विधानसभेच्या आत Pankaja Munde यांचं पुनर्वसन कराच; ओबीसींचा भाजपला गर्भित इशारा | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 10. 06. 2024
- #BabariMunde #PankajaMunde #VidhansabhaElection2024 #MaharashtraTimes
आमच्या मोठ्या भावाला आरक्षण हवं आहे म्हणून आम्ही देखील या लढ्यात सहभागी झालो. परंतु आता आरक्षण लढ्याच्या आडून जातीय विष पेरलं जातंय, प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतल्यानेच ही वेळ आली आहे, असं थेट विधान बाबरी मुंडेंनी केलं आहे. वडवणी बंदवेळी उपस्थित ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करताना बाबरी मुंडे बोलत होते. पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने डवणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी बाबरी मुंडेंनी केलेले भाषण आता व्हायरल होत आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
पालकमंत्री नी मराठे पोरांना पोलीस केसेस मध्ये गुतंवले तेव्हा कुटे होता..
बुडाला आग लागली आहे वाटत
@@SatyapremTidke तू पुनर्वसन बघ
@SatyapremTidke कोणाच्या
,,😀😀
@@SatyapremTidke chikki padli😭🤣🤣🤣
अरे भाऊ मागचे 15 वर्ष वंजारी समाजाचा बीडचा खासदार होता तेंव्हा जातीयवाद नाही का झाला
तुमचे खासदार महाराष्ट्रात जास्त हे नाही का जातिवाद. .
@@D.kendre kunbi ahet te jastit jast.
@@_psychopath_5623 अरे भावा कुनबी आहेत ते काय मराठा नाहित का. ...
@@D.kendreaamchi Sankhyapn jast bhau....muthbhar thodi aamhi
अरे मुर्खा समाज पण जास्त आहे ना.ratio वगेरे शिकला आहेस की नाही @@D.kendre
पंकजा मुंडे ला पंतप्रधान
धनंजय मुंडे ला महिला बालविकास मंत्री
प्रीतम मुंडे ला राष्ट्रपती करा....
चालुद्या जोरात....🤣🤣
तु कोण सांगणारा हागरा
😅😅😅
😅😅😅😅
😂
😂😂😂😂
मग वंजारी समाज सोडून दुसऱ्या obc माणसाला समाजाला पुढे येऊ द्या न. फक्त मुंडेच का? हे कस झालं सर्व आमचंच. बाकी obc समाज तुमचे झेंडे उचलत बसायचं का 🙏
पुनर्वसन म्हणजे काय मुख्यमंत्री बनवायचं का आता ताई ला🤣🤣🤣
Honar cm
Rashtrpati kara😅
Melela manus jasa jivant hot nahi .tasa parabhut manus harlela asto bhava parabhaav Manya kar
हो बनवायच आहे तुझी का जळत आहे
Layaki aahe ka ?
किती रडीचा डाव खेळून सामना केला 😅😅तरी तोंडावर पडले....😢😢
एवढा जातीयवाद करून ही साहेब भावि राहणार.. 🤭
😢y😢😢tt@@secularsaint7991
मुल्ले समोर लाचार झाले मराठ्यांचे
ताई ला बचत गटाचे अध्यक्ष करून टाका भाऊ 😂😂
महाराष्ट्र दारू व बीयर कारखाना संघटनेचे अध्यक्ष केले तरी भरपूर मिळवले आहे. इकडे परळी तालुक्यात तर कसलिही किंमत राहिलेली नाही. धनंजय च्या गावगुंडांनी बुथ ताब्यात घेऊन मतदान केले होते म्हणूनच तर तेवढे मत पडली आहेत. खरा पराभव तर दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी झालेला आहे. परंतू जिल्हाधिकारी बाई संपूर्णपणे भाजप कडून असुन देखील तिचा पराभव झाला आहे. परळी मध्ये देखील जर इमानदारीने मतदान झाले तर धनंजय चा मोठा पराभव होणार आहे. माझ्या सारख्या साध्या कार्यकर्त्यां कडून सुध्दा धनंजय चा पराभव होऊ शकतो.😅😅
🚩*लाखों लेकरांच्या स्वप्नांसाठी, शेवटच्या श्वासापर्यंत जीवाची बाजी लावणारा योद्धा...*🚩 💥श्री मनोज [ दादा ] जरांगे पाटील💥
Garib lokanche arskshan magnara
OBC arskshan pahije tar
Marathya chya jamini shala college Ani karkhane OBC la dya Ani OBC che arskshan ghya
पंकजा पालवे आडनाव लावायला सांगा पहिलं. किती दिवस मुंडे आडनावाची फळ भोगणार. स्वतःचा वैयक्तिक कार्य काय. काय म्हणून मतदान करायचं. सामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला सगळे भूकंपात गेले का.
अहो खरे जातीयवादी तुम्ही आहेत 🙏🙏
👍👍👍👍👍
पिपानीमुळे कमी मताने पडले तुम्ही
मुस्लिम मतावर आले त्याच काय
@@vishalwagh6482 koi sense hai iss baat me😂
@@vishalwagh6482आमच्या तरी सोबत फक्त मुस्लिम समाज होता आनी राहानार,पन तुंमच्या सोबत इतके सर्व होते तरी पन पडले त्याच काय
छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा 18 पगड समाज एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं , त्याची गरज पडली हे विसरू नका
@@vishalwagh6482 tumcha potat ka dukhta tumh 365 cast matdan gheta ki
एक मिनीट. हे ओबीसींची मागणि नाही. उगच ओबीसींना यांच्या फाटक्यात ओढु नका. मतदान घेताना यांना ओबीसी जमते आणी पदभरत्या, पोस्टींग, बदल्या घेताना बरोबर आपले आपले लागतात. भाजपाने टेंशन घेऊ नये आम्ही ओरीजनल ओबीसि सदैव भाजपला मतदान करणार.
आणि हे देणार कुणाला वाकड्याला ज्याने हरवले त्याला😂😂
जर मोहन केंद्रे परळीतूंन निवडणूकीला थांबले तर बहुमताने मराठा , मुस्लिम , दलित व स्वाभिमानी वंजारी आपल्याला निवडून आणणार...
Hoy Mitra
वंजारी समाजाने स्वताला ओबीसी असल्याचे नाटकं करु नये.
मराठा समाज कोणावर ही अन्याय करत नाही. राजकारण कुठे पण करू नका
Parlit le loka Vedi Zalet bhau mi itar jilhyat vanjari mitrana bolalo tyana hi hi goshta patat nahi ji sadhya chalu aahe , purn samaj yamule naraj hotoy
भाजपा आणि फडणवीस यांनी eka❤दगडात दोन पक्षी मारले, एक प्रितम मुंढे आणि दुसरी पंकजा मुंढे. एकीला तिकीट कट करून घरी बसवले. आणि दुसरीला तिकीट देऊन घरी बसवले.
वाजेसाहेब हे आपलं मत असु शकेल.पण एका दगडात....वगैरे हे चुकच
मग वाकड्याने माघार घ्यायची ना तुमचे प्रेम होते तर
हा खरा गेम
पूनम महाजन पन घरीच
हिना ताईला पण घरी पंकजाताई ला पण
काही विषारी जाती सोडल्या तर सर्व
गोर गरीब obc बांधव मराठा समाजा सोबत आहे 🙏🙏
काही विषारी जाती म्हणजे कोणत्या रे भावा नाव टाकणं
आणि एकही ओबीसी बांधव विषारी समाजा सोबत नाही त्यांना तुमच्या सोबत ओढून ताणून घेऊ नये😅
मी obc आहे आज पासून मराठ्या सोब्द नाही ओबीक.मधून आरक्षण घेऊन ओबीक का भिकेला लावायचा त्या औरग्या ने चंग बांधलेला दिसतो
150 आमदार 30 खासदार असलेला मराठा जर obc मधून आरक्षण मागतो तर वडार, जोगी, धोबी, सुतार, मसनजोगी, गोपाळ,वारिक यांनी काय कराव
मराठ्यांना विरोध करणार्या@@Userkohli200
Naahi ....time is changed
अरे ताईपेक्षा लई मोठे नेते पडलेत.त्यांना सोडून बिनकामाच्या लोकांना पद द्यायला काय येडे नाहीत ते.
बोगस मतदान करुन पण आले नाही निवडुन,
मी मराठा समाजाला विनंती करतो परळी येथील ही दोन्ही पण मुंडे भाऊ-बहीण त्यांना चांगलं पाडा आपल्या मराठा समाजातील नेतृत्व परळी मध्ये बीड स्थापित करा
एक मराठा लाख मराठा ⛳
मुंडे भावा-बहिणीची खूप दादागिरी वाढली आहे परळी बीड शहरामध्ये
Tula kay maral ka tyani
Tu ubha Raha mg mag hoil te
तुम्ही फक्त आरक्षण घ्या ताई भाऊ बदल बोलू नका
Lai dadagiri ani khhoopach anyay
@@decidueye2247ha shahnpana tai ani bhau la pan shikav
आरं दादा बोगस मतदान करूनही म्हणजे क्वाप्या करूनही ताई पास होत नाही याला पक्ष कसा जवाबदार..रे..🤔🤔
सुंदर भाषण आहे, फडणवीस साहेब आमच्या ताई गरीब(इतक्या गरीब कि आम्ही चिक्की खाऊन दिवस काढत आहोत)आहेत त्यांचे पुनर्वसन होणं गरजेचे आहे(जेणेकरून लहान लेकरांच्या ताटात येणारी चिक्की आम्ही खाऊन आमचे पोट भरू)
कृपया लवकरात लवकर ताईंचे पुनर्वसन करावं अशी सरकार ला विनंती आहे.
वंजारी भावांनो तुमी फक्त वाचरट पणा कमी करा तुमच्या वाचरट पणामुळे पंकजा ताई ला घरी बसायची वेळ आली आहे.
ब्रिगेडी मराठ्यांनी जातीयवाद कमी करावा.. एकही जात टार्गेट करायची सोडली नाही.. म्हणुन abdul चे abhar manave लागले sonavane ला..
लोकसभेत जो पॅटर्न होता तो विधानसभा चालेल हे गृहीत धरून हवेत नका राहू..
🎉101% बरोबर
बडे मराठा नेते पण पडले आपण उगाच जातीवाद करू नये फक्त मराठा आरक्षण साठीच हे होणार..#मराठा आरक्षण ⚔️🚩
शरद पवार ला निवडणूक द्या दुसर काहीच नाही 😅
गरिबांच्या पुनर्वसनाची मागणी करा.. ज्यांच्या शेकडो पिढ्यांची सोय झालेली आहे पुन्हा त्यांचेच पुनर्वसन..?
मटा म्हणजे महाराष्ट्र टाईम हा चॅनल वंजारी समाजाच्या माणसाचा आहे म्हणून याच्यावर त्याच्यामुळे या चॅनलवर वंजारी समाजाच्या सगळ्या बातम्या दाखवल्या जातात आणि त्या बातम्या मराठा विरोधी असतात , एक सत्य .
पंकजाताईला मुख्यमंत्रीपद द्या....सर्व वंजारी बांधवांना सर्व मंत्रालयात सचिव करा...म्हणजे बीड सारख्या पारदर्शक पध्दतीने लोकशाही महाराष्ट्रात नांदेल...
ओबिसी म्हणजे फक्त वंजारी,माळी एवढेच आहेत का?
जनतेने पाडले म्हणजे संपूर्ण इज्जत गेली
उस तोडायच सोडून नको ते धंदे कशाला
ऊस तोडायचा तर भैया जातीवंत धंदा आहे आमचा तू सांग एखादा नवीन असलं तर असेही हिनू नको प्रचंड श्रीमंत आहेत वंजारी समाज
@@vijaychoure658ustod karnara banjara bhetla , dhangar bhetla maratha bhetla pan vanjari nahi mi kuthe baghitla , mi ek uss shetkari aahe
बोगस मतदान केले जेथे थोडा मराठा समाज होता तेथे मराठा समाजाला मतदान करू दिले नाही हे कितपत योग्य आहे
पराभूत उमेदवाराला मंत्रीपद मिळत नसतं
राष्ट्रपती पद मिळेल का
तुला अरुण जेटली माहिती आहे का
Tu baslay ka vatyla
हो र मीच बसलोय तुझ्यावर
आम्ही वर्षानुवर्षे भाजपाला मत देतोय मग आम्हालाही एखाद्या खात्याचं मंत्री करून टाका जो निर्णय नेत्यांना तोच सामान्य मतदारांनाही लावा.
ओबीसी नाही हो... वंजारी समाजाची मागणी
एकच पर्व ओबीसी सर्व
Brobr
जय बाप्पा बजरंग जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा
@@vishalwagh6482ha bhava mi pn kunbi ahe ek parv obc sarv but jarange amcha manus ahe😅
घटकाभर आरक्षण राहुन दया बाजुला शेतकरयांन साठी काय केलं सोयाबीन कापुस कांदा या विषयावर एकदातरी बोलल्या का पिरतम ताई शेतकरी विरोधी भाजप सरकार आता नाहि
भाजपला मतदान द्यायचं नाही हे लोकसभेच्या अगोदर ठरवायला पाहिजे होतं
लोकसभेचा नंतर ठरल का मग....😂😂😂
तरी चिक्की पडली का मग...
मराठ्यांनी एक हाथ काढला तरी चिक्की पडलीय आता धन्या पडेल...😅😅😮
त्याच दुख आहे वाटत...😅😅
Mg Kay zal ast😂😂
Tasahi Beed, Ahmednagar, parabhani padlach
10 ते 15 वर्ष झाली केंव्हाच मराठा समाजानं कोणाला विरोध केला नाही तरी मराठा समाजाला विरोध का
Tuzi@@Kattarmaratha250tuzi layki ahe kare dm la bolayachi gharat nahi ana mala bajirao mhana
यालाच म्हणतात धमकी देऊन भीक मागणे...... वेळ लय वाईट
लोकशाही आहे मतदान कोणाला करायचे हे जो तो ठरवत असतो भाऊ । पण पुनर्वसन हे बाकीच्या चे ही झाले पाहिजे ।
आज पर्यंत मराठा समाज हा एक नव्हता पण आता मात्र मराठा समाज एक झाला आहे
होऊदा आम्हाला काय करायच तुम्ही फक्त आरक्षण घेऊन दाखवा उग आम्ही हे आम्ही ते
एकदम बरोबर दादा
विधानसभेला कोणी पराभव केला त्यावेळी का आंदोलन केले नाही 😂😂😂
जनतेला अधिकार असतो कुणाला निवडून द्यायचे नेहमी नेहमी एकाच घरातील उमेदवार निवडून येत नसतो
भाऊ सत्ता बदल होत असतो.कायम कशी एकाच पक्षाला सत्ता मिळणार
ताईचे सगळं झाले आहे आता ओबीसी समाजातील नवीन मुले पुढे आली पाहिजे.
Bghu na
100%❤❤❤
पंकजाला कायमचा घरी बसून पुनर्वसन करावं
भावा पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील तुम्ही उसाच्या गाडीवर बैल घेऊन चालले
काय बोलता आपली मते द्याची तेवढच बोला दुसऱ्याला कशाला शिकवता राव पाटील
तुझी तू. . ल
तुझ्या आयचं भोक नीट बोल
@@vikramghuge6174हो चाललेच ना आम्ही पाटिल लोक कष्ठ करायला कधीच माग हतलो नाही, तुमच्या सारख जातिवादी नाहित अनी आयत पदावर नाही घोटाला करुण ,सगळे लाईकी नसणारे कोनी बसावले सरकारी नोकरित सगळ्यांना महिती आहे , डोळ्यावरच्या पत्या काढा जरा न्याय नितिन वागायला शिका द्वेष करु नका कोणाचा
पक्षातील ईतर सक्षम उमेदवार मोठा करा. एकाच घरात सत्ता किती दिवस ठेवणार. ईतर कार्यकर्ता कोणीच सक्षम नाही का. नविन नेतृत्व पुढे आणा. फक्त सतरंजी ऊचलणयास वापरू नका.
या जातीला खरच मस्ती आली आहे
आहेत तर राजस्थानचे
तू येतो का उतरवायला लायकीत बोल जरा
Kiran dada relax raha...
Anonymous_🙏
Lai masti ani anyay karun dusryache lubadun khayachi pravrutti ahe hyanchi
राईट
पुनर्वसन हे विधवस्त झालेल्या गावांचे चे केले जाते.....लोकशाही जिंदाबाद....
त्याला कर्तुत्व चांगल पाहिजे तुम्ही धमकी देऊन पक्ष पुनर्वसन करत नाही
सत्तेची भिक मिळत नसते मित्र सत्ता मिळवावी लागते 😅
आजपर्यंत मराठा समाजाने कोणावरही अन्याय केलेला नाही
Amhala patil Mana raje Mana
Amhi 96 koli che ahe
As sangun etar samajala kami lekhtat
कुठ मराठा विरुद्ध दुसऱ्या जातीचा कधी निवडून दिल का मराठ्यांनी
पंकजा मुंडे हरलीय हे मान्य करा आणि गप बसा रडू नका, पुनर्वसन करा म्हणजे काय करायचं , ती हरलीय तर हरलीय जगात असा कोणता नेता आहे की ज्याच्यावर आता पर्यंत आक्षेपाऱ्य टीका झाली नाय का मुंडे बाई पहिलीच आहे का की जिच्यवर टीका झाली , निस्त रडायचं , रडून काय मुंडे बाई खासदार होणार आहे का
ही बाई फक्त इमोशनल अत्याचार करते.
भाऊ आमच्या समजा साठी ती आता देव आहे.... तुमचे समजचा्ये. 32 खासदार आहे... 100 pakshya जास्त आमदार आहे... भाऊ plzzz मी स्वतः मराठा मुक मोर्चा मध्ये सामील होतो हवं तर तुला फोटो देतो.... आमचा कायम पाठिम्बा च... आहे....... आपलेच गदार आहे plzzz.... आमचा mota भाऊ तु.......plzzz काही बोलू नको
Tu pn kar mg
. आरे भाऊ प्रत्येक राज्यात पंकजा पेक्षा तोलामोलाचे लोक पराजीत झाले आहे मग सगळ्याचे पुनवार्सन कस करायच गुडग्यात भेज्यागत बोलूनका तुमचा स्वतत्र पक्ष काढा तायवाडे शेडगे भुजबळ बरोबर घ्या
ओबीसीसाठी पंकजाताई खुप काम करतात..... ऒबीसी मेळाव्याला कुठल्याही हजर नव्हती ताई....आणि म्हणे पुनर्वसन करा.... पंकजाताईचा पोरगा परदेशात शिकायला आणि बाकीचे पोर उसतोडीला....
भाऊ शरद पवारने महाराष्ट्र खाला पुर्ण आणि कोण गरीब आहे maharastramadhe तर तो obc समाज आहे आणि बोटावर मोजा इतके लोक obc नोकरदार आहे भाऊ.
@@mauliupofficial05012 मंद देशातील सर्वात प्रगत आणि संपन्न राज्य आहे पवार मुळे महाराष्ट्रा.. तुमच्या सारखे मंद जात बघून मत देतात म्हणून तर बीड मागास आहे. तुझ्या मोदीला एवढया वर्षात महाराष्ट्राची बरोबरी करता आली नाही कुठ पवारची माप काढतो
@@mauliupofficial05012 मी वास्तव बोलतोय....मीही ओबीसी आहे.... पंकजाताईने ओबीसी संदर्भात ठोस भूमिका कुठं घेतलीय ते दाखवा भाऊ.... राजकीय लोक मतांसाठी फक्त आरक्षणाच राजकारण करतात..... सर्वसामान्य लोकांशी कुणाला काही देणं घेणं नसतं
@@Gjfuvdkbfgbn8153 भाऊ soory पण यामुळेच आपण मागे पडत आहेत अरे शरद पवारांनी सर्व कसे केल मागें त्यांच्या सोबत तरी ते त्याच्या मागें आहे का नाही त्यामुळें आपन एकत्र येणे हि काळाची गरज आहे
@@mauliupofficial05012 आरक्षणामुळे नेते मंडळी मोठी आणि त्यांचे झेंडे घेणारे गरीब असं झालंय
चिक्की ताई संपल्या आहेत 😂😂😂
खरे बोललात साहेब असा संदेश द्या सर्वांना आनंद वाटतो धन्यवाद
तुमच्या मतांची गरज नाही. Obc मध्ये अनेक नेते आहेत. वंजारी वेगळे व obc वेगळे.
👍👍
ओबीसी मनायच सगळा वंजारी समाजाला दयाच.
आंदोलन आरक्षणासाठी म्हणायचं आणि सगळं बारामतीच्या साहेबांना द्यायचं 😂
@@Therock45451 ते विधानसभेत कळेल
वंजारी समाजाचा मोर्चा आणि ओबीसी चे नाव
वंजारी फक्त एका जिल्ह्यात आहे... बाकी जिल्ह्यात बाकी ओबीसी नेते आहेत.. आम्ही सर्वाना सोबत घेतो.. द्वेषाचे राजकारण नाही करत.. #ब्रिगेडी
@@vitthalgarkar8166 जळत रहा... तुमच्या मोर्चे मध्ये कोणी दुसर येत नसेल म्हणुन जळत आहात.. abdul घेऊन काढत जावा मोर्चे.. तसेही हिंदू मध्ये कोणती जात टार्गेट करायची सोडली नाही तुम्ही..🤭
खूप सुंदर एवढे वर्ष सत्तेत राहून सुद्धा पुन्हा एवढा अट्टाहास...
खूप वेळा ओबीसी, ओबीसी बोललेत तुम्ही दादा.. आमची मागणी एवढीच आहे आम्हाला ओबीसी मध्ये घ्या आपण एकच अहोत. नेते येतील नेते जातील सामन्य जनते मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम हे कायम करतं आलेले आहे. आणि आपली पोळी भाजून घेतली आहे..
ग्रेट रे वाघा जय मल्हार, जय भगवान बाबा, जय मल्हार, जय ओबीसी ,एकच पर्व ओबीसी सर्व ग्रेट वाघा .,..
टीपी मुंडे ला सांग एकदा हात पाय तोडतो म्हणलं होतं ते
हो माहित आहे ना कमी मतांनी का पडली तुम्ही बोगस मतदान केली म्हणून
गेवराई माजलगाव लिंबागांशे मधे नव्हते का केली तुम्ही
Kon ahe tu
मुंडे मुळे बीडच नाव खराब झाले भारतात हे पण तितकेच खरे बोगस मतदान केल्यामुळे एक धनगर बांधव खरे ते खरेच असते सत्य स्विकारले पाहिजे
जय मल्हार
@@JayMalhar1 बूथ captured प्रत्येक ठिकाणी होतो.. मराठा बहुसंख्य असलेल्या गावात यांनी प्रचार करू दिला नाही.. मतदान करू दिले असेल कोणाला? Ashti चे गाव बीजेपी voter होते तिथे पण सगळे मतदान sonavane ला गेले... 40 hazar ची lead 4 feryat कापून 6500 lead असेच मिळाले का? Bogus मतदान फार तर 100 150 होऊ शकत प्रतेक बूथ वर.. पण मतदान करू न देता सगळे एकाच व्यक्तीने केले तर ते बूथ captured म्हंटल जात.. शेवटाकडे bahegavi असलेल्या लोकांची मत takli जातात.. हे thodyfar pramanat saglech kartat..
Panku padli 😂😂😂
कर्तृत्ववान पंकजाताईचे पुनर्रवसन करा ! सकल ओ.बी.सी बाराबलुतेदाराची केन्द्रीय राजकारणी यांना विनंती .
भाऊ धनंजय मुंडे साठीही असेच व्हीडिओ टाकावे लागणार आहेत आपल्याला
लोकसभेला एवढे रडणार अजून तर विधानसभा बाकी आहे
Obc एक होत आहे. म्हणून जळत आहे.
ओबीसी एक होता आहे की पराभव पचला नाही@@mayur2536
😂😂😂
@@mayur2536Par khakana zala na
तुझी काय गांड दुखली रे
काही पुनरवहसन नको दादा, पंकजाताई च्या बंगल्यावर काम होत नाही. चहा पण मिळत नाही. पाहले मी नागपूर ला.
बाबरी मुंडे भावी आमदार जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद नमस्कार
भाजपा नेहमीच ओबीसींवर अन्याय करीत आला आहे.
सर्वात जास्त उमेदवार दिले, नरेंद्र मोदी स्वतः तेली आहे
भाजप मुस्लिम वगळता सर्वांवर अन्याय करते
तब्बल 1 लाख मतांनी बाप्पा निवडून आलेत......येतो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है.....
फक्त 3000
@@mangesh4990 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 बोगस...
ताईंना बीड जिल्ह्याचे पंतप्रधान करून टाका ✌️ विषय संपला
बाबरी शेठ ओ बी सी मधुन माजलगाव मतदार संघात निवडणुकीला उभे राहुन आम्हाला न्याय द्या
आज पर्यंत किती मतदान झाले किती नेते पडले आणि किती नेते घडले तरी पण कोणी एवढं रडत नव्हतं पण आज हे किती रडत आहेत ते रडण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा बजरंग बप्पा सोनवणे हा खासदार झाला
💯 खरे आहे
जातीयवादी विकृती जरागे
Lai Bogas matdan zale buth capture karun
नको देऊ , तुमची भाजप ल काही गरज नाही
धने आणि पंखी एकमेकांविरुद्ध लढले तिचं सांगायचं ना झक मारीच्या
मराठा समाज ४८ जिल्हात आहे वाद नाही पण बीड मधी वाद कशा मुळे पालकमंत्री ,कलेक्टर ,पोलीस अधिषेक बदला एकाच समाजाचे आहेत काय तपासा आणि बदला विनाकारण गरीबाला त्रास दिवू नका जादिवाद कोण करताय सर्वाना माहीत आहे कोणताही OBC समाज तुमचा सोबत नाही नांदेड परभणी हिंगोली जालना संभाजी नगर कोणाला त्रास नाही माज केला जातीवाद केला बोगेस वोटे केल अधिकाराचा वापर केला मानून पडलात जनता वेडी नाही कोनाला निवडून आणायचं माहीत आहे
माहित आहे ना कमी मतांनी का पडली पंकजा मुढे कारण तुम्ही बहुतेक बुत कॅप्चर केले होते.
नाही होणार पुनर्वसन... बोलले तसे करा...
ताईंना मोदींजींनी बरमुडा चे महिला व बालकल्याण मंत्रिपद द्यावे
विधानसभा आणी लोकसभा अश्या दोन्ही निवडणुका पराभूत होणार्या उमेदवाराच काय पुनर्वसन करणार ? निवडणूक या महाराष्ट्रात एकटीच पंकजा पालवे पराभूत नाही झाली ? बरेच उमेदवार पराभूत झाले. मग त्यांचे सर्वांचेच पुनर्वसन व्हायला पाहीजे. त्यांनी काय गुन्हा केला ?
ऐगदम बरोबर बोललात भाऊ. का हारलो यच्यावर विचार करा.ती काय ऐकटीच आहे, मग हारलेल्या बाकीच्या लोकानी काय घोड मारलय
एकदा नाही महानल्या वर परत परत उपोषण कश्याल😂
@@Movie-op1ydकोणत उपोषण . आणि कोण नाही म्हणल .
@@gopalbabajiramramanjan8297 समजत नसल तर द्या सोडून 😂
Tun nko tujhyi aai ghalu bhadya
भाजप पक्ष्यातून बाहेर पडायला पाहिजे 🙏
धनंजय मुंडे यांनी बोगस मतदान केले त्यामुळे कमी मतांनी पडली ताई
ताई लय हुशार आहेत ताई ला माहित आहेत दोनदा पडले आता तिकिट नाही मिळणार म्हणून याना पैसे देऊन हे नाटक करायला लावले असेल 😊
आपल्या नेत्यांची तसेच श्रद्धास्थानाबद्ल सर्वच समाजानी आदर ठेवावा वाटत असेल तर दुसर्या समाजाच्या नेत्यांबद्दल तसेच श्रद्धास्थानाबद्ल आदर करायला शिका . एक मराठा ......
❤
2-2 वेळा निवडणूक हरल्यावर कोणतं पुनर्वसन करायचं बे ?
पुनर्वसन करा म्हणजे प्रधान मंत्री करायच का ?
आता इतर ओबीसी समाजाला नेतृत्व दया.
भरपुर सेवा केली मुंडे घराण्याने....आता नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे
30 वर्ष तुमची सत्ता होती की मिळू द्या ना पाच वर्षे मराठ्याला काय फरक पडत आहे
बारामतीला येवढे वर्ष झाले ओबीसी ची सत्ता आहेका त्या पवार घराण्याला पडान . ओबीसी माणूस आहे म्हणून तुम्ही पंकजा ताई ला पाडल जातीवादी मराठे 😡
काँग्रेस चा पाठिंबा घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण द्यावे .जय भीम !!!
चालेल त्यांना SC tun deu arakshan
@@pokeupdate8207
मागचा दाराने गोप्याने घेतलेल्या वंजार्यांना पुढच्या दाराने काढून टाका आणि मराठ्यांना घ्या.....😂😂
खरा सूत्रधार गोप्या होता...😂😂😂
Kunbi na SC madhun
Sc tun dena 😂😂😂
SC madhun bhetayala pahije
राजकारण नाही म्हणता मग ताई चे पुनर्वसन कशासाठी
घराणेशाही ला रामराम करण्याची वेळ आली, वंजारी समाजातील नवीन पिढीला निवडून आणले पाहिजे, खूप लोक आहेत समाज सुधारक वंजारी समाजामध्ये सुध्दा.
संधी सारखी येत नाही
सारखं सारखं पराभूत झाल्यावर पक्ष काय करणार
खरा ओबीसी टिपी मुंडे आहे त्याला एखाद्या पद द्या
😂😂😂😂
त्याने च तर तुमची ताई पाडली
हिजडा टीपी मुंडे
Tai la padla atta ghari basun rahilelya chikki khaanar 😂😂😂
ताई स्वाभिमानी आहेत, लोकातून निवडून आल्यावर पद स्विकारतील. अनुयायी आहेत तयानी संयम राखावा.
अरे मित्रांनो तुम्हाला लोकशाहीच मान्य नाही. जनतेने दोन निवडणुकीत पाडले त्यांना. पुनर्वसन करायला ते काय आरक्षण आहे.
पंकजाताई यांचा छळ मोदी-शाह आणि टरबूजा यांनी 10 वर्षे सातत्याने केला. भाजपा सोडा.
वंजारी लोकांच्या दादागिरी मुळे हि वेळ आली आहे . आत्मपरीक्षण करा 😂😂😂😂😂😀
Ghantya yayne kale ka Chiklis ghotala ob c ha yekata obc aahe ka
पंतप्रधान बनवा ताई ल 😂
Tila ata INDRA pad deu na brahmdevala sangun..
😉😁
आता ताई निवडून नाही येत त्याला काय करावं...
छान विचार मांडले धन्यवाद
पुनर्वसन कशासाठी कुणाचे करायचे.
आता विधानसभा येईल. लढा.रडू नका. हार जीत होत राहते.लहान बालानो रडू नका. समाजकार्य करा. लोक निवडून देतील ना.
बरोबर हे भैया
अतिशय रास्त मागणी आहे , 2019 ला ताईंच पुनर्वसन व्हायला हवं होत जर झालं असतं तर ताई राज्यात मंत्री असल्या असत्या आणि 2024 ला पडल्याही नसत्या 😢😢
अरे किती दिवस रडणार.... पुनर्वसन करा म्हणजे नेमकं काय करा.... आणि असंच पुनर्वसनाची मागणी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील पराभूत झालेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी केली तर काय होईल....हार स्वीकारून झालेल्या चुका दुरुस्त करा जनता पुन्हा डोक्यावर घेईल...
रुपाली चाकनकर आनी सुनेत्रा पवार या दोघिचे पूनर्वसन करने फार गरजेचे आहे । अजित पवार फार दुःखी आहे।
लोकसभेला जिरवलीविधानसभेला तेच होणार जाती पातीचा राजकारण करू नये
अख्खा ओबीसी समाज पंकजा ताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे 🎉
फडणवीस जवाबदार