म्हणुनच रियाज ठेवावं लागला
मी आहे म्हणून देश किंवा राज्य चालते ही भावना वाईट च, आपल्या पेक्षा दुसरा चांगल्या प्रकारे काम करु शकतात ही जाणीव ठेवली तर च देश सुधरू शकतो, राजकीय नेते राजकारणातून निर्वत लवकर होवून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घ्यावा हेच ध्येय असावं
हे असे तथाकथित राजकीय विश्लेषक कोणत्या टीव्ही चैनल वर च चालू शकतात। यांनी यूट्यूब वर येऊन लोकांना त्रास देऊ नये। कारण येथे लोकांना त्यांच्या बद्दल खरोखर सांगायची व्यवस्था असते। आज चुकीने पाहिलं परंतु परत पाहण्याची इच्छा नाही।
देशात UCC आणण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी अजित पवार ना भाजपा ने जवळ केले. म्हणजे विरोध कमी होईल 2:46 . फडणवीस यांनी या साठी त्याग केला हा त्यांचा मोठेपणा आहे. काश्मीरचे 307 कलम काढताना मुक्ती मेहबूबा पण असेच जवळ केले होते. देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी अशी गनिमी चाल खेळणे आवश्यक आहे.
या महामानवांचं ज्ञान अपूर्ण आहे. ७५ व्या वर्षी निवृत्त होणं आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे सर्वसंग परित्याग करून संन्यास आश्रम मध्ये अध्यात्मिक प्रगती करत सर्व जगत् हितासाठी कार्यरत राहणे हे भारतीय जीवन मुल्य आहे
One of the finest analyses regarding the recent developments in Maharashtra politics. However, certain points need a rethink. If caste-based foundation of the political structure of Maharashtra is in a state of upheaval , turbulence and disruption, it is a welcome development. The resultant imbroglio would eventually settle down. However till such time, political analysts like Mr. Palashikar are groping in the dark. Let us hope that Maharashtrians vote on the basis of performance rather than caste considerations. In 2014, when the BJP secured 120 odd seats the Modi wave disrupted caste-based voting pattern. Now that the wave-effect has somewhat waned, a mixed result could be expected. Political alliances would matter the most during such uncertain period.
पण तेच मोदी आपण मागास जातीतून आलो याचा डांगोरा पिटतात तेव्हा जात महत्वाची असते. जाती व्यवस्थाच राजकारण्यांना गरजेची / फायद्याची आसते. ती नष्ट न होता जीवंत कशी राहील हे त्या त्या जातीचे उमेदवार देऊन प्रत्येकपक्ष - बी जे पीसुद्धा- प्रयत्न करतो.
तुम्हाला नाही.. तुमच्या पुढच्या पिढी ला भोगायला येणार आहे...आणि ऐकायला तयार रहा की भारताचे वाटोळं होत होते तेव्हा तुम्ही काय करत होता... तेव्हा सांगा फक्त की आम्ही मोदी च्या भक्ती मध्ये आंधळे झालो होतो...
हा आंबट माणूस आहे. फक्त negative गोष्टी सांगायच्या आणी त्यासुध्दा उगाच अतिशय विचार करून बोलतोय असं दाखवायचा प्रयत्न करतात. खरं तर हा अक्कलशून्य माणूस आहे. कशाला ह्याला बोलावता? दुसऱ्या कुणालातरी बोलवा की!
जातीच्या आधारावर निवडणूकींचे आकलन करणे कधी बंद होईल? कोणत्या शतकात भारतामध्ये विकास कामाच्या आधारावर निवडणुकीचे आकलन केले जाईल? वर्षानूवर्ष जातीच्या आधारावाच निवडणुकीचे आकलन करण्याच्या पद्धती संपवायला हवी आणि ह्याची सुरवात जेष्ठ पत्रकारानीच करायला हवी ..
22.30 कुणाला पण घेऊन येता राव तुम्ही.... 40, 44,45 अशा विधानसभा जागा मिळालेले पक्ष सामाजिक आधार मिळालेले पक्ष.... आणि 105 जागा मिळालेला पक्ष सामाजिक आधार न मिळालेला पक्ष.... असे असेल तर हा यूट्यूब चॅनल आम्ही विनोदी कार्यक्रम म्हणून बघायला सुरुवात करावी का? हस्यजात्रा, हवा येऊ द्या, कपिल शर्मा वगेरे सारखा???
14 वचन भाजपाला आयडेंटिटी सापडली नाही आणि राष्ट्रवादीने इतके वर्ष काय केलं आणि काँग्रेसने काय केलं ते तर दोन-दोन से वरून 40 वर आले हो व्हॉट शुड भाजपवर बोलत राहायचं आणि टोचत राहायचं आणि वस्तुस्थिती ना करायची हा रडेपणा तुम्ही कायमच करत आलात
Question is not about 70 or 75 years or 60 years should be the retirement age. I personally think when you've nothing constructive left in you to offer; you should retire. Last 15 years Sharad Pawar what really has he offered to Maharashtra politics except nuisance?? Hereon as well he absolutely has nothing to offer for betterment of Maharashtra and hence people have restricted him to not more than 50/60 seats. And I'll say that is enough respect Maharashtra has shown to him. Now he's overstaying his welcome and if not retirement getting humiliated at every step will be Sharad Pawar's only fate left which is happening for us to see.
संधी असताना माननीय शरद पवार यानी श्री.अजित पवार याना मुख्यमंत्री होऊ दिले नाही.श्रीअजित पवार यांची इच्छा असताना त्यामुळे अजित पवार नाराज होते.त्याच बरोबर संघठेनात स्थान दिले नाही.त्यामुळे नाराजी उफाळून आली.त्यामुळे हे बंड झाले.
हे बंड हिन्दुत्वाचे किंवा देश प्रेम किंवा परिवार वाद नाही केवळ आणि केवळ बेनामी सम्पत्ति सेटल करण्याचे बंड आहे.
15 वर्ष दादा राज्य सरकार चालवत होतच की किती विकास केलंय दाखवा सिंचन प्रकल्प खाल्ले विकास म्हणतात गांजा ओढून दादाचा विकास दिसतो
तसा कोठे विकास दाखवता येतो का? की पाहा हा विकास आहे...आणि मग मोदी 9 वर्ष सत्तेत आहे ,काय विकास झाला.तीन वेळा तलाक कायदा रद्द करणे,जो कोणी वापरत ही नव्हता,,कलम 370 रद्द करणे,राम मंदिर बांधणे याला विकास म्हणत नाही,देशाची आर्थिक परिस्थिती वर,जनतेच्या जाण्यावर विकास गणला जातो.कुणी म्हणेल रशन दिले जाते पण ते तर प्रत्येक सरकार देते,उलट पूर्वी सर्वांना राशन भेटायचे आता फक्त पिवळ्या रेशन कार्ड वल्यानाच भेटते.
.
एका गोष्टीचा विचार पडतो की संपूर्ण महाराष्ट्रात अनेक नेते आहेत परंतु एका अजित पवार यांच्या वरच चर्चा गेली दोन अडीच वर्षे पासून होतांना दिसते. असे कोणते महान कार्य या व्यक्ती कडून झालेले आहेत जे की जनतेच्या जिवनात प्रचंड बदल झाले आहे किंवा अशी कोणती विचारधारा त्याच्या कडे आहेत की ती सुद्धा जनतेला दिसली नाहीत.आज भाजपने मोठ्या आशाने अजित पवार यांना जवळ केले ती गोष्ट साध्य होणार नाही.
पॉईंट आहे mdm
पण सर्वसामान्य जनता ह्यांना विकासाभिमुख गोष्टी ची अलर्गी आहे किंबहुना त्यांना सतत एतर मुद्यांत गुंतवून ठेवायचं ते काम समाजमाध्यम न चुकता करत आहे
बहुसंख्य लोकांची नेमकी इथेच गल्लत आहे
गॅस किंमत कमी पाहिजे
माझी बेरोजगारी गेली पाहिजे
माझं आरोग्य शिक्षण जे माझं आहे ते उत्तम दर्जा च आणि मला परवडेल अस पाहिजे
सोबत स्वछता क्लीन रोड ... दाखवा ते करा आणि मत घ्या ..
4 पक्ष काही इकडून तिकडे जाणार जनतेने वरील गोष्टी विचारल्या पाहिजेत
सर्वच्च न्यायालयाने ह्यावर ओपन चर्चा करून जनतेच्या हिताचे निर्णय जो घेईल तो सत्तेत राहील आणि तो जबाबदार राहील असा कायदा बनवून घेतला पाहिजे
शेवटी प्रस्तावनेत spast उल्लेख आहे जनता ही सर्वोच्च body आहे ❤❤
प्रस्थापित राजकारणाचे योग्य विश्लेषण
मा. अजित पवार यांनी एक नियम करावा की, एकाच व्यक्तीने किती वेळा उपमुख्यमंत्री व्हावे. मग ठरवावे काकांनी कधी निवृत्त व्हावे यावर भाष्य करावे.
अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे Thanks 🙏
खूप सुंदर विश्लेषण. खूप खूप धन्यवाद.
हल्लीच्या तरुण पिढीसाठी,तसेच ज्यांना राजकारणात जावयाचे त्यांच्यासाठी अगदी मुद्देसूद,दूरदृष्टी असलेले मार्गदर्शक चर्चा आवडली. Decent discussion.thank you sir.
केवळ भाजप हाच एकमेव पक्ष आहे जो स्वस्वार्थासाठी सत्ता हवी असे मानत नाही. इतर सर्व पक्ष हे एखादा समाज वा विचारधारा यासाठी सत्ता हवी असे सांगतात तेव्हा ते खोटेपणा करीत असतात.
भ्रष्टाचार आणि सत्ता ह्यासाठी भाजप ला सत्ता हवी
भ्रष्टाचारी काँग्रेसला हे पसंत आहे का सोयीचे वाटते?
सुहास पळशीकर यांचे विश्लेषण एकांगी विचारांचे वाटते।ते वयाने ज्येष्ठ असतील पण प्रगल्भ आणि श्रेष्ठ अजून झाले नाही। विश्लेषण करताना विचारांचा समतोल मनात असावा।
100% सहमत. बळी जाणार देवेंद्रजी यांचा
राष्ट्र प्रथम हे भाजपाचे तत्व आहे व आत्ताच्या धडामोडी त्या दृष्टीनेच आहे.त्यासाठी फडणवीस काहीही तडजोडी साठी तयार आहेत.
आपल्या अकलेचे धिन्डवडे कशाला काढता ?
100% fadan20 cha bali.
Mindhela futtas chi goli.
फडणवीस यांचा बळी हे खरे आहे
फडणवीस यांना मोदींनीच मोठे केले आहे.
Fadanvis he sanghamule mothe zalet. Agdi karseva pasun te pahili nivadnuk paryanta sangha tyancha mage hota ani ajunhi ahe.
@@hiteshgujarathi4636म्हणजे तेच ना मोदींनी मोठे केले ,bjp मधले वरिष्ठ व निष्ठावान लोकांना डावलले कारण ते संघी नव्हते.
@@mathuradasmankarnik6450 lol modi pan sangha mulech mothe zalet.
Mulatach sangha ani BJP doghe milun leadership tayar kartat.
फडण20 शरद पवारांच्या विरोधात गेले म्हणून बळी गेला
कोणते समाज कोणाकडे?
जातींच राजकारण ज्येष्ठ नागरिक साहेबांना फार चांगलं वाटते की काय...
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश * ( टोमणा ) धन्यवाद😘💕😘💕😘💕😂😂😂😂😂🙏🙏🙏
संघी लोकांनी जाती विषयी बोलू नये
शरद पवारांनी पुरंदरचे दादा जाधवराव यांना म्हणाले म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा❗हा नियम लागू त्यांनाही होतो ना ❓❓
पुढचे सरकार 18 पक्षांचे कडबोळे बनते की काय? 😂
@@hrk3212
कडबोळे बनो❗ किंवा आंबोळे❗ नेत्यांनी स्वपरिवाराचा विकास न करता थेट जनतेचा विकास करावा लागतो ❗ बाकी जनतेला काही देणं घेणं नाही ❗ मग १८ असो किंवा १०८❗
का बरं..... हे ज्येष्ठ नागरिक retirement बद्दल फारच अस्वस्थ आहेत?....
स्वतः बद्दलची चिंता वाढली वाटते...
@@pajtmvorvndeifneifkay mahatara tr ahe😂😂mahatra zalawr uddhav asa disel😂😂
वयाच्या मानाने विचार किवा तर्क तितके प्रगल्भ वाटत नाहीत.
उत्तम विश्लेषण.
विश्लेषण बरोबर आहे
श्री सुहास पळशीकर सरांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस श्री शरद पवार साहेबांच्या राजकीय व एकूण पारिवारिक राजकीय व्यवस्थेबाबतचे परखड पण प्रांजळ, सर्वांनाच पटेल असे आपले विचार मांडले त्याबद्धल अभिनंदन! धन्यवाद! - तेंडुलकर
अत्यंत चिंतनीय मुद्दे-आभारीयआपली नेहमीच ऐकायला आवडेल सरळ सोट स्पष्ट ितीनिहाय नाही तर स्टॅटजी
श्री पळशीकरांचे विचार शिवसेना व राष्ट्रवादी कडे झुकलेले दिसतात कारण "शिवसेना फोडली किंवा राष्ट्रवादी फोडली" असं म्हणण्या ऐवजी "फुटली" असे शब्द असायला हवे होते..
फोडली बरोबर आहे
पळशीकर साहेब, आपणास एक विनंती करतो, वरिष्ठ नागरिक म्हणून विचारतो. गेल्या 3/4 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनी राजकारणात धुमाकूळ घातला आहे त्याबद्दल आपले काय मत आहे. याचा जनतेला उत्तरदायी होणे गरजेचे आहे. - - -वरिष्ठ नागरिक नोटा ग्रुप सदस्य- - -
👌 Insightful Analysis ❤
माणसाने 75-80 पार केल्यावर तरी वानप्रस्थाश्रम स्वीकारायला हवा. पण त्यासाठी सुबुद्ध असणे आवश्यक आहे.
वय झाले आणि सगळे नीट चालत असेल तर काय हरकत आहे काम करायला?हे आपण ठरवणारे कोण? सुबुद्ध कि निर्बुद्ध आपण कोण ठरवणार? व्यक्तीस्वातंत्र्य हवे प्रत्येकाला ... आपला पक्ष संकटात असेल तर कोणालाही काम करावेच लागणार... भाजप च्या पायाशी थोडी ना टाकणार
@@SimpleTricks_MSExcel_SSVसु्बुद्ध मतदारच ठरवरणार.
शिवसेनेचा विचार मुंबईतील मराठी टक्का व व्यापाऱ्यांकडून फंड गोळा करण्याचा होता व राष्ट्रवादी काँग्रेस चा पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था बळकविण्याचा होता. ह्यात मराठा किंवा इतर मराठी लोकांचे हित पाहिले गेले नाही. आता भा ज प काय जादू करणार आहे हे पाहणे खूपच औत्सुक्याचे आहे.
राष्ट्रवादीचे एक दिवस होणारच होतं जे झालं ते चांगलं झालं.
Tari pan 10 jaga ladhun 8 jaga jinklya..
टरबुज जसं गोड असतं तसं फडणवीसच्या चेह-यावर देखील गोड हसू असतं
परंतु ऊध्दवच्या चेह-यावर कधीच खरे हसू नसते मग त्याला कोणतं झाड किंवा वेल म्हणायची
उद्धव म्हणजे बाभळीचे झाड.
आत्ता बळी गेला तरी चालेल पण 2024 ला केंद्रात मोदीच पाहिजेत. फडणवीसांना मोठी कारकिर्द आहे अजून.
नेहमी साठीच बळी गेला पाहिजे हरामखोराचा ज्या छत्रपतींचे सावल्यांचा शेंडी जानवे कायम राहील त्या छत्रपतींचा बाप बदलणाऱ्या हरामखोर पुरंदऱ्याला महाराष्ट्र भुषण देणारा शिवद्रोही कायमचा संपणार आहे ही टाळ्या दगडावरची रेघ आहे म्हणुनच रियाज ठेवावं लागला
बलिदान देना होगा..
Modila kiti vela uravar basavnar???
@@mramol1387मोदीजी प्लॅस्टिक आहेत..1000 वर्ष तरी राहतील..
@@mramol1387joparynt tujhi baiko ani tu satisfy honaar nahi😂😂
पळशीकर हे नेहमीच महाराष्ट्रतील सर्वात विद्वान राजकीय विश्लेषक वाटतात
कारण कम्युनिस्टांचे कळप असेच आहे
हा हा हा 🔔🔔🔔
ही चर्चा म्हणजे वाळलेल्या उसाचे गुऱ्हाळ आहे . नुसताच घुंगरांचा आवाज येतोय पण रस काहीकेल्या पडत नाही
😂
आगदी बरोबर
@@ganeshkrishnaraoghadge5742 लिंबू कापू रस
त्यासाठी तोरसेकर बघ, जिथ रस नाही काढायला तिथ बी रस काढ़तो तो 🤣🤣🤣🤣🤣🤣
अगदी बरोबर आहे. हा ब्राह्मण विरोधी भूमिका विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे पुष्टी देणारे काम चालू आहे
मी आहे म्हणून देश किंवा राज्य चालते ही भावना वाईट च, आपल्या पेक्षा दुसरा चांगल्या प्रकारे काम करु शकतात ही जाणीव ठेवली तर च देश सुधरू शकतो, राजकीय नेते राजकारणातून निर्वत लवकर होवून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घ्यावा हेच ध्येय असावं
हे गिरीश कुबेरांचे मोठे भाऊ शोभतात .
शरद पवारांनी दिलेला चष्मा आणी पेन वापरूनच विश्लेषण करणारे
हे असे तथाकथित राजकीय विश्लेषक कोणत्या टीव्ही चैनल वर च चालू शकतात। यांनी यूट्यूब वर येऊन लोकांना त्रास देऊ नये। कारण येथे लोकांना त्यांच्या बद्दल खरोखर सांगायची व्यवस्था असते। आज चुकीने पाहिलं परंतु परत पाहण्याची इच्छा नाही।
देशात UCC आणण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी अजित पवार ना भाजपा ने जवळ केले. म्हणजे विरोध कमी होईल 2:46 . फडणवीस यांनी या साठी त्याग केला हा त्यांचा मोठेपणा आहे. काश्मीरचे 307 कलम काढताना मुक्ती मेहबूबा पण असेच जवळ केले होते. देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी अशी गनिमी चाल खेळणे आवश्यक आहे.
370 कलम आहे💯💯💯
संखेने मोठा समाज हा कधीच एकसंघ नसतो
बरोबर बोललात सर👍👍👍👍👍
या महामानवांचं ज्ञान अपूर्ण आहे. ७५ व्या वर्षी निवृत्त होणं आपल्या संस्कृतीला अपेक्षित आहे
सर्वसंग परित्याग करून संन्यास आश्रम मध्ये अध्यात्मिक प्रगती करत सर्व जगत् हितासाठी कार्यरत राहणे हे भारतीय जीवन मुल्य आहे
One of the finest analyses regarding the recent developments in Maharashtra politics. However, certain points need a rethink. If caste-based foundation of the political structure of Maharashtra is in a state of upheaval , turbulence and disruption, it is a welcome development. The resultant imbroglio would eventually settle down. However till such time, political analysts like Mr. Palashikar are groping in the dark. Let us hope that Maharashtrians vote on the basis of performance rather than caste considerations. In 2014, when the BJP secured 120 odd seats the Modi wave disrupted caste-based voting pattern. Now that the wave-effect has somewhat waned, a mixed result could be expected. Political alliances would matter the most during such uncertain period.
पण तेच मोदी आपण मागास जातीतून आलो याचा डांगोरा पिटतात तेव्हा जात महत्वाची असते. जाती व्यवस्थाच राजकारण्यांना गरजेची / फायद्याची आसते. ती नष्ट न होता जीवंत कशी राहील हे त्या त्या जातीचे उमेदवार देऊन प्रत्येकपक्ष - बी जे पीसुद्धा- प्रयत्न करतो.
महाराष्ट्रात योगी सारखा भाजपचा माणुस पाहिजे
चर्चेचा कितीही काथ्याकूट करा. चर्चेतून मोदी रोज हरणार पण 2024 च्या निकाला दिवशीच फक्त जिंकणार
😂🎉
जिंकायलाच हवेत.
तुम्हाला नाही.. तुमच्या पुढच्या पिढी ला भोगायला येणार आहे...आणि ऐकायला तयार रहा की भारताचे वाटोळं होत होते तेव्हा तुम्ही काय करत होता... तेव्हा सांगा फक्त की आम्ही मोदी च्या भक्ती मध्ये आंधळे झालो होतो...
Hmmm😂😂
101percent harnar
पूर्वी हे महाशय 🔔 तज्ञ म्हणून येत होते
आता राजकीय म्हणून येतात 😀😀😀
काही राजकीय म्हणून येतात आणि तज्ञ म्हणून मिरावतात त्याच काय 🤣🤣🤣🤣🤣 ( तोरसेकर आठवू नये 🤣🤣🤣)
Palshikar sir is best authority on political science 👏
Even vinayak seems more curious with sir
??? 😂😂
no one can beat Bhau torsekar. this guy is joker from whatever I have heard.
चांगली मुलाकत
वसंत. पळशीकरांचा. मी. वाचकम्हणून. महाराष्ट्रात. नंबर. 10. ते. तुमचे. कोण
विचारोत्तेजक व महत्वपूर्ण चर्चा
Professor Palshikar is the treasurer of unbiased and neutral political knowledge. Our fortune that he is in Pune city
😂😂😂😂😂😂😂
यांची अख्खि हयात शरद पवार आणि कॉग्रेस यांची बाजू संभाळण्यात , सारवासारव करण्यात गेली
हे पुण्यात आहेत हे आमचे दुर्दैव
भाजप द्वेष्टे लोक आले की पाचलग जरा जास्तच खुलून येतात!
बरोबर आहे
आणि भाजप द्वेष्टे लोक नाहीं आले की काही जास्त खुलतात त्याच काय 🤣🤣🤣🤣
@@abhijitkulkarni9822
कमेंट पेंडसे चा आणि रिप्लाई कुलकर्णी चा 🤣🤣🤣🤣🤣 इथ ही शाखा उघडली बहूधा 🤣🤣🤣🤣🤣
काहीही चर्चा सुरू आहे, असे वाटते!...ईडी चा काहीच रोल नाही काय?
भाऊ तोरसेकरांना बोलवा ….
हा आंबट माणूस आहे. फक्त negative गोष्टी सांगायच्या आणी त्यासुध्दा उगाच अतिशय विचार करून बोलतोय असं दाखवायचा प्रयत्न करतात. खरं तर हा अक्कलशून्य माणूस आहे. कशाला ह्याला बोलावता? दुसऱ्या कुणालातरी बोलवा की!
BJP च्या अंताला सुरुवात
वाट बघ
@@hiteshgujarathi4636सत्य पचत नाही।
@@bn745 Satya? Hahaha
Swapnatli satya kadhi khari hot nastat. Zopetun utha mag kalel sagla desh BJP lach manto ajun.
Excellent talk
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 ubatha sena sampli ahey pawar saheb dhurth rajkarni ahet
Very nice discussion
हा माणूस पहिल्यापासूनच वादग्रस्त आहे. मोदीविरोधी म्हणून जास्त कुप्रसिद्ध आहे.
शरद पवारांपेक्षा पळशीकर म्हाताऱ्यानीच रिटायर्ड व्हावं.
खूप छान
हे बाबा पवार साहेबांचे चांगले मित्र असावेत.
नुसते मित्र नाहीत, शरदभाट पळशीकर.
जातीच्या आधारावर निवडणूकींचे आकलन करणे कधी बंद होईल? कोणत्या शतकात भारतामध्ये विकास कामाच्या आधारावर निवडणुकीचे आकलन केले जाईल? वर्षानूवर्ष जातीच्या आधारावाच निवडणुकीचे आकलन करण्याच्या पद्धती संपवायला हवी आणि ह्याची सुरवात जेष्ठ पत्रकारानीच करायला हवी ..
Are tu matdan kartana hech kartos ka nahi
या माणसाचा मोदीविरोध सर्वांना माहीत आहे.
भाजप चा vote share 25-27% आहे... 15-20% नाही.... चुकीचं निरीक्षण ज्येष्ठ नागरिक साहेब
लय त्रास झालाय काहीना आकाला आव्हान दिल्यामुळे आणि देणारा भट,म्हणून अजून आग झालेय
Abe ata amhi jati sodun...... Hindu mahnun ek zalo ahot❤❤...
अरे बाबा जितके analysis aahe त्यातले किती टक्के सत्यात उतरते .
last 10 mins, pure gold!!
निवृत्तीच वय मोदींनी ठरवलं नाही. हा माणूस खोटी माहिती देतोय. हा निर्णय भाजप चा आहे. योग्य निर्णय आहे.
जहागीर ची वाटणी केली लोकशाहीत घरची वाटणी केल्यासारखी करतात बघा बापाची जहागीर समजतात लोक देतात टी मते त्यावर अशी वाटणी
पाचलगचा favourite कार्टून आला शेवटी 😄याच्या तोंडून भाजपला बुद्धिवादी पद्धतीच्या शिव्या घातल्याशिवाय पाचलगचा डाव्या विचारसरणीचा आत्मा शांत होत नाही.
पळशीकर सरांचे
फारच सटिक विश्लेषन
तुम्ही तुमच्या बजेट मधे बसणारेच रिसोर्स आणणार हे मी समजू शकतो. पण ‘टेक्स्ट बुक’ लेखकांच्या विश्लेषणाचा मतदारांवर फारसा परिणाम होत नाही हे ही सत्य आहे.
फडणवीस साहेब यांच्या कुरघोडी चे राजकारणा मुळे महाराष्ट्र राज्यात भाजप चे अस्तीत्व संपंत आहे फडणवीस साहेब यांच्या वर जनता खुप खुप नाराज होऊ लागली आहे
नानाजी देशमुख निवृत्त झाले होते
नानाजी देशमुख ' गोविंदाचार्य ' उमाभारती हे निवृत झाले .
हे विचारवंत आहेत असे काही वाटत नाही.हे बालीश विधाने करीत आहेत.
✌️
22.30
कुणाला पण घेऊन येता राव तुम्ही....
40, 44,45 अशा विधानसभा जागा मिळालेले पक्ष सामाजिक आधार मिळालेले पक्ष....
आणि 105 जागा मिळालेला पक्ष सामाजिक आधार न मिळालेला पक्ष....
असे असेल
तर हा यूट्यूब चॅनल आम्ही विनोदी कार्यक्रम म्हणून बघायला सुरुवात करावी का?
हस्यजात्रा, हवा येऊ द्या, कपिल शर्मा वगेरे सारखा???
👍🏻👍🏻 Absolutely right dear..
105 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले किती आहेत बघा
@@sameerjagtap4094 म्हणजे स्वतः काँग्रेस राष्ट्रवादी येवढ्या जागा जिंकू शकत नाही. पण तो पक्ष सोडलेले लोक 105 जागा जिंकू शकतात...
छान विनोद आहे.
Sir u r keeping equall knoweldge like bhau torsekar chhan ghet raha bolkat raha we w listen
एखाद्या पुढाऱ्याच्या किंवा संपादकाच्या नावाआधी 'मा.' लिहिले असेल तर प्रत्येकवेळी त्याचा अर्थ माननीय असा च असेल असे नाही.😂😂
End of the talk was toooo good!!
14 वचन भाजपाला आयडेंटिटी सापडली नाही आणि राष्ट्रवादीने इतके वर्ष काय केलं आणि काँग्रेसने काय केलं ते तर दोन-दोन से वरून 40 वर आले हो व्हॉट शुड भाजपवर बोलत राहायचं आणि टोचत राहायचं आणि वस्तुस्थिती ना करायची हा रडेपणा तुम्ही कायमच करत आलात
पाचलग साहेब मोदीजींना कसं रिटायर करायचं याची स्वप्ने बघत असतात. परंतु जनता तसं व्हायला देणार नाही साहेब.
France MADHE kay zale te sang - khan gress che SHANTI doot key kele France MADHE te sang
लाल बावट्यांना हिंदुत्वाचं वावडे आहे.पण हिरव्याच भारी प्रेम आहे त्यावेळी धर्म अफूची गोळी नसतो.
देवेंन्द्रं बद्दलचे भाष्य आणि टिकाटीपण्णी अजिबात पटली नाही की आवडली नाही. बाकी विवेचन विश्लेषण ऊत्तम.
Question is not about 70 or 75 years or 60 years should be the retirement age. I personally think when you've nothing constructive left in you to offer; you should retire.
Last 15 years Sharad Pawar what really has he offered to Maharashtra politics except nuisance?? Hereon as well he absolutely has nothing to offer for betterment of Maharashtra and hence people have restricted him to not more than 50/60 seats. And I'll say that is enough respect Maharashtra has shown to him. Now he's overstaying his welcome and if not retirement getting humiliated at every step will be Sharad Pawar's only fate left which is happening for us to see.
Very very nice information....then yours sincerely dedication.
FOR the perfect ly justified nicely thanks
Great analysis❤
8:02 मोदीही नव्वदीपर्यंत ॲक्टीव्ह राहावेत ही जनतेची इच्छा आहे.🙏
महागाई ९०पट होईल😂
Please change his name to Dr Suhas Deedshahne
संधी असताना माननीय शरद पवार यानी श्री.अजित पवार याना मुख्यमंत्री होऊ दिले नाही.श्रीअजित पवार यांची इच्छा असताना त्यामुळे अजित पवार नाराज होते.त्याच बरोबर संघठेनात स्थान दिले नाही.त्यामुळे नाराजी उफाळून आली.त्यामुळे हे बंड झाले.
त्यात भाजपने गोमुत्र अर्क च खत टाकले.
तुमचे पवार हुशार हुशार म्हणता त्यांना पण झक मारत 2014 सली सपोर्ट का द्यावा लागला
Right analysis
आहो ह्या पत्रकाराला कधीही चांगले केलेले पहावत नाही .संपूर्ण आयुष्य एकाचीच भाटगिरी करण्यात गेली बिस्कुट पत्रकार
Very very informative interview.
विद्या धराचा interview पूर्ण पाहिजे होता
सुहास पळशीकर यांना मी २००९ पासून ibn Lokmat वर निखिल वागळे बरोबर च्या विधानसभा निवडणुकीत अभ्यासपूर्ण.. विश्वासार्ह विश्लेषण करताना बघितलं आहे...
Right
ST महामंडळाने आपल्या बसेस बंद करा 1 वर्षासाठी.....कधी कधी व्यवसाय बंद ठेवून सुद्धा नफा होतो तसा प्रकार आहे