विचार करा! भविष्य मोदींचं एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे-भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar |
Vložit
- čas přidán 22. 04. 2024
- सांगली नगर वाचनालयाकडून २० एप्रिल २०२४ रोजी सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात आयोजित ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्याख्यानाचा भाग- अंतिम
विचार करा! भविष्य मोदींचं
एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे
-भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
Email : lakshyavedh7@gmail.com
10 वर्षात 1 तास ही ज्याने आपल्या साठी सुट्टी घेतली नाही त्यांच्या साठी मतदानाच्या दिवशी थोड़ा सा वेळ काढ़ा
अभी नही तो कभी नही 🙏
❤बिल्कुल सत्य गोष्ठी, भाऊ रियली ग्रेट,त्यांना शाष्टांग दण्डवत माझ्याकडउन
Modi ji chi dusari apekshaa naahi fakt pratyekaache 1 mat.
@@neetavarute7121✅✅👍.
अहो मोदी साठी नव्हे, स्वतः च्या आणि स्वतः च्या मुला बाळांसाठी हे सरकार परत येणे गरजेचे आहे.
@@mukundlk mag aamhi mat dilyawarach honaar na te
Ase comments deun kay modi ji aani bjp nivadun yenaar aahe kay?
मोदीजी मोठे आहेतच पण मोदींची खरी ओळख करुन देणारे भाऊपण मोठे आहेत.
मोदींजीसारखा पंतप्रधान या देशासाठी खूप गरजेचे आहे, मोदी मुळे देश सुरक्षित आहे,मतदारानो खरच मनापासून मोदींना मतदान करा, आत्ता नाही तर कधीच नाही.
What spell bound speech by Bhau! Felt like to continue to listen him again and again.
हिंदू धर्माच नव्हे तर बौद्ध धर्म रक्षणासाठी मोदीजींची ह्या देशाला गरज आहे.
महागाई येत राहील जात राहील पण देशाचे संरक्षण प्रतिष्ठा व इतर राष्ट्रीय पातळीवर मोदीजी पुन्हा खऱ्या अर्थाने निवडून देणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे
मोदी जी प्रतंप्रधान होणे ही काळाची गरज आहे
😊
करोना काळात पप्पू पंतप्रधान असता तर काय झाले असते,याचा नुसता विचार करून ही घाम फुटतो..धन्यवाद मोदीजी, आमचे प्राण वाचव ल्या बद्दल..
असाच विचार आम्हीही करत होतो..... नुसता ढीग लागला असता जर पप्पू PM असता तर 😢
Modi ni swatacha photo certificate lavun publicity Keli kiti lalachi pana.
,🔥🔥🔥🔥🔥चमचांची जळते आहे😂😂😂😂
Modi ne pan kahi jhat ukhadle nhi, still 50 lakh+ lok mele COVID mule India madhe
थाळी वाजवा कोरोणा पळून जाणार असं तरी नव्हतं व्हायला पाहिजे
भाऊंचे विचार ऐकायला कान आतुर असतात. खूप सुंदर.. 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍👍
७५ वर्षाचा मालवणी माणूस सुंदर विचार मांडतात. पेपर आणि टीव्ही बघण्याची गरज नाही. धन्यवाद.
भाऊ लोकांना हेच अजून कळत नाहीये.वाईट ह्याच वाटत सुरक्षित आणि शिकलेली मंडळी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कीस काढतात.चांगल काय केलंय हे बघतच नाहीत चुका शोधण्यातच वेळ चाललाय.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.जय श्रीराम.
एकदम बरोबर.
भाऊ तोरसेकर……..भारतीय राजकारणाचा चालता बोलता आलेख । प्रणाम ।
भाऊ मी एक सच्चा आंबेडकर वादी असून तुमच्या विचारांसी सहमत आहे.
भाजपा ला वोट करा
😊😊😊
तुम्हाला मनःपूर्वक नमस्कार 🙏🏽🙏🏽🙏🏽
Jai Shree Ram 🙏
फुले शाहु आंबेडकर वादी डोळस असतो, भक्त बनविनार्या पूरक्रीयेस प्रबुध्द होवून तपासून बघतो.
भाऊ तुम्ही, आणि तुमचे सहकाऱ्यांनी मतदारांना सुशिक्षित केले आणि मोदी नी हिंदूंना जागृत केले दोघांना शुभेच्छा आणि आभार 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
गेली दहा वर्षे भारतीयांचे उज्वल भविष्य घडविणारे हिंदू पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचे स्वप्न उलगडून सांगणारे वक्ते भाऊ यांना मन:पूर्वक धन्यवाद.गत काळातील भ्रष्टाचार उघडकीस येऊन कारागृहात आयुष्य सडण्याचे भीतीने सैरभैर विरोधक यांना आता भवितव्य नाही हे वास्तव दिसते
भाऊ.तुमचे.विश्लेषण. इतके.अभ्यास पूर्ण. असते.ते.खप.नसलेले.वर्तमान. पत्राचे.खासदार.संजय.राऊत.याने.ऐकावे.असे.आहे.त्याचा.नेता.फडणवीसा.बधल.जी.भाषा.वापरतात.ती.ऐकून. त्यामुळे.त्याची.कीव.करावीशी.चाटते
Aadaraniy bhau Hartley great salute 💪👍🙏🙏👩👩👧👧 apratim nice video 👍💯✌️👍🙏🙏 dhanyawad 🙏🙏🙏🙏
❤@@vinayaksawant333
Well Said Sirjee
Me Mrs shama🤗aahe🙏
भाऊ नमस्कार,या वयात आपली बुद्धीमत्ता इतकं सुंदर शब्दात विश्लेषण कसे करते हा एक संशोधनाचा विषय आहे.कीती अफाट स्मरण शक्ती,त्या शक्तीला नमस्कार.
सकल हिंदू बांधवांनो सर्वांनी एकत्र येऊन मोदीजींना " न भूतो न भविष्यती " असे मतदान करा. असा पंतप्रधान लाभने हे सर्व हिंदूंचे भाग्यच आहे. 2014 पर्यंत देशाला नेतृत्व नव्हतं ते हिंदू नेतृत्व आपल्या हिंदुस्तानला लाभलं आणि त्यातूनच जवळजवळ 500 वर्षांनी राम मंदिर उभारले जाणे ही संपूर्ण हिंदू वासियांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे .
नरेंद्र मोदी ची खरी ओळख आज भाऊ तोरसेकर यांचे कडून समजली भाऊ खरच तुमचे विश्लेषण पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं
खूप शुद्ध आहे विश्लेषण..
खरंच आहे. भविष्य एकट्या मोदींचं नाही, आपल्या सर्वांचं आहे. म्हणून सुजाण मतदारांनो जागे व्हा, उठा, मतदान केंद्रावर आपल्या अमूल्य मतांचं दान करा. आपले एक मत आपलं भवितव्य उज्ज्वल करणार आहे.
भाऊंचे विचार ऐकत रहावे वाटतात
आम्ही मोदीजीना bjp सरकारलाच मतदान करणार गेल्या कित्येक वर्षात देशाची प्रगती झाली न्हवती तो विकास मोदीजी यांच्या सरकारने दहा वर्षात करून दाखवला आणि केलाही मोदीजी आहेत तरच आपला देश सुरक्षित आहे आणि राहील लाखों लोकांना विनंती आहे की मोदी सरकार ला वोटिंग करून आपला देश मजबूत व सुरक्षित करा जागे व्हा कुणाच्या हातात देश सुरक्षित राहील याचा विचार करा
भाऊंच्या विचारांना तोड नाही🎉 मोंदीची विकासाची प्रक्रिया भाऊ अगदी लीलया सामान्य लोकांना समजावून सांगतात.भाऊ बोलने सतत ऐकत रहावेसे वाटते🎉🎉🎉
भाऊंच बोलण अत्यंत विद्वात्ता प्रचूर असतं त्यांचा पुढं आजचे पत्रकार म्हणजे बुजगावणीच आहेत
बुजगावणी नाही ; तुकडे मिळणारया पंगतीत वाट बघणारे ; स्वत्व सोडलेले, समाजाप्रती कर्तव्याची कापड काढुन फाडुन ,लाचार झालेले निर्लज्ज आहेत 😖😖😖😠😠😠😠
भाऊ
आपण मोदी की गॅरंटी बद्दल जे महाराष्ट्रातील आमदारांचे जे उदाहरण दिले आहे ते अप्रतिम
अशाच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
धन्यवाद भाऊ
शेवटीची गोष्ट खूप भारी! दृष्टिकोन बदलायला लावणारी!hats off to Bhau 🙏🙏
India मध्ये एकत्र आलेले सर्व नेते आपल्या court cases वाचवण्यासाठी व पुन्हा देश लुटण्यासाठी एकत्र आले आहेत. जेव्हा अनेक पक्ष एकत्र येतात त्या वेळेला देशाचा विकास होत नाही तर हे सर्व पक्ष आपापल्या झोळ्या भरायच्या पाठीमागे लागतात , ह्यांची पोट भरत नाहीत तर हे कसला देशाचा विकास करणार . देश आपला वाचवायचा असेल तर सर्वानी एकत्र येऊन मोदीना मतदान केले पाहिजे
भाऊ, हे अदानी आणि अंबानी हे प्रकरण पण एकदा सोडवा. आमचे विचार जिथे संपतात तिथे तुमचे चालू होतात.
भाऊ स्मरणशक्ती जागृत ठेवली ऐकत रहाव
भाऊंच आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्याख्यान ऐकलंय मी खूप खूप धन्यवाद भाऊ तुमचं❤❤❤❤❤
भाऊ आणि आणखी दोघा तिघांना ऐका, ना पेपर वाचायची जरूरी ना टिव्ही वरील बातम्या ऐकायची.
Shri Arvind kulkarni yanche Adhorekhit avchhya ऐका मोदी पूं न्हा ka yavet yache khup ' chhan vishleshan kartat
भाऊसाहेब तुमचे हे पीक ऐकताना माझे मन ओलावा झाले डोळ्यात पाणी पण आलं भाऊसाहेब खरंच तुम्ही लाखात एक आहात मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो सत्य काय आहे ते जाणत असतो समजून घेत असतो तुमच्यासारखा मी पण एक शिवसैनिक होतो पण आता राजकारण सोडून दिलं खरंच मोदी इज ग्रेट मोदी साहेब भारत माता चे सुपुत्र आहे. करोडो मध्ये एक आहेत जय सियाराम भाऊसाहेब आपण सर्वांनी भारत मातेला जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे तिचं रक्षण केलं पाहिजे मग काही झालं तरी चालेल जय सियाराम जय बजरंग बली की जय जय शिवाजी महाराज की जय.
सॉरी पीक नाही पिच.
वा. खरंच छान विचार.
उत्कृष्ट विष्लेषण। खरंच भाऊ तुम्ही ग्रेट. खूपच छान. मोदी है तो मुमकिन है. असा पंतप्रधान मिळणे आपले भाग्यच आहे
अबकी बार ४०० पार नक्कीच.
भाऊ,तुमचे अभ्यासपूर्ण वक्तृत्वाला साष्टांग दंडवत आहे. हिंदुस्थानातील बुद्धिजीवी वर्गाने हे भाषण ऐकावेच असे वाटते.
लोकं म्हणतात लोकांनी जागे होऊन मतदान करणे अत्यंत जरुरीचे आहे अन्यथा श्री मोदीजी यांचे ऐवजी दूसरे कोणी प्रधान मंत्री म्हणून निवडून आले तर मात्र देश रसा तळाला जाईल हे निश्चित आहे. उठा जागे होऊन भरघोस मतदान श्री मोदी जी यांना बघून करा हि विनंती आहे अशी चर्चा जनमानसात होत आहे.
आजचे विवेचन खूपच सुंदर हृद्य व खरचभविष्याचा विचार देणारं आहे .भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा .आमच्यासाठी मोदीजीच .
भाऊ तुमच्या विचार आणि अनुभवांनी कोणाचीही तुलना होत नाही 🙏🙏
भाऊ तुमच्या विचारांची पूर्णता संमत आहोत आपल्या सगळ्यांनाच प्रयत्न करायचे आहेत
Modiji 400 +
हिंदु मतदार आता घराबाहेर नाही पडला ; तर नंतर त्याला स्वताच्या घरातही फिरता येणार नाही ; याची गॅरंटी ; "सहिष्णु मानवतावादी सनातन हिंदु धर्म" या देशात जगलाच पाहिजे 😪😪 हर बार मोदी सरकार 🙏🙏🙏
🎉motion.means.rashtra.ka.bhavishya
भाऊना खूप खूप धन्यवाद. त्यांचे अशा प्रकारचे विचार अन्य भाषांतून सर्व दूर पोहचायला हवेत. खरंतर राजकीय विश्लेषण हा खूप नीरस विषय वाटायचा. पण आदरणीय भाऊंमुळे ऐकायची सवय लागली.
खूप छान विश्लेषण केले आहे.. भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
खरं पाहता आपलंच भविष्य आहे.. मोदी ह्या सगळ्याच्या खूप पुढे आहेत..
भाऊ, विश्लेषण खूपच छान.आपले बरेच भाषणं युट्यूबवर ऐकले आहेत, आपण जे कार्य करीत आहात ते फार महत्त्वाचे आहे.
उत्तम विचार मांडणी.मन प्रसन्न झालं.सध्याच्या परिस्थितीत बरं वाटलं.धन्यवाद!
मी आगरकर, कर्वे, सावरकर विचारांचा आहे. आपले अनुमान निष्कर्ष योग्य वास्तव असतात
मोदी खरच खूप छान काम करत आहेत
अमर्त्य सेन समजा ... सर्व कथेचा सार आहे नमस्कार भाऊंचे.... अद्वितीय ..
अतिशय सुंदर विश्लेषण (विचार) केले आहे! धन्यवाद,भाऊसाहेब!
भविष्य आपल्या सर्वांचं आहे म्हणूनच एकाधिकारशाही मोडून काढून लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे...
Thank you Abasaheb !
Ajit dada has done right decision to join BJP, we support eknath shinde ji.
भाऊ खुपच छान विश्लेषण सॅल्यूट
❤आबा साहेब,नमस्कार।मी सर्वाना विनम्र विनंती करतो,अश्वमेघ2024 पुस्तक जरूर जरूर पढ़ें।
फारच आवडले विश्लेषण.
श्री भाऊ नमस्कार
अतिशय महत्वाचे काम करता आहात
सामान्य लोकांना वेगळा दृष्टीकोन व विचार करायला प्रवृत्त केलेत
मी आजच्या पत्रकारांना कुरियर म्हणतो ते ह्या साठीच.
शेतीसाठी अर्थ संकल्पत विशेष कायदेशीर तरतूद हवी. देशाची अर्थ व्य्वस्था सद्या सक्षम आहे.
भाऊ, आपल अगदी बरोबर आहेआपल विवेचन मोदीविरोधी लोकांपर्यत पोहचाव त्यांच मतपरिवर्तन नक्कीच होईल.
एक नंबर विश्लेषण तोरसेकर जी
धन्यवाद भाऊ दंडवत
भाऊ अप्रतिम 🙏
सुंदर विश्लेषण
Marathi manus vichaar kara modi la jinkva, vote for modi ji for our future.
धन्यवाद आबा 👍🏻👌🌹🙏🙏
उतम विशलेषण सही जानकारी मिला है भाउ से
मा. भाऊ तोरसेकर यांचे मोदीजी बाबतचे विचार मांडण्यासाठी मांडण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल आबा आपले धन्यवाद!भाऊंचेही धन्यवाद? भाऊचे प्रतिपक्ष चॅनल मी नेहमी ऐकतो.मला त्यांचे विचार आवडतात व पटतात. पण त्यांचे चॅनलवर त्यांनी Coment करायला स्थान दिलेले नसल्यामुळे कॉमेंट करता येत नाहीत. त्यांचे विचार परखड व वास्तववादी असतात म्हणून त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते
पण तसे करता येत नाही. त्यामुळे खिन्नता वाटते.
बरोबर आहे,पण परवाच मी त्यांनी कॉमेंट बंद करण्याचं कारण ऐकलं,तर शरद पवारां विषयी विश्लेषण केलेलं असताना दिलेल्या उदाहरणावरून भाऊ हे शरद पवारांना मारण्याचे षड्यंत्र रचत आहेत,अशी एका बुद्धीजीवीने कॉमेंट केली,आणि दुसऱ्या बुद्धीजीवीने त्यांच्यावर त्याबद्दल FIR दाखल केली,यात काहीच सारस्व न्हवते पण हे प्रकरण मिटवायला भाऊंचे 2 ते 3 दिवस पोलीस ठाण्यात गेले,भाऊंचा हा 3 दिवसाचा महत्वाचा वेळ फालतू कारणासाठी वाया गेला,अस पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी कॉमेंट बंद केल्या आहेत,मला हे ऐकायला मिळत म्हणून सांगितलं.
भाऊ आपण खरंच ग्रेट आहात मी वैयक्तिक आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत असतो आपण १० वर्षांच विश्लेषण १ तासात आपण जेवढ्या विस्तृतपणे सांगितले किंवा सांगता हे खरंच कल्पनेच्या पलीकडे आहे 🙏🏻🧡
श्री तोरसेकर भाऊ,
आपण चांगले विचार मांडले मला फार आवडले.
फार फार सुंदर व्हिडिओ.आबा आमचे खूप खूप नमस्कार भाऊंना पोचवा.तुम्हालाही मनापासून धन्यवाद !
भाऊ,सुंदर ज्ञानपोयी.दंडवत.जय श्रीराम.
अप्रतिम विश्लेषण. जय सांईराम.
Full respect to Bhau 🙏🙏🙏
PMC Bnk बुडाली पण AU Small Finance Co.उदयाला आली माणसं सगळी उठाबाचीच..जेष्ठ नागरीकांना 9.75% व्याज देणार तेही २३ महिन्यांसाठी !!
आपको बहुत धन्यवाद. कार्तिक जी ने ज्योतिष शास्त्र प्रती प्रेम बढा दिया
Wish you long life for us ....
नीट विचार केलात तर मान्य कराल की आज मोदी हे खरे राष्ट्रपिता आहेत. त्यांची प्रत्येक कृती पाहा.
भारताला कोणीही राष्ट्रपिता नाही. सगळे या भारतमातेचे पुत्र आहेत.
मोदींना भारत भाग्यविधाता म्हणणे योग्य ठरेल.
असे भाऊ देशात फक्तं १० तयार झाले तर काय होईल?
तुमची भाषणे दूरदर्शन वर दाखवायला पाहिजे, सरकारने youtuber चॅनेल सुरु करावा
मोदीजींचं अब की बार चारसोपार ही घोषणा प्रत्यक्षात आणणे ही सगळ्या हिंदुंची नैतिक जबाबदारी आहे.
खूप उच्च ज्ञान आहे तोरसेकर साहेब. खरोखरच आपण मोदीजी काय आहेत ते उलगडून सांगितलात. धन्यवाद
आभारी आहोत भाऊ.... एक सत्य परखडपणे मांडून मतदारांचे डोळे उघडल्याबद्दल...... यातूनही वेगळी भूमिका घेणार्या मतदारांना येणारा काळ नक्की च उत्तर देईल.....कारण पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत.
Modi hai to mumkin hai..he is great leader
Dhanyavaad Aba, Bhau na aiktaa aala
मा.श्री भावुक तौरस्कर साहेब साहेब.नमस्कार
भारताच्या सद्यस्थितीचा स्पष्ट शब्दात विरोधी गटाची भूमिका,आणि सत्तादारांची भूमिका
काय आहे हे तुमच्याच वक्तृत्व कलेतून
समजते.भारताचे पंतप्रधानपदी कोण योग्य
आहे हे समजून येते.सद्यस्थितीत मा.श्री मोदीजी हेच भारताचे पंतप्रधानपदी योग्य
आहेत. कारण अखिल सर्व हिंदुस्थानचे
जगावर वर्चस्व त्यांचेकडे होवू शकते. लोकशाही भक्कम राहू शकते.प्रचंड वेगाने
भारताची सर्वांगीन प्रगती झाली व यापुढे ही
होवू शकते.म्हणूनच श्री मोदींजीचेंच नेतृत्व
भारतास आवश्यक आहे.
जय श्री राम.
खूप छान ,🙏💐
भाऊ,ना तिवार सलाम
Please vote in this election please please
भाऊ जबरदस्त अच्छा अच्छा लगा बहुत
भाऊ है तो अच्छा व्हिडियो . सुनने या देखने मिल ता है ।
भाऊ तोरसेकर यांना मनापासून नमस्कार . अतिशय सुंदर व्याख्यान .
आदरपूर्वक नमस्कार भाऊ
I m Bhau's fan.
Great.
Hats off to Shri Bhau Torsekar
Shri Narendra Modi is The Person Sent by God to Hindusthan, to make it A Mahan Rashtra.
जो पर्यंत कांग्रेस मोदीजीना हरवण्यासाठी निवडणूक लढेल तो पर्यंत मोदीजी जिंकणारच
What a fantastic vishleshan by bhau torsekar. Modi ji jaisa PM nahin milega, vote for modi ji.
मुंबईकरांनो बाकी नाही, पण आज सर्वच लोकल स्टेशनवरील लिफ्ट, सरकते जिने, ह्याची तरी जाणं ठेवा. कोणी केलं हे...कोणत्या पक्षाच्या सरकारने केलं हे....त्यामुळे मे महिन्यात कोकणात न जाता इथेच राहून अगोदर कमळाला मत द्या. नाहीतर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
अगदी खरं बोललात हो !! 👍🏻
तर्का पेक्षा किस्से, कहाण्या सांगून विश्लेषण करणारे भाऊ खरंच खूप शहाणे आहे.. हिच भाषा सामान्यातल्या सामान्यांना कळते..
धन्यवाद भाऊ
Super hero bhau
भाऊ तुमच्या मुळे मला माझा विरोधकांची तोंडे बंद करता येतात,,,
त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
🎉🎉🎉
जबरदस्त विश्लेषण...
लता मंगेशकर पुरस्कार मिळाला त्याकरता मनःपूर्वक अभिनंदन 💐
भाऊ तोरसेकर आपण हाडाचे लक्षवेधी पत्रकार आहात आपल्या विविध विशलेषनणाने मी भारावून गेलो आहे आपले कौतुक करावे तितके कमी आहे आपल्या भावाने मुळे देश प्रेम पाहून आक्षर्ष डोळ्यात पाणी येतं आहे आपल्याकडे प्रत्येक महानगरामधे श्रीमंत महानगर पालिका आहेत आणि ती वेगळी आहे परंतु ८५% टक्के परप्रांतीयांना करोडाच्या भावाने जमिनी,घर, विकत आहेत नेते मंडळी ठेकेदाराचे काम करत आहेत व महाराष्ट्रीय माणूस १५% उरला आहे त्यामुळे आपले अस्तित्व उरले नाही म्हणून तीन पक्षाने आपला गाशा गुंडाळला आणि बिन शर्त पाठिंबा दिला जनतेला सांगत फक्त आम्हाला पाठिंबा द्या ५० वर्ष जनतेला असेच खेळवत राहिले म्हणून महाराष्ट्रीय माणसाचा विचार केला नाही महाराष्ट्रीय माणसाला नदी,तलावाचे पाणी मिळत नाही, आदिवासी डोंगर भागात पाणी मिळत नाही ट्यांकर ने पाणी पुरवठा केला जातो यात महाराष्ट्रीय माणसाचा विचार केला नाही सरकारी शेत जमीन मोजायचे झाल्यास मोजणी करण्यात कोर्टाचे किचकट काम ,वेळेचा विलंब लागतो तीन ते चार पिढ्यांचे आणेवारी लावण्यास आव्वा घ्या सव्वा पैसे मोजावे लागतात सरकार चे या गोष्टींकडे लक्ष नाही कित्येक लोकांचे असे प्रश्न प्रलंबित आहेत मुंबईत माणूस काम करायला येतो त्याला १५ ते २० हजार रुपये,त्याने घर,दवा पाणी, चार ते सहा माणसाच्या लग्न कार्यच्या जबाबदाऱ्या ,गावकी व भावकी यांचे हिसाब गिताब सोईर संबंध कसे चालवायचे, आणि लाखो, करोडाच्या फ्याट मध्ये कसे राहायचे असे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत म्हणून आपण या विषयावर प्रकाश टाकु शकता.
राज्या तूपाशी आणि जनता उपाशी....
धन्यवाद 🙏
साहेब एवढे चांगली माहिती देवून सुध्दा आपलेच हिंदू धर्मातील लोक जागे होत नाही हि खूप मोठी शोकांतिका आहे.
Every sentence Shri Bhau says is exactly true and meaningful…and makes you to think…