महाराष्ट्र समजून घेताना... | भाग 03 | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal Pariwar

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2024
  • बहुप्रतिक्षित "महाराष्ट्र समजून घेताना..." या मालिकेतील शेवटचा भाग आमच्या श्रोत्यांसाठी उपलब्ध करीत आहोत..
    महाराष्ट्र समजून घेताना या ३ सत्रांच्या मालिकेतील पहिल्या २ भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाबद्दल आपले विचार मांडले.
    या मालिकेतील या शेवटच्या भागात श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र, मराठी संस्कृती आणि आधुनिक महाराष्ट्र याबाबत आपले विचार मांडले आहेत. महाराष्ट्र समजून घ्यायचा असल्यास वारकरी संप्रदाय आणि शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य या दोन गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे धर्माधिकारी सर म्हणतात. "१८५० नंतरच्या महाराष्ट्राचा इतिहास बघितला तरी आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र शिवाय देशाचे पान हलणार नाही" असे प्रतिपादन करताना श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महात्मा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ हरी देशमुख, इतिहासाचार्य राजवाडे, दादासाहेब फाळके, किर्लोस्कर ते अन्ना हजारे अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींची उदाहरणे दिली आहेत.
    #maharashtra #marathiculture #shivajimaharaj
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/channel/0029VaAn...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 34

  • @idoltalenthub2036

    सर्वधर्मसमभाव असणाऱ्या महाराष्ट्रात जातीवाद पेरणाऱ्या मूळ शक्ती कोण आहेत. हे महाराष्ट्राला सांगा सर

  • @achyutkarve

    या मध्ये जिना याचे सुद्धा नाव घ्यायला पाहिजे. सावरकर आणि जिना ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघेही टिळकांना आपले गुरू मानायचे.

  • @pratikdeshmukh4591

    "श्री समर्थ रामदास" या विषयावर स्वतंत्र व्याख्यान व्हावे ही नम्र विनंती 🙏🙏

  • @rameshdeo999

    नमस्कार श्री.धर्माधिकिरी सर.अप्रतीम विष्लेषण,ईतिहासाचे खरे मार्गदर्शक.खंत एकाच सत्याची,आपण सर्व महाराष्ट्रीयन देशाला पंतप्रधान देऊ शकलो नाही आपला चाहता रमेश श्री.देव B.E.( Mech) वय ७८.ठाणे.

  • @sarikajmohite6453
    @sarikajmohite6453 Před 9 hodinami

    खूप सुंदर सर, या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अप्रतिम विश्लेषण..🙏

  • @ganpatchavhan5393

    सर या प्रमाणेच भारत समजून सांगता आले तर मज्जा येईल धन्यवाद लय भारी

  • @Ekjagatwashiarya

    Thank you sir ☺️ याची वाट पाहत होतो 😊🙏

  • @ananddeshmukh1346

    तिसऱ्या लढाईबद्दल सविस्तर माहिती दिली नाही

  • @ksubash55

    ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ....'

  • @user-iq9eh6xy1i

    Khup khup abhar sir aple

  • @raykarvishal8767

    ज्ञानेश्वरी वर विशेष चिंतन यावं ही निष्ठावान वारकऱ्यांची इच्छा आहे

  • @prashantmulay8375

    Thank you very much Sir.

  • @hrishikeshmahale369

    Thanks Sir for informative session !

  • @vishnusalunke6627

    Was waiting for the video

  • @mrunalidodewar7288

    Khup khup dhanyawad sir itki apratim mahiti dilya bddal

  • @sandeeppadhye-tt3rj

    Great sir ❤

  • @anantyuvabharat5874

    Ekach shabd...mantra mugdha❤

  • @akshayzende4220

    अशीच भारत समजून घेताना यावर सुद्धा मार्गदर्शन करा सर

  • @Tejasshelke-zl2sb

    Thank you sir

  • @shantanujoshi1682

    Present situation of Maharashtra is like everybody wants cake but only candles are available. Let's celebrate.