केशर हे झाड खोडकिड बळी पडते . खरी माहिती आपण देत आहात . माझा सातशे आंबा आहे .मला सत्तर ऐंशी पेक्षा जास्त दर कधीच मिळाला नाही . मार्च मध्ये दर मिळतो . पण आंबा तयार नसतो .
तुमचे खरे आहे. पण kaltar टाकले आणि जर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळाले तर बिघडले कुठे. बऱ्याच वेळा कांदा. किंवा इतर पिके बाजारा पर्यंत वाहतूक पण परवडत नाही
थर्मल पावर प्लांट असेल तर त्याची उडालेली राख ही पिकांच्या पानांवर बसते व या राखेमुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन इतर प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकता
गहू, सोयाबीन, हरभरा आणि जास्तच आवड असेल तर आंबा. परंतु मोहोर काळात जर जास्तच पाऊस झाला तर मोहोर गळ होऊन वर्षभराचे पिक वाया जाते किंवा कमी उत्पन्न निघते हे देखील लक्षात असू द्या.
अजून 15 दिवसांच्या आत पालवी निघेल. नवीन पालवी निघाली म्हणजेच झाडांनी जीव धरला असा अर्थ होतो. जोपर्यंत पालवी नवी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे खत टाकू नका. आत्ता एखादा बुरशीनाशकाचा फवारणीचा हात घेऊ शकता आणि पालवी निघण्याच्या वेळेस कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही फवारा. आणि पालवी निघाल्यानंतर कुजलेले शेणखत टाकू शकता फांद्यांची वाढ जोमाने व्हावी याकरता अगदी थोड्याफार प्रमाणात युरियाचा वापर करू शकता. फवारणी करता आपले इतर व्हिडिओ चॅनलवर आहे ते पहा.
सर आमच्या शेतामध्ये गावरान को कोई पासून उगवलेले 17 ते 18 वर्षाची आंब्याची झाड असून त्याला अजून फळधारणा झालेली नाही तर त्यावर कोणती उपाययोजना करावी कृपया माहिती सांगावी
आधी तर योग्य पद्धतीने संपूर्ण झाडाची छाटणी घ्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर नैसर्गिक पद्धतीने झाडाला पाण्याचा ताण पडू द्या. छाटणी तंत्रज्ञानाने जर झाडाला मोहर आला नाहीच तर मग शेवटचा पर्याय म्हणून कल्टार वापरू शकता.
@@bhushanrathi5272 सुरुवातीला झाडाला रोज पाणी द्यावे तसेच झाडाने जीव धरल्यानंतर पाणी एक दिवसाआड द्यावे. खूप पाण्याचा ताण पडू देऊ. अति पाण्याच्या तानाने देखील झाडे दगावतात. तसेच तुमच्या शेतात वाळवीचे प्रमाण जास्त असेल तरीदेखील छोट्या झाडांची मर होते. त्यामुळे वाळवी असेल तर तिचा बंदोबस्त करून घ्या. तसेच कलम केलेली पट्टी खोड एकरूप झाल्यानंतर काढून टाका. सेंद्रिय खतांचा अतिजास्त प्रमाणात वापर करू नका.
Resideu free देखील द्राक्ष मिळतात..... असे द्राक्ष बाहेर देशांना निर्यात होतात....आणि ज्या द्रक्षांमध्ये थोडे फार pesticide चे अवशेष सापडतात ते लोकल मार्केटला विकल्या जातात. म्हणून लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या सर्वच द्राक्षांमध्ये केमिकल असते असे नाही.
आज पण प्रभू रामचंद्राच्या भूमीत सत्य बोलणारी व्यक्ती आहे आई वडला नंतर तुमच्यासारखी
@@user-ex2sx6ub8u व्हिडिओ बघून आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.मी फक्त खरी परिस्थिती सांगितली साहेब. काही लोक खरच स्वहितासाठी काहीही करत आहेत.
फारच माहितीपूर्ण video.. You ट्यूब वर बघून अनेकांची फसवणूक झाली आहे.
आंब्याच्या झाडाला छाटनिचि गरज नसते नैसर्गीक पद्धतीने वाढते त्यामुळे जास्त अंतर ठेवुन् लागवड करावी
केशर हे झाड खोडकिड बळी पडते . खरी माहिती आपण देत आहात . माझा सातशे आंबा आहे .मला सत्तर ऐंशी पेक्षा जास्त दर कधीच मिळाला नाही . मार्च मध्ये दर मिळतो . पण आंबा तयार नसतो .
माल किती निघतो
भाऊ 700 झाडाला या वर्षी माल किती निघाला
खरी माहिती आहे .माझी पण तिन एकर आंबाबाग आहे
एकदम बरोबर मित्रा आंबा शेती हे खाऊ नाही
खरोखरच खूप छान माहीती सागीतली
खुप चांगली व खरी माहिती देत आहेत
खरी आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
खूप छान आणि खरी माहिती मिळाली. धन्यवाद.
खरी आणि वास्तव माहिती आहे . माझे सातशे झाडे आहेत . ७० ते ८० रुपयापेक्षा जास्त भाव मिळत नाही . दरवर्षी फळे येत नाहीत . खोड किड भरपूर येते .
700 झाडाला 2024 मध्ये किती माल निघाला
Very very nice.explained the truth.
Very nice information sir
Very good and true information for mango farmer.thanks sir.
मानलं भाऊ अगदी बरोबर आपले मार्गदर्शन शेतकर्यांना आवष्यक वाटते
धन्यवाद भाऊ🙏
Khupach chhan mahiti dili dada...
थँक्यू सर योग्य मार्गदर्शन हे आपले
चांगली माहिती दिली
अतिशय सुंदर माहिती दिली एकच नंबर धन्यवाद
धन्यवाद भाऊ......
Sir you are absolutely right
अगदी खरी माहिती दिली सर..धन्यवाद
🙏
Coconut tree information sharing
Nice information for mango farmer
Thanks for watched my video....and thanks for giving your opinion.
खुप छान शेतकरी मार्गदर्शन
धन्यवाद
He said practical experience , very true .
कोण तरी आहे सत्य सांगणार 👍
True information.
दादा आंबा पीका बरोबर आपण फणस पीकाची माहीती द्या तुम्ही स्वतःला लावून त्यावर माहिती द्या
Best information
Mast State forward bolun takle good information ❤👍
@@udaymarathe8299धन्यवाद
एकदम बरोबर आंबा विक्री बाजार पेठ मिळविणे आवश्यक आहे
अतिशय उत्तम
एकदम बरोबर
Chan mahiti aajahi
छान माहिती दिली सर आपण
धन्यवाद
खरी माहिती दिली.
धन्यवाद
Agadi barobar bhau
एकदम खरे आहे सर
धन्यवाद
खर आहे भाऊ तुमच काही जण सांगतात 160 रूपयाने बागा विकली व्यापार्यांनी किय भाव विका त्यांच्या जवळचे आपण काय भाव घ्या
Very nice
Very nice information
@@deepakhirevlogs thanks
खरंय !!
सर तुम्ही खरी माहीती सागीतली
अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद......
What comes from the heart
Goes to the heart
🎉❤
nice sir
छान माहिती दिली
मशागत कशी करावी याची माहिती हवी आहे
मी 12 x 12 वर केशर आंब्याची 30 झाडाची लागवड केलीली आहे.
अगदी बरोबर आहे भाऊ
धन्यवाद
छान माहिती मिळाली
धन्यवाद
रिॲलिटी सांगितली, चांगले आहे.आंबा ₹४०-७० किलो खूप आहे
Dada tumhi satya sangitla
धन्यवाद
Do positive..
❤️❤️❤️🇮🇳🇮🇳👌🏻
Swatch market bnva dada
😂😂😂😂 मस्त
खरा मातीताला शेतकरी
As a side business mhanun karu shakto ka..... Mhanje minimum profit tari milel na..
Mla 100 mango crops lavayachi aahet...pls mahiti dya yavar sir
नक्की करू शकता.
एकदम खरं आहे हे सर
माझ्याकडे पण 5 एकर आंब्याची बाग आहे
नंबर मिळेल का सर
Hi
सत्य परस्थिती!
आवाज सदोष ऐकू येत नाही.
Ok, अभिप्रायाबद्दल धन्यवाद
तुमचे खरे आहे. पण kaltar टाकले आणि जर शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळाले तर बिघडले कुठे.
बऱ्याच वेळा कांदा. किंवा इतर पिके बाजारा पर्यंत वाहतूक पण परवडत नाही
बरोबर भावा. कल्टार टाकण्यास हरकत नाही, आपण आंबा पिकवण्याकरिता ज्या केमिकल प्रक्रियेचा वापर करतात त्याविषयी सांगितले आहे.
15 बाय 15 फुटांवर लागवड केली असता एकरी अंदाजे खर्च कीती येतो लागवडी पर्यंत
Drip सोडुन
Aawdla aaplyala
मे 2021 मध्ये बांधावर 1 वर्ष वयाची आंब्याची झाडे लावलेली आहेत तर आता फळ कधी पासून पकडावे व गुच्छ रोग (Malformation)वर काही उपाय आहे का...
3 ऱ्या वर्षीपासून फळ घ्यायला सुरुवात करा.
Malformation वर व्हिडिओ बनवतो.
I have a custard apple farming.can I keshar amba plant in this farming
Do not combine both fields. Separate the mango and separate the custard apple.
Nbr bro
आंबा हा नैसर्गिक रीत्या पिकवलेला चांगला
Bhau vidarbhat chiku kase rahtil
तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रात जी पिके आहेत त्यांना अनुसरून पिके घ्या.
Hii
सर चिंच व आंबा शेती करुका चिंचेत अंतर पिक कोणकोन्ते घेऊ
शेती कुठे आहे आणि किती बाग करायची आहे?
Sir majya sheta bajula power plant aahe , tr tyacha kahi frk padto ka falbag var , mi 3 ekar aamba lavnar aahe ,40 by 10 ...
कोणता पावर प्लांट आहे? वॉटर पॉवर प्लांट, एअर पॉवर प्लांट, सोलर पॉवर प्लांट किंवा थर्मल पावर प्लांट किंवा आणखी कोणता आहे?
Tharmal power plant, aani iron plant aahe sir ..
Chandarpur ,
थर्मल पावर प्लांट असेल तर त्याची उडालेली राख ही पिकांच्या पानांवर बसते व या राखेमुळे झाडांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊन इतर प्रकारचे दुष्परिणाम दिसू शकता
Thik aahe , sir ya var kahi upay aahe ka ..
,,
वातावरण चा आंबा शेतीला खूप फटका बसतो
अगदी बरोबर
Sir lagavd 15 bye 15 karu shakto ka
दरवर्षी छाटणी करणार असाल तर दोन झाडांमधील अंतर अजून कमी करण्यास हरकत नाही
Black soil madhe chalel ka
चालेल, पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होईल याची दक्षता घ्या.....
दादा तुमच्या मते योग्य अंतर किती आहे लागवडिचे....मी 15×10 फूट अंतरावर केसर अंबा ची लागवड करणार आहे. हे अंतर योग्य आहे का?
15×10 ही भविष्यात चांगली लागवड ठरू शकते. सुरुवातीला छाटणी करणार असाल तर दोन झडांमधील अंतर 2 ते 3 फुटाने आणखी कमी करू शकता.
भाऊ आम्हाला सोयाबीन ऐकरी 8-9कूंटल आणी हरबरा 10 क्यूंटल होतो या दोन्ही पिकाचा मशागतीचा खर्च फवारणी चा खर्च भाव नाही. तर आंबा शेति परवडते का
@@dattasuryavanshi9598 संपूर्ण लागवड न करता एखादा प्लॉट करून पहा.
@@maajhashetisaatbaara हो ऐकच ऐकर
Barobar aahe bhau
सन्डे टू सन्डे शेती करणाऱ्यासाठी कोणता पर्याय आहे तो सुचवावा.
गहू, सोयाबीन, हरभरा आणि जास्तच आवड असेल तर आंबा. परंतु मोहोर काळात जर जास्तच पाऊस झाला तर मोहोर गळ होऊन वर्षभराचे पिक वाया जाते किंवा कमी उत्पन्न निघते हे देखील लक्षात असू द्या.
15-by. 10 best'
खडकाळ जमिनीवर येईल का
माती किती प्रमाणात आहे?
दादा मी 8 जुलै मध्ये केशर अंबायची बाग लावली आहे पण त्याला अजुन पालवी वैगेरे नाही दिसत अजून कीती दिवस लागतील आणि आता कोणते फावरणी किवा खत घालावीत
अजून 15 दिवसांच्या आत पालवी निघेल. नवीन पालवी निघाली म्हणजेच झाडांनी जीव धरला असा अर्थ होतो. जोपर्यंत पालवी नवी येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे खत टाकू नका. आत्ता एखादा बुरशीनाशकाचा फवारणीचा हात घेऊ शकता आणि पालवी निघण्याच्या वेळेस कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्ही फवारा. आणि पालवी निघाल्यानंतर कुजलेले शेणखत टाकू शकता फांद्यांची वाढ जोमाने व्हावी याकरता अगदी थोड्याफार प्रमाणात युरियाचा वापर करू शकता. फवारणी करता आपले इतर व्हिडिओ चॅनलवर आहे ते पहा.
माती परीक्षण करा
आंबा लागवडचे योग्य सांगा
कमीत कमी 7 × 14 पेक्षा कमी घेऊ नका.
Gavaran amba vdo banva
हो भाऊ, नक्की.
Fanas badal kahi saga
मग आता जे शेतकरी आता 4 x12 वर यशस्वी लागवड करून उत्पादन घेत आहेत त्याचं काय
दहा वर्षानंतर जाऊन त्यांची बाग बघा.
@@maajhashetisaatbaara alternate 1 zhad kadun taka.. every problem have solution...Dear take every thing positively...
माझ्याकडे 18वर्षाची बाग आहे 3×१२ची १५ हजार झाडांची लागवड आहे घरी बसुन गप्पा मारु नको या तुम्हाला दाखवतो ......
कदाचित रोपांची नर्सरी देखील असेल तुझी. लोकांना येड्यात काढायचे धंदे बंद करा.
मातृ कोई लावून केलेल्या रोपावर त्याच मातृ झाडाची काडी कलम केली तर कलम योग्य होते ❓( हाच प्रयोग फुल झाडावर यशस्वी होतो ❓)
फुलझाडाचे माहीत नाही. परंतु आंब्याच्या बाबतीत आजपर्यंत तरी माझ्या अभ्यासात काही विकार आढळून आलेले नाहीत.
सर आमच्या शेतामध्ये गावरान को कोई पासून उगवलेले 17 ते 18 वर्षाची आंब्याची झाड असून त्याला अजून फळधारणा झालेली नाही तर त्यावर कोणती उपाययोजना करावी कृपया माहिती सांगावी
आधी तर योग्य पद्धतीने संपूर्ण झाडाची छाटणी घ्या. त्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर नैसर्गिक पद्धतीने झाडाला पाण्याचा ताण पडू द्या. छाटणी तंत्रज्ञानाने जर झाडाला मोहर आला नाहीच तर मग शेवटचा पर्याय म्हणून कल्टार वापरू शकता.
हापूस आंब्याच्या कोई लावल्या तर हापूस आंब्या सारखे आंबे लागतील का की आंब्या ची क्वालिटी बदलेल कृपया मार्गदर्शन करा 🙏
@@vinayakkvideos वेगळे आंबे येथील झाडाला
@@vinayakkvideos हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला आहे. या विषयावर एक व्हिडिओ लवकरच तयार करू.
हापूस आंब्याचे कलम करताना कोईचे झाड बनवून त्याचेच कलम बनवून हापूस आंब्याच्या दुसऱ्या कोईच्या झाडाला लावता येते का ? 🙏
मी खूप कलमा लावल्या पण जगत नाही आहे कृपया मार्गदर्शन करा
कलम यशस्वी होत नाही की झाड जगत नाही?
@@maajhashetisaatbaara साहेब झाड लागत पण नंतर वर्ष भऱ्यात मरत
@@maajhashetisaatbaara साहेब झाड लागत पण नंतर वर्ष भऱ्यात मरत
सर्वात आधी आपले आभार मी आजपर्यंत खूप जणांना विनंती केली पण कुणी रिप्लाय च दिला नाही कधी धन्यवाद.
@@bhushanrathi5272 सुरुवातीला झाडाला रोज पाणी द्यावे तसेच झाडाने जीव धरल्यानंतर पाणी एक दिवसाआड द्यावे. खूप पाण्याचा ताण पडू देऊ. अति पाण्याच्या तानाने देखील झाडे दगावतात. तसेच तुमच्या शेतात वाळवीचे प्रमाण जास्त असेल तरीदेखील छोट्या झाडांची मर होते. त्यामुळे वाळवी असेल तर तिचा बंदोबस्त करून घ्या. तसेच कलम केलेली पट्टी खोड एकरूप झाल्यानंतर काढून टाका. सेंद्रिय खतांचा अतिजास्त प्रमाणात वापर करू नका.
6:53 दादा मला तुमचा नंबर पाहिजेल दादा मी 3 एकर लागवड करणार आहे plz मला नंबर पाहिजेल
भाऊ आपला नंबर सेंड करा. मी तुम्हाला कॉल करतो
द्राक्ष केमिकल असते का
Resideu free देखील द्राक्ष मिळतात..... असे द्राक्ष बाहेर देशांना निर्यात होतात....आणि ज्या द्रक्षांमध्ये थोडे फार pesticide चे अवशेष सापडतात ते लोकल मार्केटला विकल्या जातात. म्हणून लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या सर्वच द्राक्षांमध्ये केमिकल असते असे नाही.
तरी सुधा amba परवाढतो
@@sambhajimhetre6051 ok
10 by 15 antar asel tr chat ka
चालू शकते
जाग्यावर कोय कलम करून बाग केली तर रिझल्ट कसा येईल ?
गावती कोये लावून कलम करा . 👍
झाडाचे सोटमूळ हे सरळ खाली जमिनीत गेल्याने जरी भविष्यात दुष्काळ पडला तरी झाडे इतर झाडांच्या तुलनेत काही काळ जास्त तग धरू शकतील.
@@maajhashetisaatbaara धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरे बोलत आहेत
अभिप्रायाबद्दल धन्यवाद
मी गावठी आंबा च्या कोई उगुन घरचा घरी कलम केल 👍. रेजल्ट चागला आहे डबल गुटी कलम केले आहे.
Good👍
Moharawaril hiravi माशीला काय पर्याय आहे
आपल्याला तुडतुडे म्हणायचे आहे का?
तुमचा नंबर मिळेल का
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा
ज़मीन कशी असबि
जास्त प्रमाणात चुनखडी सोडून सर्व प्रकारची जमीन चालते.
Tumcha WhatsApp number kuth milel
तुमचा नंबर सेंड करा....