Farmer Loan: शेतकऱ्यांना 'सीबिल'चा जाच; उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांची बँकांना तंबी|Crop Loan
Vložit
- čas přidán 26. 06. 2024
- #cibilscore #farmerloan #devendrafadnavis
सीबिलची सक्ती करून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकरणाऱ्या बँकांवर FIR दाखल करू, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२५) राजस्तरीय बँकर्स समिती आणि RBIच्या बैठकीत दिली. त्यामुळं CIBILचा मुद्दा चर्चेत आला.
Deputy Chief Minister of State Devendra Fadnavis said on Tuesday (25th) in the meeting of the state-level bankers committee and RBI that they will file an FIR against the banks that refuse crop loans to farmers by forcing CIBIL. Because of that, the issue of Sibyl came into discussion.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
विधान सभा घालवणार फडणवीस कर्ज माफी करा आयात बंद करा नहितर आम्ही जात पात विसरुन सर्व शेतकरी एकत्र येऊन भाजप ला घरचा रस्ता दाखऊ एक शेतकरी लाख शेतकरी 🌽🌽🌰🧅🧅💪💪
शेतकर्यांला खरी गरज आहे ती अशी शेतीमाला महागाईच्या पटीत रास्त भाव, लाईट,रस्ता, पाणी, बाजारपेठ, हे सगळ वेळेवरच पाहीजेत. सीबील रिपोर्ट किंवा सीबील स्कोअर म्हणा अशा कुठल्याच अटी शेतकऱ्यांवर नकोच पाहीजेत. रामकृष्ण हरी विठ्ठल.
शेतकरी तो शेतकरी जात पात नसते सगळ्यांनी एकत्र येवून बिजेपी सरकारला धडा शोकवने गरज आहे❤ दुध 22❤ कादा १२❤ कापूस ५५००❤❤
कर्ज,माफकरा
कर्ज माफीच काय झाल
शेतकऱ्यांनो सावधान . हे सरकार आपले नाही शेतमालाचे भाव पाडणारे सरकार ठेवायचे नाही हे ठरवा .
सोयाबीन ला योग्य भाव व कर्ज माफी करावी
अरे शेतकऱ्यांच्या जीवावर जगता..... त्यांना पन्नास खोके दिले.... मग शेतकऱ्यांना का कर्जमाफी नाही.?
शेतकरीवर्गाकडुन याना म ल्या
सारख कमिशन मिलत नाही
❤सर तुम्ही शंबर टक्के अगदी खरं सांगीतले ❤ धन्यवाद
साहेब पीक कर्ज भरले नाही म्हणून बँक ने खाते ब्लॉक केलं आहे काय करू
प्लीज रिप्लाय द्या
पिक विमा कधी मिळणार आहे बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील शेतकरी
अगोदर कर्जमाफी द्या आणि नंतर हमीभाव द्या आणि सिबिल स्कोर च काय करायचं ते आमच्या मी बघू
सिबिल चांगलं असतांना सुद्धा मध्य मुदती च कर्ज बँक नाकारत आहेत.रासायनिक खते बिना लिंकिंग शिवाय मिळत नाहीत.
शेतकऱ्यांना कर्ज द्यायचि काय गरज सर्व शेतकरयांना एक एक लाख रुपये देऊन अर्थसह्य करावे
सिवील कृषी कर्ज साठी नसावी कारण ते अप्ल मुदती चे असते
2008 वर्षीप्रमाणे कर्जमाफी करावी नाहीतर रामराम
तसा सरकारने जीआर काढावा बँकांसाठी
Tyanch esharyawar 2019 pasun 2024 parynt ch karj maf kara 🙏🏻
2019 फुले कर्जमाफी योजना प्रलंबित असल्यामुळे पीककर्ज मिळत नाही. 🙏🏻🌷
2023 ch croflone ahe karjmafi milel ka...
शेतकरच्यां सीबीलच्या अटीचा विधानसभेत ठरवा पास करून संसदेत पाठवून तीथे पास करून सर्व माहिती रीझर्व बँकीला देण्यात यावी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले पाहिजे शेतकऱ्यांना सीबीलची अट नाही
एकीकडे नकोसा अटी टाकून दुसरीकडे शेतमालाचे भाव पाडायचे मग शेतकरी बॅकेचे कजॅ भरायचे कसे
No
मी पण मागच्या वर्षी म्हणजेच जून 2023 ला इंडियन बँकेच्या चकरा मारून मारून थकून गेलो आणि त्यांनी प्रत्येक वेळी सिबिल स्कोअर चेक करावं लागेल असच सांगितलं.
पण शेवट पर्यंत माझा सिबील स्कोअर चेक झाला नाही आणि मला पीक कर्ज मिळालं नाही.
Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra
फडणवीस साहेब थकीत वाले पुनर्गठन कराय लावा नवीन कर्ज दययला लावा
कर्ज माफ करा येकदा मग काय नेम बनवाचे ते बनवा नाहितर विदान सभेला घरी बसवतील शेतकरी
शेतकऱ्यांनी मुलांची शाळेची फी कुठुन भरायची
Sibil band zala pahije
स्कोअर न को सीबील रिपोर्ट म्हणा
Ho Amala pn cibil score mule karj dile nhi ttyala Karan faqt central government ayat niryat dhoran .pikache bhav vadle ki gov .hastakshep mati hoti ho fadanvis saheb shetkaryanchi thoda tri vicharkara aamchya aapan pn tyach matitun aloy Ani tichashi gaddari kru nka 😢
BB
विधानसभा निवडणुकीत २५पेक्षा जास्त जागा येत नाही
सर.शेती.कजॆसाठी.सिबीलची.अट.आसायलाच.नको.धन्यवाद. 😂
सर्व राजकीय पक्षानां माझा प्रश्न शेतकर्यांनी कर्ज काढून च शेती का करावी? उत्तर अपेक्षित
Khote goshna karun fasvto Fasanvis
😊😊😂😂😂
नाहीतर BJP आऊट
5 वर्षात कर्ज माफी झालीच पाहिजे
अमंलबजावणी झाली का
माझे सिबील स्कोर कमी असल्याने मला बँक पिक कर्ज देत नाहीये काल मी बॅन्केत गेलो होतो पण आरबीआयच् तस पत्र आले नाही अशे सांगितले
माहारासट सरकार शेतकरया
भला करना र व सिवीलकोर ची आट काढनार तर विधान सभा जित होगी नहि सरकार नया डूब जायेगा