मी राज ठाकरेंचा समर्थक नाही पण ह्या माणसाचे आज विचार व मतासाठी लाचार न होता निर्भिड व्यक्तित्व असणारा शिक्षित नेता वाटतो..माझं मत यावेळेस महाराष्ट्राबद्दल दूरदृष्टी असलेल्या नेत्याला❤❤
राज ठाकरे साहेब यांना एकदा संधी दिली पाहिजे ते बरोबर बोलत आहे मी पण मराठा आहे म्हणून मराठ्यांनी समजून घेतले पाहिजे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे
Reality... मराठी लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे..जाती-पाती,आरक्षण मध्ये अडकून ठेवलं आहे...आणि बाहेरची लोक मलई खात बसले ...आणि राजकारणी फक्त राजकारण खेळत आहे ..🚩
गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज कुणबी जाती चे खोटे जातीचे दाखले काढून घुसखोरी करत आहे आज 80 %कुणबी झाले आहे मराठा समाज दादागिरी करून सर्व क्षेत्रात पुढे आहे
मी ईतकी वर्ष शिवसेनेला मत दिले पण ह्या वेळेस राज साहेबाना बहुमताने निवडून आनुया महाराष्ट्राला खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि ती राज साहेबच पुरी करु शकतात जय हिंद जय महाराष्ट्र
@@sunilnaraynsuryawanshisury5030 हीच तुझी लायकी आहे , प्रत्येक कॉमेंट ला 10 रुपये लावले असते you tube वाल्याने तर तु इथे दिसला पण नसता ही तुझी लायकी आहे शरद च्या पोऱ्या.
मी मनसेचा कट्टर विरोधक होतो पण या माणसाचे विचार ऐकून पक्का समर्थक झालो आहे, महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू राजकारणी रोखठोक बोलणारा या माणसाच्या हातात सत्ता दिली तर महाराष्ट्राच सोन करेल एवढा मात्र नक्की ♥️
उलटं हा आला तर महाराष्टाची वाट लागेल. महाराष्ट अस्थिर होईल. हिंदू - मुस्लिम दंगल होतील. या महाराष्ट्रात एक चं व्यक्ती आहे जो महाराष्ट्र प्रगती पथ वर नेईल ते म्हणजे प्रकाश आंबेडकर..🎉
आरक्षण रद्द करणे हे केंद्राच्या हातात आहे ,राज ठाकरे यांच्या हातात नाही,,आणि सत्तेतही नाही,,पण मराठी माणसासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेबच पक्षाला अठरा वर्षे झाली कधी मराठी माणसाला मराठा समाजाला विसरले नाहीत,, मराठी वर अन्याय तिथे मनसे खळखटयाक,,जे सत्तर पंच्याहत्तर वर्षे आरक्षण घेत आहेत,,पाच ते दहा वर्षां पुरतेच होते ते त्यांनी स्वतः हून सोडावं,, आरक्षण घेणारे सर्व दुर्बल जाती सुशिक्षित सुसंस्कृत स्वावलंबी झाले आहे
@@sandeepshinde9078 मी एक ब्राम्हण आहे आणि law करते आहे मला कुठ्ल्याही पद्धतीचं आरक्षण नाही पण मी आरक्षणावर चांगला अभ्यास केलाय आणि ते रद्द करण चुकीचं आहे राहीली गोष्ट मराठा आरक्षणावर तर OBC प्रेरित जे आरक्षण तुम्हाला भेटायला पाहिजे होत तेव्हा एकच नेता उठला होता आणि तो विधर्भातून पंजाबराव देशमुख आणि त्यांनी विधर्भिय मराठ्यांचा सोयीस्कर करून दिलं त्यांना सरळ कुणबी बनवलं पण मराठवाडा आणि बाकी साईड मधले मराठे नेते तेव्हा काय माती खात होते का भाजप तर बाप जन्मी तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही आणि आता 102 व्या घटनादुरुस्ती नुसार तुम्हाला इतक आरक्षण भेटू शकत नाही कितीही मोठा लॉयर लावा की काहीही करा भारतात जातीव्यवस्था असल्या कारणाने आरक्षण बंद होऊ शकत नाही राज ठाकरे काय त्याचा बाप सुद्धा आला तरी ते तो करू शकत नाही आणि राहिली गोष्ट महाराष्ट्र याच्या हातात येऊ शकत नाही इतकी याची लायकी नाही ज्याला मूळ आरक्षण काय हेच माहित नाही त्याला असेल वक्तव्य शोभत नाही आस भूंकण्यात काही अर्थ नाही राहिली गोष्ट bridges आणि बाकी गोष्ट उदा अटल सेतू बांधण्यात आला ठीके पण सामान्य माणसाला किंवा गरीब जनतेला त्याचा फायदा नाही आणि हाच राज ठाकरे त्या भाजपा सरकार ला support करताना दिसला बिनलाज्या आहे हा /उठ दुपारी घे सुपारी असे काम आहेत ह्याचे
असा नेता इतर राज्यात किंवा देशात असता तर तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतला असता आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहचवला असता. मराठी माणसाचं मात्र काही वेगळच चालू आहे.
इतकं स्वच्छ, स्पष्ट आणि व्यवहार्य बोलणारा माणूस जर कळत नसेल तर ते महाराष्ट्राचं खरंच दुर्दैव आहे... साहेबांच्या समोर बसलेले तिघेपण हॉटेलच्या खाली वाट्टेल त्या घोषणा देत होते.. अतिशय आक्रमक झाले होते पण तरी राजसाहेब स्वतःच्या बोलण्यावर ठाम राहिले... खोटी आश्वासनं देणार नाही असं सरळ सांगितलं.. आरक्षण मिळू शकत नाही.. कारण हा केंद्र सरकारच्या हातातील विषय आहे... तोंडावर निवडणूका आहेत... आपलं बोलणं तोडून मोडून पसरवलं गेलं तर मराठा समाज नाराज होईल..निवडणुकीत महागात पडेल वगैरे असले दळभद्री,संधीसाधू विचार पण या माणसाच्या मनात येत नाहीत...खरं खरं आणि योग्य तेच बोलणारा माझा नेता आहे याचा मला अभिमान वाटतो...
राज साहेब एकदम बरोबर बोलत आहेत भाहेर च्या लोका मुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे सर्वांनी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे राज साहेब फक्त महाराष्ट्रा साठी लढणारे व्यक्ती आहेत जय मनसे सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे
राजसाहेब आपण सगळ्यांना आपलं मानलं आहे पण जनतेलाही कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करता राजसाहेबांना आपले माना आणि सबंध महाराष्ट्रा त्यांच्या हातात द्या.
As an educated person Raj thakre is not like other politician He speaks clearly Tumhala pato athva na pato, but he speaks truth only Its time to give chance to raj thakre
मी राजसमर्थ आहे... तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे... मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण... मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय... एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡
@@sandeepshinde9078 जो माणूस रोखठोक बोलतो त्याला सर्वात पहिलं विरोध होतो एका समाजाच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठी दुसऱ्या समाजाला पूर्णतः सहकार्य करायला पाहिजे, राज ठाकरेंनी असे कोणतेही भूमिका ओबीसीच्या बाजूने घेतलेली नाही, जी सत्य परिस्थिती आहे ते परखडपणे मांडत आले आहेत. (सर्वाधिक विरोध :- गैर महाराष्ट्रीयन मुस्लिम + परप्रांतीय)
महाराष्ट्रात एकमेव नेता राज साहेब ठाकरे कधी ही मता साठी राजकारण करत नाही जे बोलता ते स्पष्ट बोलता महाराष्ट्रात एक संधी दयावी सतेत बसण्या साठी 🔥जय महाराष्ट्र जय मनसे 🔥
@@firojshah1151 तसं हा मुद्दा खरा आहे तुझा सहमत आहे मी याला पण......एका दृष्टीने माणूस लय खतरनाक आहे रे दादा तो मराठी माणसांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या
@@firojshah1151 एकंदरीत तुझ्या मताला मी पूर्णपणे सहमत आहे दादा खर आहे तू जे बोलतोय ते साहेब आणि त्यांचा दृष्टीकोन भरकटत असतो कधी कधी ......पण मराठी माणसांच्या तळमळीचा दुसरा नेता राज साहेबां शिवाय नाय वाटत दुसरा कोणी मला......साहेबांवर हजार कुत्रे आहेत भुकणारे तसे...पण त्यांचा मराठी बाणा आणि माराठीयांसाठी ची तळमळ तेवढीच कट्टर आहे....हे पण समजून घ्यायला आणि याला ही आपण दाद कुठेतरी द्यायला च पाहिजे
मा. राज साहेब मुळ मुद्दा अभ्यास पुर्वक सांगत आहेत. आंदोलकांनी याचा जरूर अभ्यास करून विचार करावा. मराठा समाजातील जागरुक व अभ्यासक विचारवंताचा सल्ला घ्यावा. आज जाती पाती चे राजकारण करणाऱ्यानी अभ्यासू विचारवंतांना हद्दपार केले आहे. जो पर्यंत कोण काय राजकारण करत आहे हे सामान्य नागरिकांना कळणार नाही तोपर्यंत असच घडणार. महाराष्ट्रात सर्व सहकारी संस्था मराठ्यांच्याच आहेत, शिक्षण संस्था मराठ्यांच्याच आहेत, गरीब मराठ्यांच्या मुलांना Free शिक्षणासाठी आंदोलन नक्कीच करावे... तसेच मुलांनी पण त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपली अर्थीक परीस्थिती सुधारणा केली पाहिजे. आपलीच माणसं आपलीच माती करतात. गरीबी वर शिक्षण हेच मात करेल. सामान्य माणसाला दोन टाईम खायचे वांदे आहेत मग तो कसला अभ्यासू बनणार. मुळातच ज्यांच्या हातात मराठा समाज आहे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज विनाकारण OBC व मराठा वादात अडकला आहे. हेकेखोर पणानी काही साध्य होणार नाही. राज साहेबांच्या सुचनाचा शांत डोक्याने विचार करावा व समाजातील अभ्यास पुढे आनावेत. केवळ भावनिक होऊन काही उपयोग नाही. समाजात एकोपा राहील यासाठी आता जादा प्रयत्न आवश्यक आहेत.
कोनतेही कार्य करण्या अगोदर त्यावर विचार, विनीमय तंतोतंत अभ्यास, परखड मत, योग्य शब्द हे समजायला पाहिजेत, आणि खरोखर सुंदर विचार अभ्यास करून बोलणारा माणूस म्हणजे राज ठाकरेच
राज ठाकरे साहेबाचा भले राग येत असेल ते बोलण्यास परखड आहेत. पण जे सत्य आणि खर बोलणारा नेता आहे. भले त्याची सत्ता नाही आली तरी चालेल याच गुणा मुळे मराठी तरुणा मध्ये राज ठाकरे हे आय कॉन आहेत. फारच छान आणि स्पष्ट विचार
राज साहेबांच्या जागी दुसरा कुणी असता तर खोटं आश्वासन देऊन गेला असता आणि मराठा समाजाला त्याचा पुळका आला असता, पण राज साहेब जे बोलले ते आज नाही कळणार, मराठा समाजाने जागृत व्हावं.
@@vasantkamable159 बा P जा दया ची जमीन विकून मोकळे झाले ले स्वतः ला सर्व श्रेष्ठ बोलणारे आज मागास म्हणून घ्यायला तयार आहे या ना त्या नेत्याला मत मांडत फिरता आहे अरे...रे.. काय परिस्थिती आली 😎
अहो राज ठाकरे तुम्हीं jarangya ला भेटून तुमची जी राजकिय प्रतिमा आणि कमी करुन घेवुन नका आज माझ्या मनात तुमच्या बधाल प्रचंड आदर वाढला मी तुम्हीं स्वतःला जातीच्या बंधनात बंदिस्त केलं नाही आणि या फालतू गावरानी अशिसक्षित रानटी नेत्यांना स्पष्ट पणे सांगितलं मला अभिमान आणि आदर वाटत आहे तुमचा राज साहेब अभिनादन जय भीम जय maharastra
मा. राजसाहबांचा अत्यंत स्पष्टवक्तेपणा या संवादातून दिसून येतो. काहीही खोटे आश्वासन दिलेले नाही. सगळे नेते मराठा समाजाने आजवर आजमावून पाहिले आहेत. त्यातून काय मिळाले ते पण समोर आहे. आता एक संधी महाराष्ट्रासाठी मा. राजसाहेबांना मिळालीच पाहिजे असे मनापासून वाटते. 🚩🚩 जय महाराष्ट्र, 🚩🚩
मी तेलगू आहे तरीसुद्धा मी राज ठाकरेंना खूप आधीपासून सपोर्ट करतो कारण या माणसांचे विचार खूप खोलवर असते. तेलुगु असून मी ह्यांना सपोर्ट करतो तर तुम्ही मराठी असून आपसामध्ये भांडण थांबवा आणि या माणसांना एकदा संधी द्या. हे जर दक्षिण मध्ये असते तर आज हे कधीच मुख्यमंत्री झाले असते
खरच मतांच्या लाचार नाहीहे हा माणूस हे आज कळलं.. जे आहे ते खरं बोलून मोकळा. आज मराठा समाजाने इतके खासदार पाडले. कित्येक आमदार आता निवडून आणेल इतकी ताकत मनोज दादा जरांगे कडे आहे. तरी सुद्धा एकदम प्रखड भूमिका राज ठाकरेंनी मांडली.. Hats ऑफ. पण साहेब हिंदुत्व म्हणून पण विचार केला पाहिजे..🚩
बरोबर आहे राज ठाकरे च मुंबई च माहीत नाही पण पुणे माझा डोळ्यासमोर गेलं मराठी माणसा कडून ,पुण्यात पण मी राहतो बंद गार्डन ल ९० %लोक बाहेर चे आहे फक्त १० %लोक मराठी आहेत . शॉप ,IT मध्ये सोड,मराठी पोर कुठं आहेत तर ते zomato suggiy आणि D Mart मध्ये ,चांगल्या जागी सगळे बाहेरचे झाले पुण्यात घर महाग झाले आहे ,ते अपल्या मराठी लोकांना परवडत नाही .आणि राहिली बाकी महाराष्ट्र चा तर जरा अपल्या आजूबाजूला बगा सगले लोकं कोण आहेत , मराठवाडा विदर्भ मध्ये तर गुजराती ,rajshstani ,bhihari आहेत सगळे मराठी लोक kuth तर दारू पिऊन पडलेले आहेत .आता नाही तर कधीच नाही ,जाती जाती मध्ये आपण अडकलो ही बाहेरचे लोक जात पाहता एकमेकांना मदत करता .आपण काय करतो जात जात .आज महाराज असते तर????? आज बाबासाहेब आंबेडकर असते तर???? आज खरंच ह्यांना kai vatal asat bar .thoda विचार सगळ्यांनी करा आज सगळी कड खूप घान चालू आहे . महारष्ट्र खूप वाटेत मार्गावर आहे .पुणे मुंबई गेलं आता बाकी चा मागे आहेत हे बाहेर लोक . कर्नाटका मध्ये 100 %थितली लोक घेणार असा कायदा आला , बगा आता job कुठं आहेत ते . थोडा विचार सगळ्या लोकांनी करा राज ठाकरे जे बोलत आहेत ते मात्र खर आहे सगळी कड जॉब ची खरी परिस्थिती आहे ,अजून ५-१० वर्षांनी सगळे घर आणि जमिनी ह्या आपल्या राहणार नाही आणि घर नाही तर मग मतदान नाही त्यांना चा टक्कावाढला की संपलं सगळं .पुण्यात कधी नव्हती एवढी traffic ahe ,ani मराठवाडा , विढभे मध्ये तर सगळे mp ch lok ale aho नागपूर मध्ये मराठी पेक्सा हिंदी लोक बोलत आहेत सगळी कड तीच परिस्थिती आहे .गावाकड किराणा , मोबाईल शोप , आइस्क्रीम वाला , कपडे वाला पाणीपुरी वाले सगळे बाहेरचे आहेत . गावी हे लोक धंदा करू देत नाही आणि पुणे मुंबई मध्ये हीच लोक जॉब करू देत नाही .आपण काय करतोय तर जात जात करत बसलो .राहिली शेती तर जरागे मनत आहेत ते बरोबर आहे हो शेती राहिली kuth १-२ एककर kai hot त्यात . त्यामुळं थोड जाग व्हा ,आता नाही तर कधीच नाही एकदा काय सगळे जमिनी घर घेऊन बसले तर सगळे संपल ,आणि आपल्या लोकांना महाराष्ट्र चे किंमत कळते कधी आपण बाहेर गेलो की , कुठं बालाजी ल , अमरनाथ ना , काशी ल गेलो की कळतं महारष्ट्र काय आहे ते . भारत माझा देश आहे पण महाराष्ट्र अगोदर जगाला पाहजे मराठी माणूस जगाला पाहजे .अस पण आम्ही मराठी लोक मराठी सोडून सगळे मानतो , संस्कुर्ती ,जेवण, वेस्टन कल्चर सगळ हो काही आम्ही लगेच accept करतो . पण मराठी लोकांना महाराष्ट्र तरी accept करा thod jagu dya . असं नाही की मराठी माणूस काईचं करत नाही त्याला फक्त थोडस पुढं येऊ द्या . ही शेवटीच संधी आहे पण .यानंतर सगळे हाताबाहेर गले असाल .सगळे सोडा एक रहा सावध रहा .
असा एक नेता नाही महाराष्ट्रात...जो समोरासमोर अशी चर्चा करेल.. या माणसाला अभिमान आहे महाराष्ट्राचा मराठी माणसाचा.. प्रत्येक महापुरुषांचा...पण महाराष्ट्र याच माणसाला समजून घेत नाही.. दुर्दैवी 😢😢😢 जय शिवराय जय शंभूराजे 🙏
मागे, नितीन गडकरीनी यांना शिवतीर्थावर समोरासमोर बसून चर्चेचे आवाहन केले होते, त्याचा स्वीकार यांनी का केला नाही? नितीन गडकरी हे तर युपी, बिहार मधले नव्हते.
तुमचं बरोबर आहे 💯.पण आपल्या पण राज्यातील माणसानंचात पण compitition पण जास्त आहे एक तर fee जास्त भर्याची आणि कट ऑफ पण जास्त जागा पण कमी मराठी मुलं साठी आणि सवलती पण कमी scholarship पण नाय भेटत आम्ही काय चुकी केले आरक्षणाची सूर्वताच शिक्षणापासून होते नोकरी पुढची गोष्ट आहे
आता एक गोष्ट महत्वाची येणारी निवडणूक निर्णायक ठरेल या गोष्टींसाठी , आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि योग्य माणसाला पाठिंबा सर्व चित्र डोळ्यांसमोर ठेवले आहे राज ठाकरे सरांनी.
गेली कित्येक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केले, आणि त्या काळात राज्यातील सर्व पक्षांनी सत्ता भोगली. तरी काही हाती लागल नाही. आता एक संधी मनसे ला दिली पाहिजे.. नक्की मराठी माणसाला सर्व गोष्टी मिळतील..💯💯🚩
@@RajPatil-o2h राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂 बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂
राज्य हातात येण्यासाठी मराठी माणसांना पहिला एकत्र आणा आज महाराष्ट्राला मराठी नेत्यांनी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि तसे नाही झाले तर दुसऱ्या राज्यातील नेते त्याचा फायदा उठवतील
आज नक्की साहेबांनी समजून दिल...जेव्हा मराठी म्हणून आपल्याला आठवण येईल तेव्हा फक्त राज साहेब आठवतील...बाकी कोणी आपला विचार करत नाही❤
एकदा राज साहेबांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩🚩
10001% संधी दिली पाहिजे
मी राज ठाकरेंचा समर्थक नाही पण ह्या माणसाचे आज विचार व मतासाठी लाचार न होता निर्भिड व्यक्तित्व असणारा शिक्षित नेता वाटतो..माझं मत यावेळेस महाराष्ट्राबद्दल दूरदृष्टी असलेल्या नेत्याला❤❤
म्हणजे bjp la
@@PRIYANSHUEKTAझाट्टू तू काय समजतो रे तुझी जेवडी लायकी आहे ना तेवढच बोल
Naatki khaaj Thackeray
राज साहेब की जय
@@PRIYANSHUEKTATe Puranpoli khanyat ani Yoga day la Yoga karnyat vyastha ahet
जाती पाती चे आरक्षण बंद करून फक्त गरीबांना आरक्षण मिळाले पाहिजे. करोडपती आमदार खासदार यांचे पेन्शन फंड बंद करा देश हित करता 🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳
Kadhich nahi honar
जात पातच या मुद्दा चा केन्द्र बिंदू आहे, वर्ण ववसतेत , ब्राह्मण, वैशय, क्षत्रिय यानी शुद्रांना आपली घाण उचलायला लावली होती का नाही
Ews aahe na 10% garibanna...
राज ठाकरे साहेब यांना एकदा संधी दिली पाहिजे ते बरोबर बोलत आहे मी पण मराठा आहे म्हणून मराठ्यांनी समजून घेतले पाहिजे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संधी दिली पाहिजे
Sagre politician sarkhe aahe aani haa binsarth pathimba vala tr ek number cha harami don't vote to mns
वेड लागलंय का? या वेड्याला गादीवर बसवून महाराष्ट्र वेडा करायचा आहे का?
Reality... मराठी लोकांना वाऱ्यावर सोडलं आहे..जाती-पाती,आरक्षण मध्ये अडकून ठेवलं आहे...आणि बाहेरची लोक मलई खात बसले ...आणि राजकारणी फक्त राजकारण खेळत आहे ..🚩
तूच ओळखलेस भावा
आरक्षण रद्द करा संपूर्ण
राज्य हातात येण्यासाठी राज साहेबांनी उमेदवार उभे केले पाहिजे.
गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज कुणबी जाती चे खोटे जातीचे दाखले काढून घुसखोरी करत आहे आज 80 %कुणबी झाले आहे मराठा समाज दादागिरी करून सर्व क्षेत्रात पुढे आहे
राज ठाकरे पोपट आहे😂😂😂😂😂😂
हा एकच असा नेता आहे जो खरं आणि योग्य तेच बोलतो पण लोकांना अजिबात अक्कल नाही❤
हा एकमेव नेता आहे महाराष्टात ज्याचे मनसुबे दंगल घडवणे हेच आहे. म्हणू न याची सत्ता कधी चं येणार नाही
💯
लोकांना चुतीया बनवायचे धंदे करतोय मुख्यमंत्र्याला आणि फडणवीस भेटला तेव्हा काय नाही ही गोष्ट सांगितली तेव्हा भेटायला मस्त कमिशन च्या गोष्टी करत असतो
काय खरं बोलतो याला केलं तरी समजतं का
तोंडावर सांगतोय ओबिसी मध्ये जाता येत नाही तरी मुर्ख लोक कोनाच्या बाजुन आहे हे विचारतायत बावळट जरांगा 😂😂
खरं बोलणार नेता आहे. हा जर नेता नसता तर शहरि भागात मराठी माणसाला अनेक ठोकरा खाव्या लागल्या असत्या. जय.मनसे
Khandanikhor
खर आहे पणं राज ठाकरे कोणत्याही एका विषयावर ठाम राहत नाही.
Kahi kamacha nhi ha
Sagre politician sarkhe aahe aani haa binsarth pathimba vala tr ek number cha harami don't vote to mns
मग कोण कामं करतय मराठी माणसांसाठी १०० च्या वर केसेस मराठी माणसांसाठीच घेतल्या या माणसाने @@roshanvare3391
मी ईतकी वर्ष शिवसेनेला मत दिले पण ह्या वेळेस राज साहेबाना बहुमताने निवडून आनुया
महाराष्ट्राला खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि ती राज साहेबच पुरी करु शकतात
जय हिंद जय महाराष्ट्र
Are hyala he kalat nahi aarakshan sarkari nokri madhe aahe ...baherche lok khajgi nokrya kartat 😂😂😂😂
मराठी माणसाची शान ही मनसे वाढवू शकतो. हा मराठी माणसाचा पक्ष आहे. जय महाराष्ट्र.
मतांची परवा न करता महाराष्ट्राची सत्यबाजू मांडणारा एकमेव नेता, आंदोलकासोबत लाईव्ह आणि बेधडक मत मांडणारा एकमेव नेता मा राजसाहेब ठाकरे ❤
रोख ठोख
मतांची पर्वा नकरता फक्त सुपारीची पर्वा करणारा राजकीय धाडशी मराठीबाणा 😮
@@sunilnaraynsuryawanshisury5030 हीच तुझी लायकी आहे , प्रत्येक कॉमेंट ला 10 रुपये लावले असते you tube वाल्याने तर तु इथे दिसला पण नसता ही तुझी लायकी आहे शरद च्या पोऱ्या.
Standup comedy chalu kr mitra
@@sunilnaraynsuryawanshisury5030आहे का कोणत्या राज्ज्याच्या नेत्यांमध्ये असा दम कोण बोलतोय का याविषयी कधी ......... विरोध करा पण मुद्दा धरून करावा
काय पण असो पण समोरच्याला कसे उत्तर द्यायचे हे राज साहेब यांना बरोबर जमत..
मी मनसेचा कट्टर विरोधक होतो
पण या माणसाचे विचार ऐकून पक्का समर्थक झालो आहे,
महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू राजकारणी
रोखठोक बोलणारा
या माणसाच्या हातात सत्ता दिली तर महाराष्ट्राच सोन करेल एवढा मात्र नक्की ♥️
राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂
बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂
उलटं हा आला तर महाराष्टाची वाट लागेल. महाराष्ट अस्थिर होईल. हिंदू - मुस्लिम दंगल होतील. या महाराष्ट्रात एक चं व्यक्ती आहे जो महाराष्ट्र प्रगती पथ वर नेईल ते म्हणजे प्रकाश आंबेडकर..🎉
Vichar karun nirnay ghe bhava...
Saheb che nirnay lagech badaltat
फडणवीस साहेब यांचे उचलून धरत आहे
तुम्ही फतवा काढता आता आम्ही देखील साहेबांच्या आदेशाची वाट पाहू ⛳ @@ayub.shaikh5452
खरंच साहेब बोलले ते बरोबर आहे भरल्या राज्यातल्या लोकांनी अख्खा महाराष्ट्र गिळून टाक एकदा साहेबांना पाठबळ द्या 😢😢😢
Sagre politician sarkhe aahe aani haa binsarth pathimba vala tr ek number cha harami don't vote to mns
Supari baaz 😂😂😂 raj thackrecy
Jaberdast coment
सत्य हे नेहमी कडु असत,राज ठाकरे वस्तुस्थिती स्पष्टपणे मांडतायत. मतांची बेरीज,वजापाकी जातीनिहाय राजकारण करत नाही,अभिमान आहे अशा नेत्याचा. 🚩🚩🚩🚩🚩
खरे बोलणारा नेता वाटला ,कसलाही अशश्वसन नाही ,जे आहे ते तोंडावर ,ग्रेट राज साहेब.
सध्या एकच नेता खरा बोलतोय, राजसाहेब ठाकरे❤
राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂
बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂
😂😂😂😂😂😂
आरक्षण रद्द करणे हे केंद्राच्या हातात आहे ,राज ठाकरे यांच्या हातात नाही,,आणि सत्तेतही नाही,,पण मराठी माणसासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेबच पक्षाला अठरा वर्षे झाली कधी मराठी माणसाला मराठा समाजाला विसरले नाहीत,, मराठी वर अन्याय तिथे मनसे खळखटयाक,,जे सत्तर पंच्याहत्तर वर्षे आरक्षण घेत आहेत,,पाच ते दहा वर्षां पुरतेच होते ते त्यांनी स्वतः हून सोडावं,, आरक्षण घेणारे सर्व दुर्बल जाती सुशिक्षित सुसंस्कृत स्वावलंबी झाले आहे
खरच पिवर पवाराचा पोऱ्या वाटतो @@sandeepshinde9078
@@sandeepshinde9078 मी एक ब्राम्हण आहे आणि law करते आहे मला कुठ्ल्याही पद्धतीचं आरक्षण नाही पण मी आरक्षणावर चांगला अभ्यास केलाय आणि ते रद्द करण चुकीचं आहे राहीली गोष्ट मराठा आरक्षणावर तर OBC प्रेरित जे आरक्षण तुम्हाला भेटायला पाहिजे होत तेव्हा एकच नेता उठला होता आणि तो विधर्भातून पंजाबराव देशमुख आणि त्यांनी विधर्भिय मराठ्यांचा सोयीस्कर करून दिलं त्यांना सरळ कुणबी बनवलं पण मराठवाडा आणि बाकी साईड मधले मराठे नेते तेव्हा काय माती खात होते का भाजप तर बाप जन्मी तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही आणि आता 102 व्या घटनादुरुस्ती नुसार तुम्हाला इतक आरक्षण भेटू शकत नाही कितीही मोठा लॉयर लावा की काहीही करा भारतात जातीव्यवस्था असल्या कारणाने आरक्षण बंद होऊ शकत नाही राज ठाकरे काय त्याचा बाप सुद्धा आला तरी ते तो करू शकत नाही आणि राहिली गोष्ट महाराष्ट्र याच्या हातात येऊ शकत नाही इतकी याची लायकी नाही ज्याला मूळ आरक्षण काय हेच माहित नाही त्याला असेल वक्तव्य शोभत नाही आस भूंकण्यात काही अर्थ नाही राहिली गोष्ट bridges आणि बाकी गोष्ट उदा अटल सेतू बांधण्यात आला ठीके पण सामान्य माणसाला किंवा गरीब जनतेला त्याचा फायदा नाही आणि हाच राज ठाकरे त्या भाजपा सरकार ला support करताना दिसला बिनलाज्या आहे हा /उठ दुपारी घे सुपारी असे काम आहेत ह्याचे
❤ लव्ह यू राजसाहेब ठाम ठाम ठाम राज ठाकरे : माझ्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक माझा आहे. ❤❤
The Future Of Maharashtra= राजसाहेब ठाकरे 🚩
असा नेता इतर राज्यात किंवा देशात असता तर तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतला असता आणि सर्वोच्च पदापर्यंत पोहचवला असता. मराठी माणसाचं मात्र काही वेगळच चालू आहे.
Kharay
इतकं स्वच्छ, स्पष्ट आणि व्यवहार्य बोलणारा माणूस जर कळत नसेल तर ते महाराष्ट्राचं खरंच दुर्दैव आहे... साहेबांच्या समोर बसलेले तिघेपण हॉटेलच्या खाली वाट्टेल त्या घोषणा देत होते.. अतिशय आक्रमक झाले होते पण तरी राजसाहेब स्वतःच्या बोलण्यावर ठाम राहिले... खोटी आश्वासनं देणार नाही असं सरळ सांगितलं.. आरक्षण मिळू शकत नाही.. कारण हा केंद्र सरकारच्या हातातील विषय आहे... तोंडावर निवडणूका आहेत... आपलं बोलणं तोडून मोडून पसरवलं गेलं तर मराठा समाज नाराज होईल..निवडणुकीत महागात पडेल वगैरे असले दळभद्री,संधीसाधू विचार पण या माणसाच्या मनात येत नाहीत...खरं खरं आणि योग्य तेच बोलणारा माझा नेता आहे याचा मला अभिमान वाटतो...
एक महाराष्ट्रासाठी चांगला विचार करणारा व उत्कृष्ट असा अभ्यासू नेता म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩
😂😂😂😂😂😂 Supari bahadar nich Rajya
एकदम बरोबर भावा
@@ravipalav3463 🤣😂😅
महाराष्ट्रातील दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे ❤
Te lokanna loksabha madhe baghitla ahe changla 😂
मग का दिला बिन शर्त पाठीबा
राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂
बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂
@@ganeshjadhav5582
मित्रा,
बिनशर्त नाही,
राजू सुपारी ने
बीनचड्डी पाठिंबा दिला
गद्दार गँग आणि BJP ला...
@@ganeshjadhav5582जो जास्त बोली लावेल त्याला बिनशर्त पाठिंबा 😂 आणि थोडं जास्त पॅकेज दिलं की भाषणं पण करायला येणार😂😂😂
राज साहेब एकदम बरोबर बोलत आहेत भाहेर च्या लोका मुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे सर्वांनी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे राज साहेब फक्त महाराष्ट्रा साठी लढणारे व्यक्ती आहेत जय मनसे
सर्वांनी त्यांना साथ दिली पाहिजे
लव यु राजसाहेब ❤️ सडेतोड मुद्दे
खूप छान विचार आहेत राज साहेबांचे...महाराष्ट्रातील लोकांना कधी कळणार.
जय महाराष्ट्र जय मनसे ❤
Raj saheb ❤
राजसाहेब आपण सगळ्यांना आपलं मानलं आहे पण जनतेलाही कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करता राजसाहेबांना आपले माना आणि सबंध महाराष्ट्रा त्यांच्या हातात द्या.
Sagre politician sarkhe aahe aani haa binsarth pathimba vala tr ek number cha harami don't vote to mns
Supari baaz
Raj thackrecy double dholki
आपण फक्त मराठा करतो आणि राज साहेब पूर्ण महाराष्ट्राततील मराठी माणसाचं विषयी बोलतात, कधी समजणार लोकांना
प्रत्येक मराठी माणसाने राज साहेब ठाकरे यांना साथ द्यायला पाहिजे
यंदा मनसे सरकार
हिंदू मराठा राज पाटील
सर्व चुतीया बनवताय पवारांच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना भेटला तेव्हा आरक्षणाबद्दल काय नाही बोलला तेव्हा स्वतःची सेटलमेंट आणि कमिशन साठी चाललो होतो
😂😂मराठा हिंदू नाहीत, जरा शिवरायांचा खरा इतिहास वाचा
Raj baman ahe
Arey he bamanya nhi tukaaram maharaja nha marale Ani yalaa maratha mhanatay murkha ho
@@dhruvrajpatne5135mg kon ahet maratha
As an educated person
Raj thakre is not like other politician
He speaks clearly
Tumhala pato athva na pato, but he speaks truth only
Its time to give chance to raj thakre
@@prajyotpatil5765 एवढे वर्ष कळाले नाही का मग
मी राजसमर्थ आहे...
तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे...
मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण...
मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय...
एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡
@@sandeepshinde9078 जो माणूस रोखठोक बोलतो त्याला सर्वात पहिलं विरोध होतो
एका समाजाच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठी दुसऱ्या समाजाला पूर्णतः सहकार्य करायला पाहिजे,
राज ठाकरेंनी असे कोणतेही भूमिका ओबीसीच्या बाजूने घेतलेली नाही, जी सत्य परिस्थिती आहे ते परखडपणे मांडत आले आहेत.
(सर्वाधिक विरोध :- गैर महाराष्ट्रीयन मुस्लिम + परप्रांतीय)
@@sandeepshinde9078अरे हे लिहाच राहील ना खाली एक लाचार चिव सैनिक 😂
@@piyushpardeshi3538 2008 पासून मनसेला मतदान केलेय..
तू लिहू शकतो लाचार चिव चेना...🤣
मी मराठी - ना जात ना पंथ
जय महाराष्ट्र, राज साहेब the future of महाराष्ट्र 🚩🚩
महाराष्ट्रात एकमेव नेता राज साहेब ठाकरे कधी ही मता साठी राजकारण करत नाही जे बोलता ते स्पष्ट बोलता महाराष्ट्रात एक संधी दयावी सतेत बसण्या साठी
🔥जय महाराष्ट्र जय मनसे 🔥
अतिशय योग्य, समर्पक आणि सत्य बोलले राज साहेब
दूरदृष्टीं असलेला नेता राज साहेब ठाकरे ❤❤
भाऊ असती तर अशी प्रतिक्रिया नसती आणि मराठ्यांचे समर्थन केले असंत
ही सगळी राजकारणी❤ माणस फक्त आणि फक्त मराठा आरक्षण आणि शेतकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच राजकारण करणार
@@bharatnakti6650 ka karav samarthan? Ghatnen badl zalya shivay aarkshan milnarch nahi. Tya sathi aamdar khasdar nivdun dile ahat tyana. Dabav takayla sangaycha. Central madhe tr hoel. Kahi mahit nastana bolaych nast😂
Sarmrthn del ki bhet nst re bhooo...@@bharatnakti6650
Sir pn government job madhe or fees madhe Maratha la 90% asun job nahi .fees bharmsat .
He tar aahe baherchya people mule problem hoto .
True facts saheb
खरी सत्ता एकदा माझ्या राज साहेबांच्या हातात द्या रे .....सुतासारखा सरळ करतील अख्खा महाराष्ट्र राज साहेब......
12 aamdar nivdun dile hothe....nashik mahanager palika dili hothi....hay sambhaltha aalu nahi....12 paiki 1aamdar rahila aahe....24 chya nivadnukith tho pun rahil hay sangtha yeth nahi....mulath Raj thhakrenna paksh bandhthach aala nahi.....nivadnuka javal aalya ki samor yaychu either veli kashyachach patha nahi....Maharashtra madhe eka pakshala kadhihi bahumath milnar nahi....ethe yuthi ...aaghadi....karunuch satha milthe ....mhanun Raj sahebanni thisri aaghadi banun nivanukila samore gelu pahije....vanchith..swabhimani sanghatna....bachchu kadu...mim....yanna barober gheun nivadnukila samore gelu pahije thuruch sathe madhe yeu shakthath nahi thur satta nahi....vichar changle aasle thuri thyala rajkiya mulama dyavach lagtho ....nahi thur modinni 19 paksh gheun nivadnuk ladavli nasthi....haych vasthav aahe....kuthhe Kay karaychu haych kalath nahi ....lok sabhela bin sharth pathhimba dila....kasha sathhi....Kay garaj hothi....massege Kay Gela Raj sahebanna Amit shah ni manege kelu....nuksan kunachu zalu mns chu....mhunun mitkari bolla ....supari baaz mhunun... yaa mitkarichi layki Kay....pun bolayla chance kuni dila Raj sahebannich na....
@@firojshah1151 तेंव्हा परिस्थिती वेगळी होती माझ्या मित्रा आत्ता बेरोजगारी वर बोलायला तयार आहे का कोणी सांग बर भावा...
@@firojshah1151 तसं हा मुद्दा खरा आहे तुझा सहमत आहे मी याला पण......एका दृष्टीने माणूस लय खतरनाक आहे रे दादा तो मराठी माणसांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या
@@firojshah1151 एकंदरीत तुझ्या मताला मी पूर्णपणे सहमत आहे दादा खर आहे तू जे बोलतोय ते साहेब आणि त्यांचा दृष्टीकोन भरकटत असतो कधी कधी ......पण मराठी माणसांच्या तळमळीचा दुसरा नेता राज साहेबां शिवाय नाय वाटत दुसरा कोणी मला......साहेबांवर हजार कुत्रे आहेत भुकणारे तसे...पण त्यांचा मराठी बाणा आणि माराठीयांसाठी ची तळमळ तेवढीच कट्टर आहे....हे पण समजून घ्यायला आणि याला ही आपण दाद कुठेतरी द्यायला च पाहिजे
@@firojshah115112 आमदाराने शेत उपटता काय 12 सित bjp ल देऊन बघ किती भरता साठी काम करतील
राजसाहेब आपली भूमिका रास्त.. आज नाही कळणार सर्व मराठी माणसाना....
मा. राज साहेब मुळ मुद्दा अभ्यास पुर्वक सांगत आहेत.
आंदोलकांनी याचा जरूर अभ्यास करून विचार करावा. मराठा समाजातील जागरुक व अभ्यासक विचारवंताचा सल्ला घ्यावा. आज जाती पाती चे राजकारण करणाऱ्यानी अभ्यासू विचारवंतांना हद्दपार केले आहे. जो पर्यंत कोण काय राजकारण करत आहे हे सामान्य नागरिकांना कळणार नाही तोपर्यंत असच घडणार. महाराष्ट्रात सर्व सहकारी संस्था मराठ्यांच्याच आहेत, शिक्षण संस्था मराठ्यांच्याच आहेत, गरीब मराठ्यांच्या मुलांना Free शिक्षणासाठी आंदोलन नक्कीच करावे... तसेच मुलांनी पण त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपली अर्थीक परीस्थिती सुधारणा केली पाहिजे. आपलीच माणसं आपलीच माती करतात. गरीबी वर शिक्षण हेच मात करेल. सामान्य माणसाला दोन टाईम खायचे वांदे आहेत मग तो कसला अभ्यासू बनणार. मुळातच ज्यांच्या हातात मराठा समाज आहे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज विनाकारण OBC व मराठा वादात अडकला आहे.
हेकेखोर पणानी काही साध्य होणार नाही.
राज साहेबांच्या सुचनाचा शांत डोक्याने विचार करावा व समाजातील अभ्यास पुढे आनावेत. केवळ भावनिक होऊन काही उपयोग नाही. समाजात एकोपा राहील यासाठी आता जादा प्रयत्न आवश्यक आहेत.
Raj thakrey saheb🚩🚩🚩
मताची राजकारणाची कसलाच विचार न करता खरी परिस्तिथी जी आज च्या आंदोलन् कर्त्यांना कळत नाही हे ती रोखठोक सांगितली
खरा नेता राजसाहेब ठाकरे ❤❤❤
पुढे काय होणार आहे हे राज साहेबाना आधीपासून माहित आहे दूर दृष्टीने
Mhanun 2019 la Congress 2024 la BJP la pathimba dila ani evade umedvar nivadun aale 😂😂😂
@@msundkar-5744 इस बात पे एक puppy दे चल
@@msundkar-5744आधी बीजेपीकडून सुपारी आणि मग कॉंग्रेसकडून घेणाऱ्या उद्धवमियाबद्द्ल काहीतरी बोला की..
@@msundkar-5744अरे काँग्रेसी गुलाम्या मतांसाठी राजकारण करत नाही मनसे 🚩🚩🚩🚩...... लक्षात ठेव....
😂😂😂😂😂
मिरची झोंमनार , कटु सत्य मांडणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे
कोनतेही कार्य करण्या अगोदर त्यावर विचार, विनीमय तंतोतंत अभ्यास, परखड मत, योग्य शब्द हे समजायला पाहिजेत, आणि खरोखर सुंदर विचार अभ्यास करून बोलणारा माणूस म्हणजे राज ठाकरेच
राज साहेबांना शिव्या देणाऱ्या साठी ही चांगली चपराक आहे 😡😡
रोखठोक मुद्देसुद परखड!
Raj saheb agadi barobar bolatat
80 % समाजकारण 20% राजकारण
बाळासाहेबांचा खरा वारसदार....❤ जय महाराष्ट्र 🚩
फक्त एकदा राज साहेबाना संधी द्या.....आशी आंदोलन करण्याची गरज भी पडणार नाही........
Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩
मानलं राजसाहेबांना, मनसेचा समर्थक नाही पण राज ठाकरे जे बोलतायत ते शंभरटक्के सत्य आहे, असं समोरासमोर बोलायला हिंमतच लागते!
He is the true of Maharashtra ❤
राज ठाकरे साहेबाचा भले राग येत असेल ते बोलण्यास परखड आहेत. पण जे सत्य आणि खर बोलणारा नेता आहे. भले त्याची सत्ता नाही आली तरी चालेल याच गुणा मुळे मराठी तरुणा मध्ये राज ठाकरे हे आय कॉन आहेत.
फारच छान आणि स्पष्ट विचार
राज साहेबांच्या जागी दुसरा कुणी असता तर खोटं आश्वासन देऊन गेला असता आणि मराठा समाजाला त्याचा पुळका आला असता, पण राज साहेब जे बोलले ते आज नाही कळणार, मराठा समाजाने जागृत व्हावं.
1 च नंबर साहेब
खरच खूप हुशार आणि ज्ञानी व्यक्ती आहेत राज साहेब एकदा सत्ता दिली पाहिजे साहेबांच्या कडे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Rajsaheb The Real Tiger❤️
लवडा आमचा आणि मराठ्यांचां 😂
बा बो... काय सांगतो 😂
@@Akshay.-ce7fvबाबो तुमचा वाघ बसला आहे शेळी बनुन कॉंग्रेसच्या मांडिवर.
@@Akshay.-ce7fv हे लाईक करणारे ओबीसी आहेत.... आरक्षणाची गरज काय 😅
@@vasantkamable159 बा P जा दया ची जमीन विकून मोकळे झाले ले स्वतः ला सर्व श्रेष्ठ बोलणारे आज मागास म्हणून घ्यायला तयार आहे या ना त्या नेत्याला मत मांडत फिरता आहे अरे...रे.. काय परिस्थिती आली 😎
Direct तोंडावर बोलणारा नेता , मला मतांसाठी देणं घेणं नाही, माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे❤
अहो राज ठाकरे तुम्हीं jarangya ला भेटून तुमची जी राजकिय प्रतिमा आणि कमी करुन घेवुन नका आज माझ्या मनात तुमच्या बधाल प्रचंड आदर वाढला मी तुम्हीं स्वतःला जातीच्या बंधनात बंदिस्त केलं नाही आणि या फालतू गावरानी अशिसक्षित रानटी नेत्यांना स्पष्ट पणे सांगितलं मला अभिमान आणि आदर वाटत आहे तुमचा राज साहेब अभिनादन जय भीम जय maharastra
बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नंतर फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब दुसरे नेत्याला मत पाहिजे
जय राजसाहेब ठाकरे ❤
खरं बोलायला दम लागतो 💯💯🔥🔥
Fuktche bolayala kay jate 😂😂 .mi pan bolto
@@kushaq1173are tu bar dancer cha bhakt ahe ho na ho na 😂😂
उच्च शिक्षण खुप महाग झाले आहे त्यामुळे आरक्षणाची अत्यंत गरज आहे
Amhi pan vina arakshan gharchi paristhithi nastana shikalo..sarkari nokari sathi nako hav ahe amhala arakshan
मा. राजसाहबांचा अत्यंत स्पष्टवक्तेपणा या संवादातून दिसून येतो. काहीही खोटे आश्वासन दिलेले नाही. सगळे नेते मराठा समाजाने आजवर आजमावून पाहिले आहेत. त्यातून काय मिळाले ते पण समोर आहे. आता एक संधी महाराष्ट्रासाठी मा. राजसाहेबांना मिळालीच पाहिजे असे मनापासून वाटते.
🚩🚩 जय महाराष्ट्र, 🚩🚩
राज साहेब हे दुरदृष्टी असणारे व स्पष्टवक्ता नेता
The Real Men the real Tiger Rajsaheb Thakrey
मी तेलगू आहे तरीसुद्धा मी राज ठाकरेंना खूप आधीपासून सपोर्ट करतो कारण या माणसांचे विचार खूप खोलवर असते. तेलुगु असून मी ह्यांना सपोर्ट करतो तर तुम्ही मराठी असून आपसामध्ये भांडण थांबवा आणि या माणसांना एकदा संधी द्या. हे जर दक्षिण मध्ये असते तर आज हे कधीच मुख्यमंत्री झाले असते
Agodar tula baher pathawatil te ...Raj..ahyet te ..mins Rajkaran😂
Barobar bolalas mitra❤
Gap zatya@@shekhargarud2983
खरच मतांच्या लाचार नाहीहे हा माणूस हे आज कळलं.. जे आहे ते खरं बोलून मोकळा. आज मराठा समाजाने इतके खासदार पाडले. कित्येक आमदार आता निवडून आणेल इतकी ताकत मनोज दादा जरांगे कडे आहे. तरी सुद्धा एकदम प्रखड भूमिका राज ठाकरेंनी मांडली.. Hats ऑफ. पण साहेब हिंदुत्व म्हणून पण विचार केला पाहिजे..🚩
एकदा मनसे ची सत्ता आली पाहिजे
नाशिक महानगर पालिकेतील सत्ता का गेली?
मतदारांनी यांना परत सत्ता का दिली नाही?
@@jayantgarde4297Karan Raj sahebani paise vatle nahit.. 😂😂
बि जे पी ने त्या वेपळचे सर्व नगरसेवक विकत घेतले व त्याना उमेदवरी देऊन निवडणुकी साठी पैसे ही दिले
@@aniketchinchnekar9111 suparya gheun Navin bunglow baghitaley ka Ani tumhi chawlit rahiley😊
@@hemantwarang9692 जो पर्यंत उबाठा शिवसेनेच्या हातात मुंबई महानगरपालिका आहे तो पर्यंत आम्ही चाळीत राहणार.
Maharashtra tuhmchi garaj ahe saheb
कुणाला राज ठाकरे चा राग येत असेल तर मुंबई मध्ये लोकल मध्ये सकाळी संध्याकाळी फिरावं मराठी माणूस संपलं आहे
बरोबर आहे राज ठाकरे च मुंबई च माहीत नाही पण पुणे माझा डोळ्यासमोर गेलं मराठी माणसा कडून ,पुण्यात पण मी राहतो बंद गार्डन ल ९० %लोक बाहेर चे आहे फक्त १० %लोक मराठी आहेत . शॉप ,IT मध्ये सोड,मराठी पोर कुठं आहेत तर ते zomato suggiy आणि D Mart मध्ये ,चांगल्या जागी सगळे बाहेरचे झाले पुण्यात घर महाग झाले आहे ,ते अपल्या मराठी लोकांना परवडत नाही .आणि राहिली बाकी महाराष्ट्र चा तर जरा अपल्या आजूबाजूला बगा सगले लोकं कोण आहेत , मराठवाडा विदर्भ मध्ये तर गुजराती ,rajshstani ,bhihari आहेत सगळे मराठी लोक kuth तर दारू पिऊन पडलेले आहेत .आता नाही तर कधीच नाही ,जाती जाती मध्ये आपण अडकलो ही बाहेरचे लोक जात पाहता एकमेकांना मदत करता .आपण काय करतो जात जात .आज महाराज असते तर????? आज बाबासाहेब आंबेडकर असते तर???? आज खरंच ह्यांना kai vatal asat bar .thoda विचार सगळ्यांनी करा आज सगळी कड खूप घान चालू आहे . महारष्ट्र खूप वाटेत मार्गावर आहे .पुणे मुंबई गेलं आता बाकी चा मागे आहेत हे बाहेर लोक . कर्नाटका मध्ये 100 %थितली लोक घेणार असा कायदा आला , बगा आता job कुठं आहेत ते . थोडा विचार सगळ्या लोकांनी करा राज ठाकरे जे बोलत आहेत ते मात्र खर आहे सगळी कड जॉब ची खरी परिस्थिती आहे ,अजून ५-१० वर्षांनी सगळे घर आणि जमिनी ह्या आपल्या राहणार नाही आणि घर नाही तर मग मतदान नाही त्यांना चा टक्कावाढला की संपलं सगळं .पुण्यात कधी नव्हती एवढी traffic ahe ,ani मराठवाडा , विढभे मध्ये तर सगळे mp ch lok ale aho नागपूर मध्ये मराठी पेक्सा हिंदी लोक बोलत आहेत सगळी कड तीच परिस्थिती आहे .गावाकड किराणा , मोबाईल शोप , आइस्क्रीम वाला , कपडे वाला पाणीपुरी वाले सगळे बाहेरचे आहेत . गावी हे लोक धंदा करू देत नाही आणि पुणे मुंबई मध्ये हीच लोक जॉब करू देत नाही .आपण काय करतोय तर जात जात करत बसलो .राहिली शेती तर जरागे मनत आहेत ते बरोबर आहे हो शेती राहिली kuth १-२ एककर kai hot त्यात . त्यामुळं थोड जाग व्हा ,आता नाही तर कधीच नाही एकदा काय सगळे जमिनी घर घेऊन बसले तर सगळे संपल ,आणि आपल्या लोकांना महाराष्ट्र चे किंमत कळते कधी आपण बाहेर गेलो की , कुठं बालाजी ल , अमरनाथ ना , काशी ल गेलो की कळतं महारष्ट्र काय आहे ते . भारत माझा देश आहे पण महाराष्ट्र अगोदर जगाला पाहजे मराठी माणूस जगाला पाहजे .अस पण आम्ही मराठी लोक मराठी सोडून सगळे मानतो , संस्कुर्ती ,जेवण, वेस्टन कल्चर सगळ हो काही आम्ही लगेच accept करतो . पण मराठी लोकांना महाराष्ट्र तरी accept करा thod jagu dya . असं नाही की मराठी माणूस काईचं करत नाही त्याला फक्त थोडस पुढं येऊ द्या . ही शेवटीच संधी आहे पण .यानंतर सगळे हाताबाहेर गले असाल .सगळे सोडा एक रहा सावध रहा .
आता नाशिक ही त्याच मार्गावर आहे😢
गू..जराती मोदीला सपोर्ट केल्यावर काय अपेक्षा करतो भाऊ😊
100% khar ahe amhi mumbait hi paristhiti anubhavat ahot mhanun Raj Thackeray che bolan amhala 2008 pasun patat ahe
Mind divert karat aahet raj thakre
राज ठाकरे फक्त राजकारण करतां त्यांना जांतशी काही घेण देण नाही
साहेब बोलले ते लक्षात ठेवा..हे तुम्हाला खूप उशिरा समजेल. डोळे उघडतील तुमचे 💯
असा एक नेता नाही महाराष्ट्रात...जो समोरासमोर अशी चर्चा करेल..
या माणसाला अभिमान आहे महाराष्ट्राचा मराठी माणसाचा.. प्रत्येक महापुरुषांचा...पण महाराष्ट्र याच माणसाला समजून घेत नाही.. दुर्दैवी 😢😢😢
जय शिवराय जय शंभूराजे 🙏
मागे, नितीन गडकरीनी यांना शिवतीर्थावर समोरासमोर बसून चर्चेचे आवाहन केले होते, त्याचा स्वीकार यांनी का केला नाही?
नितीन गडकरी हे तर युपी, बिहार मधले नव्हते.
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद साहेब
तुमचं बरोबर आहे 💯.पण आपल्या पण राज्यातील माणसानंचात पण compitition पण जास्त आहे एक तर fee जास्त भर्याची आणि कट ऑफ पण जास्त जागा पण कमी मराठी मुलं साठी आणि सवलती पण कमी scholarship पण नाय भेटत आम्ही काय चुकी केले आरक्षणाची सूर्वताच शिक्षणापासून होते नोकरी पुढची गोष्ट आहे
Only Raj Saheb
राज साहेब❤ आज मन जिंकल आपण.... मतांनसाठी लाचार होणारे कुठे आणि महाराष्ट्राचा पहिले विचार करणारे आपण कुठे.... उ बा ठा ने पण आपल मत मांडाव.
आज बाळासाहेब बोलत आहे असंच वाटलं ❤
राज साहेब अभ्यासू आहेत....खरं बोलायला कुणालाही घाबरत नाहीत... हे महाराष्ट्राला कधीतरी कळेल.. आणि एक दिवस राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील....
आता एक गोष्ट महत्वाची येणारी निवडणूक निर्णायक ठरेल या गोष्टींसाठी , आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि योग्य माणसाला पाठिंबा सर्व चित्र डोळ्यांसमोर ठेवले आहे राज ठाकरे सरांनी.
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी फक्त मनसेच❤
एकदम बरोबर मनसे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ❤
खरंच बरोबर आहे
राज साहेब ठाकरे कड़ु बोलते
परंतू सत्य बोलते
साहेब खरे बोलतत जय महाराष्ट्र
मी महाराष्ट्राचा मराठी
रोखठोक बोलणारा आणि मराठी माणसासाठी झटणारा माणूस ❤️🙏👌
बरोबर आहे साहेब जय महाराष्ट्र
मराठा समाजाला आता आपली ताकद दाखवून दिली पाहिजे कारण हे राजकीय नेतेच सर्व भुलवून टाकत आहे
नेहमी आप् ल्या.माणसाचा विचार करणारा नेता म्हणजे राज साहेब
राज साहेब ठाकरे ❤❤
राज ठाकरे 🔥
Nice 👍🏼 राज ठाकरे साहेब 🚩
No false commitments
Raj Thackeray Saheb cha Confidence 🗿
वाह राज साहेब
वाघ आहे वाघ🎉🎉🎉
गेली कित्येक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केले, आणि त्या काळात राज्यातील सर्व पक्षांनी सत्ता भोगली. तरी काही हाती लागल नाही. आता एक संधी मनसे ला दिली पाहिजे.. नक्की मराठी माणसाला सर्व गोष्टी मिळतील..💯💯🚩
@@RajPatil-o2h राज साहेब आधी आरक्षण रद्द करा सगळ्यांच मग मराठ्यांना ज्ञानाचे डोस द्या...😂
बाकीच्यांच आरक्षण चालू ठेवायच... मराठ्यांना म्हणायच राज्य हातात द्या...😂
आया रे आया रे सबका बापरे केहते उसको राज ठाकरे ❤
राज्य हातात येण्यासाठी मराठी माणसांना पहिला एकत्र आणा आज महाराष्ट्राला मराठी नेत्यांनी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि तसे नाही झाले तर दुसऱ्या राज्यातील नेते त्याचा फायदा उठवतील
यार खरंच एकदा तरी संधी दिली गेली पाहिजे राज साहेबाना ❤️❤️❤️❤️
खर बोले साहेब
राज साहेब ❤