जे खर बोलतात ते सरकार विरोधी आणि जे सरकारची चाटूगिरी करतात ते प्रामाणिक ? जरा डोकं ठिकणावर ठेऊन सद्सद बुद्धीचा वापर करून कमेंट करत जा निव्वळ अंधभक्त बनूनका . शिक्षणावरच बजेट कमी करायच समोर निवडणूका आहेत म्हणून काहीतरी लोकप्रिय घोषणा करायच्या आणि नंतर ठेंगा . बेईमानी तर यांच्या रक्तातच आहे .
सराटे साहेब अभ्यासु आहेत, ते बकबक करत नाहीत किंवा कुणाला शिव्या देत नाहीत. ज्यांना अरे तुरे भाषा, शिव्या आवडतात त्यांना सराटे साहेब यांचे विचार कसे पटणार.
आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव, आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब वंचित, घटक आणि सर्वच सामान्य जनता,, आता,,, यापुढील काळातील,, भावी काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,,या,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेला वेठीस धरून, दिशाभूल करत,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेला, विकासापासून कोसो दूर ठेवून आणि,, हेतुपूर्वक,, गोरगरीब, वंचित घटकांना,, हेतुपूर्वक, दिशाभूल करत,, वेगवेगळ्या प्रकारच्या,,, आमिषाने, फसवणूक करून,,या संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सत्ताधारी,, महाराष्ट्र राज्य सरकार,,हे, फक्त आणि फक्त,, दिल्ली श्वरांचे,,,च,, दलाल आणि,, एजंट म्हणूनच,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेच्या,, विकासनिधी वर,, डल्ला मारत,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेच्या,, कष्टाच्या,, कमाईवर,, जीएसटी च्या,, नावाने, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित घटकांना, वेठीस, धरून दिशाभूल करत,, लुटून,,,या, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, जीएस टी,ची, रक्कम,, संपूर्ण पणाने,, दिल्लीत,, पोहचवण्यासाठीच,,, दिल्ली,ने,, आपल्या, महाराष्ट्र राज्यातील,, सत्ताधारी,, सरकार,, सत्तेवर,, आजच्या घडीला,, आपल्या महाराष्ट्रात,,, फक्त आणि फक्त,, केंद्र सरकारची, फक्त, आणि फक्त, एजंट म्हणून,, आणि, फक्त,, दलाली च,, करण्यासाठी,, संपूर्ण,, महाराष्ट्रात,, पुर्ण,,पाच वर्षे,, सत्ता,भोगत आहेत,,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित, घटकांना वेठीस धरून, दिशाभूल,, कायमस्वरूपी चं,, विकासापासून,, कोसो दूर ठेवून,, सततच, वंचित च,, ठेवले आहे,, बरं का, भाऊ,,हेच खरं आणि, अंतिम, सत्य वास्तव चित्र, नक्कीच आपण सर्वांनीच,, अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यायलाच पाहिजेत,, आणि,या पुढील, भावी काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा,, निवडणुकीत,, मतदानाने, चांगलीच अद्दल घडवून,या, सत्ताधारी,, सरकारला, कायमस्वरूपी चं धडा शिकवून,, सत्तेवरून,, कायमचेच,, हद्दपार करून,, तडीपार केल्या शिवाय आता राहाणार नाहीत,, हेच खरं आणि सत्य वास्तव चित्र,, नक्कीच आपण सर्वांनीच, अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यायलाच पाहिजेत, सत्यमेव जयते, वंदे मातरम्, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग, एकता युनियन जिंदाबाद,जय जवान, जय किसान,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक, येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉
मनोज दादांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणूच नका... वेळ न घालवता स्वतःचा पक्ष काढून...किमान 150 का होईना उमेदवार द्या..(अपक्ष नकोच ).. व इतर जागेवर प्रहार आणि स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीला साथ...मात्र आता महाविकास आघाडी नकोच...🚩🙏🚩
बारस्कर: योगेश केदार : आता बाळासाहेब सराटे यांना कोटी रू.देऊन फोडले....तरी पण महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीर राहणार....
काही बुद्धिजीवी ,आपले दाखवायचे दात वेगळे व खाण्याची वेगळे आहेत. शिष्टमंडळाच्या पहिल्याच मिंटिंग मधून बाहेर पडताच,मी तुमचाच आहे दाखवण्यासाठी ,बोळातून भेटण्यास गेले.व जरांगे पाटील यांना उघडे पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
बरोबर आहे सुर्यवंशी सर तुमचे विचार,
सराटेंची भाषा बदलली आहे हे खरे आहे
जरांगे पाटलाच्या सोबत आपल्या सारख्या विचारवंताची मराठा समाजाला कायम गरजेचे आहे
सर डॉक्टर सूर्यवंशी साहेब तुमच्यासारखे विचारवंत मराठा समाजाकडे पाहिजेत खर परखड विचार मांडणारे फोडे असतात
Ekta boss Manoj jarange patil..... full support to Manoj jarange patil
बाळासाहेब सरते योग्य भूमिका मांडतात
काही लोकांना ते पटतं काहींना पटत नाही जे योग्य आहे ते योग्य म्हटलं पाहिजे
मेंदूच्या चिप असतात जशी वेळ आली तसे मेंदूला बसवतात म्हणून भाषा बदलत असते :
प्राध्यापक तुम्हाला लई पगार भेटतो राव म्हणून तुम्ही खूप हुशार आहेत अस नाही ग्राउंड लेवल वर परिस्थिती वेगळी आहे अतोनात हाल सोसावे लागतात
Balasaheb sarati is a studied person, his vishleshan is always to the points.
मुद्दामून सरटे साहेबांबद्दल चुकीचं विधान करू नका हो मराठ्यांमध्ये फूट पाडू नका मराठी काय येडे नाही सारडे साहेब मराठ्यांची शान आहे
मोफत देणे म्हणजे पुढे धोक्याची घंटा आहे. हे लक्षात घ्यावं
प्रा सराटे हे प्रामाणीक बोलतात हे सूर्यवंशी सरकार विरोधी आहेत एखादी योजना सरकार राबवत आहेत त्याबदल आपला आक्षेप कशाला पाहीजे
जे खर बोलतात ते सरकार विरोधी आणि जे सरकारची चाटूगिरी करतात ते प्रामाणिक ? जरा डोकं ठिकणावर ठेऊन सद्सद बुद्धीचा वापर करून कमेंट करत जा निव्वळ अंधभक्त बनूनका . शिक्षणावरच बजेट कमी करायच समोर निवडणूका आहेत म्हणून काहीतरी लोकप्रिय घोषणा करायच्या आणि नंतर ठेंगा . बेईमानी तर यांच्या रक्तातच आहे .
बाळासाहेब सराटे टरबूज खरबूजच्या सोईच बोलत आहेत
सराटे साहेब अभ्यासु आहेत, ते बकबक करत नाहीत किंवा कुणाला शिव्या देत नाहीत. ज्यांना अरे तुरे भाषा, शिव्या आवडतात त्यांना सराटे साहेब यांचे विचार कसे पटणार.
बाळासाहेब सराटे हे अत्यंत अत्यंत हुशार कायद्याची माहिती असलेले व्यक्तिमत्व आहे कृपा करून त्यांच्याबद्दल संभ्रम टाकू नका
होय
सराटे साहेबांनी परवाच मराठ्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या.सराटे साहेब व जरांगे एकत्र येऊन मराठ्यांचा फायदा होईल असे वाटते.
Sharad pawar samarthak distay saheb tumhi.... Congresla matdan dya satta ghya n vikas kra
आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव, आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब वंचित, घटक आणि सर्वच सामान्य जनता,, आता,,, यापुढील काळातील,, भावी काळातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत,,या,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेला वेठीस धरून, दिशाभूल करत,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेला, विकासापासून कोसो दूर ठेवून आणि,, हेतुपूर्वक,, गोरगरीब, वंचित घटकांना,, हेतुपूर्वक, दिशाभूल करत,, वेगवेगळ्या प्रकारच्या,,, आमिषाने, फसवणूक करून,,या संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सत्ताधारी,, महाराष्ट्र राज्य सरकार,,हे, फक्त आणि फक्त,, दिल्ली श्वरांचे,,,च,, दलाल आणि,, एजंट म्हणूनच,,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेच्या,, विकासनिधी वर,, डल्ला मारत,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, सामान्य जनतेच्या,, कष्टाच्या,, कमाईवर,, जीएसटी च्या,, नावाने, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित घटकांना, वेठीस, धरून दिशाभूल करत,, लुटून,,,या, संपूर्ण, महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, जीएस टी,ची, रक्कम,, संपूर्ण पणाने,, दिल्लीत,, पोहचवण्यासाठीच,,, दिल्ली,ने,, आपल्या, महाराष्ट्र राज्यातील,, सत्ताधारी,, सरकार,, सत्तेवर,, आजच्या घडीला,, आपल्या महाराष्ट्रात,,, फक्त आणि फक्त,, केंद्र सरकारची, फक्त, आणि फक्त, एजंट म्हणून,, आणि, फक्त,, दलाली च,, करण्यासाठी,, संपूर्ण,, महाराष्ट्रात,, पुर्ण,,पाच वर्षे,, सत्ता,भोगत आहेत,,, आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, गोरगरीब, वंचित, घटकांना वेठीस धरून, दिशाभूल,, कायमस्वरूपी चं,, विकासापासून,, कोसो दूर ठेवून,, सततच, वंचित च,, ठेवले आहे,, बरं का, भाऊ,,हेच खरं आणि, अंतिम, सत्य वास्तव चित्र, नक्कीच आपण सर्वांनीच,, अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यायलाच पाहिजेत,, आणि,या पुढील, भावी काळातील,, महाराष्ट्र राज्य विधानसभा,, निवडणुकीत,, मतदानाने, चांगलीच अद्दल घडवून,या, सत्ताधारी,, सरकारला, कायमस्वरूपी चं धडा शिकवून,, सत्तेवरून,, कायमचेच,, हद्दपार करून,, तडीपार केल्या शिवाय आता राहाणार नाहीत,, हेच खरं आणि सत्य वास्तव चित्र,, नक्कीच आपण सर्वांनीच, अतिशय गांभीर्याने लक्षात घ्यायलाच पाहिजेत, सत्यमेव जयते, वंदे मातरम्, भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग, एकता युनियन जिंदाबाद,जय जवान, जय किसान,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक, येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉
तुमच पटतय पण मतदान कोणाला करायचे हे स्पष्ट केल तर बर होईल
कोणी कितीही फुटू द्या जरा गे आंदोलन कोणीही मोडू शकत नाही मराठा समाज त्याच्या पाठीमागे आहे
माननीय बाळासाहेब सराटे साहेब, मराठा समाजाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, उगीचच भ्रम पसरू नये, मनोज दादा जिंदाबाद !
महाराष्ट्रातील जवळपास सगळे वर्तमानपत्र आणि बहुसंख्य न्युज चॅनेल मविआ ची वकीली करतायेत आणि हे महोदय म्हणतायेत बीजेपीचे चॅनेल😂
अगदी बरोबर बोलतात सर तुम्ही
हे कसले विचारवन्त? हे तर 100% विचारजंत!
महाराष्ट्राला हिट आला जरा शिवाय दुसरी बातमीच नाही
महाराष्ट्र टिव्हीवर तर ऊबाठा राऊत पवार २४ तास पडीक
आणी बातम्या भाजपा विरोधी
काय बोलतय
जरा स्वताःच्या वयाचा तरी विचार करायचा.
Surwanshiji सरकार विरोधी भुमीका.
मनोज दादांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणूच नका... वेळ न घालवता स्वतःचा पक्ष काढून...किमान 150 का होईना उमेदवार द्या..(अपक्ष नकोच ).. व इतर जागेवर प्रहार आणि स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीला साथ...मात्र आता महाविकास आघाडी नकोच...🚩🙏🚩
यांच्या सोबत महायुती ला नको का मातीत गडायचं अंधभक्त 😂
It's true
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
💯 बरोबर बोललात साहेब 🚩
ok
सराटे यांच्या मागे Ed CBI लावून भाजप ने स्वतः च्या स्वस्वार्थासाठी सोबत घेतले असावे.
बारस्कर: योगेश केदार : आता बाळासाहेब सराटे यांना कोटी रू.देऊन फोडले....तरी पण महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीर राहणार....
सर,
खूप छान तुमचं मत
साहेब महाराष्ट्र कंट्रोल गेला शिवाय दुसरी बातमीच नाही
Mannage झाले वाटत...
Vicharvant sheti gayep honar ka wata hoyelna arakshana sarkha mag arakshan deyena sarkar
सर तुमच्या विश्लेष ना मधुन काही एक तारतम्य नाही.
Ppocket are taken now seen
Aho vicharvant patil ki jayechi chinta ahe ka
मला वाटतं साहेब तुम्ही खूप जातिवादी आहात
ते काय बोलतात ते नंतर सांगा अगोदर तुमचं मराठा समाजासाठी काम काय हे सांगा! परिणाम शुन्य विचारवंत!
All servent no vot bjp.
Vikla gela asel
सराटे साहेब यांना फडणवीस भेटले आहे
त्यांमध्ये काय ढील आहे.
Are mva ech patrakarna gundale aahe
काही बुद्धिजीवी ,आपले दाखवायचे दात वेगळे व खाण्याची वेगळे आहेत. शिष्टमंडळाच्या पहिल्याच मिंटिंग मधून बाहेर पडताच,मी तुमचाच आहे दाखवण्यासाठी ,बोळातून भेटण्यास गेले.व जरांगे पाटील यांना उघडे पाडण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
बिनधास्त
सराते मेनेज
सराटे खरं बोलत आहेत, चष्मा बदला दोघे पण, तुम्ही च तेवढे शहाणे.
Bjp. Bad sarkar.
पाकिट मिळाल असेल
सराटे नव्हे सरडे