योगी आदित्यनाथ यांचे वडील वारले तेंव्हा शिवसेना नेते कोणीही भेटायला गेले नाही आणि मां. जलील यांचे मातेचे निधन झाले तर जातात यावरून शिवसेना चे हिंदुत्व सिध्द होते
स्वतः घरकोंबडा आणि इतरांना कामाला लावायचं. शेवटी उत्तराधिकारी आपलाच मुलगा....कर्तृत्व हीन मुख्यमंत्री.... महाराष्ट्रात भ्रष्टाचार पराकोटीचा झालाय.... कधी जाणार देव जाणे...सर्वोत्तम विश्लेषण
M.I.M. चा डोळा देखील 2024 वरच आहे. आता फक्त तिघाडी मध्ये पळापळ करायची होती त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत.. मला पूर्वी उद्धव ठाकरेंचा राग यायचा आता मात्र किव येतेय.
Rss च हिंदू त्व सहिष्णू आहे अस भागवत संधी मिळेल तिथे आता बोलू लागलेत. राष्ट्रीय मुस्लिम मंच RSSची भंपक संकल्पना कशासाठी?? BjP ची संकल्पना वेगळी आहे म्हणूनच ते सत्तेत आहे...देश सहिष्णू असू शकतो परंतु राष्ट्र बहुसंख्य हिंदू चा भारत आहे.
@@anandraotiple5492 साहेबाकडे योग्य विश्लेषण आहे आपले, आपल्या मताशी जनता सहमत आहे... त्यासाठी तर भाजपाला मुंबईमध्ये महानगरपालिकेत एकहाती सत्ता हवी आहे.. शिवसेना जर युती मधून बाजूला झाली नसती, बीजेपी ने शिवसेनेला संपवले असते.. बीजेपी ने पद्धतशीरपणे मुंबई महानगर पालिकेमध्ये त्यांच्याच पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आणले होते,.. जिथे, जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांच्याविरोधात भाजपाने आपला छुपा उमेदवार दिला, अपक्ष उमेदवारांना मदत केली, त्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या पर्यायाने कमी झाली... विधानसभे च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपात छुप्या शत्रूप्रमाणे वागली.. २) भाजपाला मुंबई महानगरपालिकेतील सत्ता हवी आहे ती केवळ फक्त तेथील पैशांसाठी.. जनतेच्या भल्यासाठी त्यांना काही एक देणेघेणे नाही.. हेच त्यांच्या कृतीवरून दिसून येते.... ३) मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आणायची व तिथला सगळा पैसा केंद्रात नेऊन, भारता मधल्या सर्व निवडणुकांसाठी तो वापरून, पैशाने द्वारे त्या निवडणुका जिंकून, देश ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. ४) शिवसेनेला संपवण्याचा पद्धतशीर प्लॅन भाजपाने केलेला होता. शिवसेना जर भाजपासोबत अजूनही युती मध्ये राहिली , तर नक्कीच शिवसेना संपली असती... ५) गोव्यामध्ये सुद्धा गोमंतक पक्षाचे बोट धरून भाजपा गोव्यामध्ये सत्तेत आली, आज तोच गोमंतक पक्ष गोव्या मधून हद्दपार झालेला आहे.... ६) महाराष्ट्र मध्ये ज्या शिवसेनेचे बोट धरून भाजपाने प्रवेश केला, तोच भाजप आज शिवसेना संपवू पाहत आहे.. ७) बिहार मध्ये सुद्धा नितीशकुमारांचे सोबत भाजपाने हेच राजकारण केलेले आहे.. ८) मित्र पक्षांसोबत निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या, आणि मित्रपक्षांच्या च्या विरोधात उमेदवार उभे करायचे, अपक्ष उमेदवारांना मदत करायची, आणि त्यांचे उमेदवार कसे पडतील याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे, त्याच सोबत आपले उमेदवार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसे निवडून येतील हे पाहायचे... हेच भाजपाचे राजकारण आहे... भाजपा महाराष्ट्राला नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवतो, परंतु त्याने ती नीतिमत्ता मध्यप्रदेश मध्ये, गोव्यामध्ये पाळली का ? हे सांगावे याचे उत्तर अगोदर द्यावे... आणि मग बोलावे... अजूनही लिहिण्यासारखे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु तुर्तास एवढेच पुरे...., धन्यवाद......
The alliance with PDP in Kashmir was a tactical alliance, to keep a watch on her pro Pakistan activities and to control the overall security aspects of the country.
@@rajesh_Jgtp अहो आज जर UP मध्ये हिन्दु BJP चा पराभव झाला असता तर हिच शिवसेना नाक घासत हैद्राबाद ला गेली असती ,महाविकास आघाडीत् या म्हणून,UP हिंदुत्वाचा विजय झाला त्यामुळे आता उगीच हिंदूंचा रोष नको म्हणून आता त्यांना MIM नको.
परब आणि जाधव यांच्या IT RAID वर प्रेस रिलीज आलेत. त्यात कोट्यवधींच्या मालमत्ताचा उल्लेख आहे त्यावर व्हिडिओ करा सर. जाधव यांनी तर 2 वर्षात 36 मालमत्ता विकत घेतल्यात.
Mim ने पार नागडा केला उद्धव सेनेला🤣🤣🤣🤣🤣🤣जसे bjp ने pdp सोबत युती करून 370 हटवला तसं शवसेनेने mim सोबत युती करून औरंगबादचे संभाजीनगर करून दाखवावे.... मला माहित आहे घर कोंबड्या ची औकात नाही नाव बदलणे
आमचं हिंदुत्व आता मिंदुत्व झालंय. विश्वप्रवक्त्यांनी 'भगवा'तल्या 'ग' चा 'ड' केला, नंतर 'भ' चा 'ह' झाला. शिव आणि शव यात फक्त एका मात्रेचाच फरक आहे पण ती मात्रा आहे 'आत्मसन्माना' ची, जी गळून गेली आहे.
370 35A रद्द करण्यासाठी PDP सोबत सत्ता स्थापन केली होती bjp ने तो एक प्लॅन होता आणि तो प्लॅन यशस्वी झाला एवढं सुध्दा सेनेच्या पक्षप्रमुख ला समजत नसेल तर अवघड आहे त्यांचे आणि आज ते काय बोलले हे त्यांच्या लोकांच्या पण डोक्यावरून गेले असेल
आदरणीय युगपुरुष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏 यांनी आपलं आयुष्य वेचलं, हिंदुत्वासाठी, शिवसेना उभी करण्यासाठी, तिची अशी आवस्था पाहवत नाहीये.
प्रभाकरजी, आपल्याकडे प्रचंड शब्द गोळा, युध्दाच नियोजन, युध्दाची तयारी,प्रचंड सैन्य आणि सोबतीला अनेक सेनापती आहेतच आणि हो प्रतिपक्षाच्या सेनापतीला स्वत: पावसाभिषेक करावा लागतो यावेळी तसे होऊनही शेवटी युध्दात आपलाच १०० टक्के विजय होणार.
प्रभाकर जी शिवसेना के पास कार्यक्रम है तो। भ्रष्टाचार, वसूली, बदला और बदले की कार्यवाही। ये सारे कार्यक्रम उन्हें वहीं ले जा रहे हैं जहां वो जाना चाहते हैं- भंगार में
तुमचे स्पष्ट विचार आणि ते मांडणारे स्पष्ट वक्तृत्व यांबाबत इतके दिवस कुतुहल होते पण आज उल्लेख आला की तुम्ही शाखेमध्ये शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे, तेव्हा सर्व उलगडा झाला! अभिनंदन आणि शुभेच्छा! पुढील भागाची वाट पहात आहे!🙏
छान विडिओ. अहो उद्धव म्हणजे फोटोग्राफर किंवा ड्राइवर, त्याची समज ती काय? त्यांच्या बोलण्यातून सहज कळते. आपल दुर्दैव? सैनिक पण तसलेच. त्यांनी प्रमुखाला सांगायला हव पण तेही लाचार. कशासाठी? ह्यातच सगळं आल. 🌹
प्रभाकर जी आपल्याला एकदा भेटायला आवडेल.आपले खणखणीत राष्ट्रवादी विचार . वेगळा विचार आणि वेगळा अभ्यास (out of the books thinking) हे सर्व अतिशय उत्कृष्ट.
Sir When other community boys when attends The RSS Shakha the shakha-pramukh always inspired to the candidate by telling the greatness of his community, & never ditched him is my personal experience
Jar politics neet baghitli tar bjp la pdp,ani sagle parties la kashmir madhun haklun lavache Hote ani te Zale pan hech mim shiv sena barobar karnar ani sagla faida bjp ani mns honar
शरद पवारांचे अभिनंदन त्यांनी गद्दार शिवसेना संपवली !
आता त्यांनीही संपावे
योगी आदित्यनाथ यांचे वडील वारले तेंव्हा शिवसेना नेते कोणीही भेटायला गेले नाही आणि मां. जलील यांचे मातेचे निधन झाले तर जातात यावरून शिवसेना चे हिंदुत्व सिध्द होते
Batmi kay Tope gelele tari
यड झव्या.. शिवसेना गेली नाही..
आपण संघ स्वयंसेवक होता हे ऐकून खूप आनंद झाला
संघ प्रेरित विश्लेषण...
Teva ch he eka pashala dharjine sanclan kartat
@@saya2023 Jai Bhim Jai Mim Jai jesu
@@vijaykharote246 Jai Bhim Jai Mim Jai Jesu
@Shyamkant -- संघांचे असोत का ब्रिगेडचा जे बोलतात ते खरं बोलत आहे
जनसंपर्क आधीच तुटला आता शिवसंपर्क करुन काय साधणार?
स्वतः घरकोंबडा आणि इतरांना कामाला लावायचं. शेवटी उत्तराधिकारी आपलाच मुलगा....कर्तृत्व हीन मुख्यमंत्री.... महाराष्ट्रात भ्रष्टाचार पराकोटीचा झालाय.... कधी जाणार देव जाणे...सर्वोत्तम विश्लेषण
M.I.M. चा डोळा देखील 2024 वरच आहे.
आता फक्त तिघाडी मध्ये पळापळ करायची होती त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत..
मला पूर्वी उद्धव ठाकरेंचा राग यायचा आता मात्र किव येतेय.
मला फडणवीसची काळजी वाटते, काही दिवसांनी ते मेंटल हॉस्पिटल मधे असतील...
@@vaibhavraut5053 फडणवीस तर नाही. पण विश्वप्रवक्त्यांचे बाबत तुमची भविष्यवाणी नक्की खरी ठरू शकते...!
तुमच्या जिभेवर सरस्वती चा वास आहे ....आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना🌷🌷🌷🌷
शिवसेनेला कोण विचारतो. आणि याना तोंड दाखवायला जागा आहे का. हिंदुत्व हा मुद्दा पटवून द्यायला
तुम्ही Rss चे आहात म्हणूनच तुमचे विचार मतं स्पष्टपणे आणि निडरपणे मांडता आहात. ग्रेट 👏👏👌👌
Rss च हिंदू त्व सहिष्णू आहे अस भागवत संधी मिळेल तिथे आता बोलू लागलेत. राष्ट्रीय मुस्लिम मंच RSSची भंपक संकल्पना कशासाठी?? BjP ची संकल्पना वेगळी आहे म्हणूनच ते सत्तेत आहे...देश सहिष्णू असू शकतो परंतु राष्ट्र बहुसंख्य हिंदू चा भारत आहे.
अविचारी सीएम मिळाला आहे राज्याला...मी पण शिवसैनिक होतो पण आता नाही...कठपुतली सीएम आहे.
गजानन किर्तीकर sir direct stage bole name ओन्ली ठाकरे सरकार पण kahare te pawar sarkar aahe आताचे
शिवसेना म्हणजे पिंजरा सिनेमातील मास्तर भूमी की सारखे अवस्था झाली
शिवसेना काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी होती.. ते दिवस गेले. आता आपण तिघे भाऊ भाऊ, जमेल तेवढं मिळून खाऊ.. एवढंच उरलंय.
सगळ्यांनीच खाल्लं यातून भाजपही सुटली नाही.
@@anandraotiple5492
साहेबाकडे योग्य विश्लेषण आहे आपले, आपल्या मताशी जनता सहमत आहे...
त्यासाठी तर भाजपाला मुंबईमध्ये महानगरपालिकेत एकहाती सत्ता हवी आहे..
शिवसेना जर युती मधून बाजूला झाली नसती, बीजेपी ने शिवसेनेला संपवले असते..
बीजेपी ने पद्धतशीरपणे मुंबई महानगर पालिकेमध्ये त्यांच्याच पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आणले होते,.. जिथे,
जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे होते त्यांच्याविरोधात भाजपाने आपला छुपा उमेदवार दिला, अपक्ष उमेदवारांना मदत केली, त्यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या पर्यायाने कमी झाली...
विधानसभे च्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपात छुप्या शत्रूप्रमाणे वागली..
२) भाजपाला मुंबई महानगरपालिकेतील सत्ता हवी आहे ती केवळ फक्त तेथील पैशांसाठी.. जनतेच्या भल्यासाठी त्यांना काही एक देणेघेणे नाही..
हेच त्यांच्या कृतीवरून दिसून येते....
३) मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आणायची व तिथला सगळा पैसा केंद्रात नेऊन, भारता मधल्या सर्व निवडणुकांसाठी तो वापरून, पैशाने द्वारे त्या निवडणुका जिंकून, देश ताब्यात ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे.
४) शिवसेनेला संपवण्याचा पद्धतशीर प्लॅन भाजपाने केलेला होता. शिवसेना जर भाजपासोबत अजूनही युती मध्ये राहिली , तर नक्कीच शिवसेना संपली असती...
५) गोव्यामध्ये सुद्धा गोमंतक पक्षाचे बोट धरून भाजपा गोव्यामध्ये सत्तेत आली, आज तोच गोमंतक पक्ष गोव्या मधून हद्दपार झालेला आहे....
६) महाराष्ट्र मध्ये ज्या शिवसेनेचे बोट धरून भाजपाने प्रवेश केला, तोच भाजप आज शिवसेना संपवू पाहत आहे..
७) बिहार मध्ये सुद्धा नितीशकुमारांचे सोबत भाजपाने हेच राजकारण केलेले आहे..
८) मित्र पक्षांसोबत निवडणुका एकत्रितपणे लढवायच्या, आणि मित्रपक्षांच्या च्या विरोधात उमेदवार उभे करायचे, अपक्ष उमेदवारांना मदत करायची, आणि त्यांचे उमेदवार कसे पडतील याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचे, त्याच सोबत आपले उमेदवार जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कसे निवडून येतील हे पाहायचे...
हेच भाजपाचे राजकारण आहे...
भाजपा महाराष्ट्राला नीतिमत्तेच्या गोष्टी शिकवतो, परंतु त्याने ती नीतिमत्ता मध्यप्रदेश मध्ये, गोव्यामध्ये पाळली का ?
हे सांगावे याचे उत्तर अगोदर द्यावे...
आणि मग बोलावे...
अजूनही लिहिण्यासारखे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु तुर्तास एवढेच पुरे....,
धन्यवाद......
“शिवसेनेच्या सेक्युलर साडीला MIM चा हिरवा पदर, ओवेसी च नाव घेते राष्ट्रवादी ची लव्हर...
उखाणा 2024..." 🤣🤣🤣
🤣🤣
छान उखाना
Mind blowing ☺️☺️👌
👌👌👌
🤣🤣🤣🤣
मुफ्ती सोबत युती ही मोदी साहेबांची यशस्वी रणनीती होती असे मला वाटते.
The alliance with PDP in Kashmir was a tactical alliance, to keep a watch on her pro Pakistan activities and to control the overall security aspects of the country.
बरोबर
370 hatavayala sathi yuti keli hoti mufati la murkh banavali
Modi cha nadi lagu naka to mota doctor ahe
कलम 370 हटवण्यासाठी केलेला तो एक जबरदस्त plan होता.
उद्धवची बौद्धिक लायकी शून्य म्हणजे शून्य आहे. 🤬
आजारी मुख्यमंत्री आज बरा झाला वाटत...
इम्तियाज जलील साहेबांना शिवसेना आपल्या ऑफर ला नाकारणार माहीत असूनही वक्तव्य केले यालाच म्हणतात पुडी सोडणे
तसं नाही.. शिवसेनेचा अलीकडील भाजप विरोध लक्षात घेता त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे.. शेवटी गाजराची पुंगी .. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली...
@@rajesh_Jgtp अहो आज जर UP मध्ये हिन्दु BJP चा पराभव झाला असता तर हिच शिवसेना नाक घासत हैद्राबाद ला गेली असती ,महाविकास आघाडीत् या म्हणून,UP हिंदुत्वाचा विजय झाला त्यामुळे आता उगीच हिंदूंचा रोष नको म्हणून आता त्यांना MIM नको.
प्रभाकरजी ,शिवशेना व शरदपवार कांग्रेस रसातळाला गेले पाहिजे ,त्यांच्या मनानेच त्यांना विचारले पाहीजे की आपण काय करून बसलौ .
Aaj sahebana pahile.. kashmir file var bolat hote. Spasht disat hote..bhayankar dadpan.. ni aswasthy..
जय भवानी जय शिवाजी, ही घोषणा संघाची मुळ घोषणा होती, आहे. हरहर महादेव ही पण घोषणा संघस्थानावर होती, आहे.
शिव सेना म्हणजे आता
उथळ पाण्याला खळखळाट
वाण नाही पण गुण लागला
अशी परिस्थिती सेनेची झाली आहे
परब आणि जाधव यांच्या IT RAID वर प्रेस रिलीज आलेत.
त्यात कोट्यवधींच्या मालमत्ताचा उल्लेख आहे त्यावर व्हिडिओ करा सर.
जाधव यांनी तर 2 वर्षात 36 मालमत्ता विकत घेतल्यात.
भयंकर
Send kadam .
आपण ऑडिट करायला गेला होतात वाटतं
डुंबरे पेंग्विन गांड चाटू 🤣🤣🤣सतरंजी उचल्या
@@rahulaphale7705 ते Dumbre माकड मधे मधे माकडचेष्टा करायला येते असे वाटते😂
& DUMBARE. GAPA BAS CHATU
आपण संघ परिवारातील सदस्य आहेत हे ऐकून मन भरून आले
Mim ने पार नागडा केला उद्धव सेनेला🤣🤣🤣🤣🤣🤣जसे bjp ने pdp सोबत युती करून 370 हटवला तसं शवसेनेने mim सोबत युती करून औरंगबादचे संभाजीनगर करून दाखवावे.... मला माहित आहे घर कोंबड्या ची औकात नाही नाव बदलणे
सेनेने नागडे केले mim ला...
1 nabar sahebh
आकाश जी, या शहराचं नांव बदलविणे आपल्याला वाटते तेवढं सोपं नाही.
संभाजी नगर तर नाव झालेच आहे ..
पण महाविकास आघाडीमुळे बीजेपीच नागडी पडली mim समोर
बीजेपीची औकात आम्हाला हि माहिती आहे भारत जलाव पक्ष..
कांबळ्या जय डीम जय झोपडपट्टी जय मलमुत्र निवासी
कारण त्या शिवाय आत काय आहे हे कळले नसते. 370रद्द करायला मदतच झाली ना म्हणून महबुबा बरोबर घेऊन जावे लागते
BJP ने मेहबूब मुफ़्ती बरोबर युति का केली? जाणून घ्यायचे आहे?
czcams.com/video/1vXU1R7jO2M/video.html
आमचं हिंदुत्व आता मिंदुत्व झालंय. विश्वप्रवक्त्यांनी 'भगवा'तल्या 'ग' चा 'ड' केला, नंतर 'भ' चा 'ह' झाला. शिव आणि शव यात फक्त एका मात्रेचाच फरक आहे पण ती मात्रा आहे 'आत्मसन्माना' ची, जी गळून गेली आहे.
🙏🙏🙏🙏
Niceeeeeeee
तुमच्या अस्खलित मराठी साठी मी तुमचे आभार व्यक्त करतो खूप छान बोलता ते पण पूर्ण मराठीतून
Satish bhai sahi
गावठी मराठी आहे... आनी पानी लोनी...
@@vaibhavraut5053 कोणती पण असो राऊत साहेब मराठी तर आहेना
@@satishtrimbake9510 😁 अस्खलित शब्द वापरला होता म्हणून खरे काय ते लिहीले... बाकी तुम्ही समजा काय समजायचे ते....
खूप छान विश्लेषण. शिवसेनेचे नैतिक अधिपतन कधी थांबणार देवास ठाउक
फार जबरदस्त वक्तव्य प्रभाकर भाऊ तुमचे वक्तव्य ऐकून मराठी माणसाचे रक्त तापुन जात
370 35A रद्द करण्यासाठी PDP सोबत सत्ता स्थापन केली होती bjp ने तो एक प्लॅन होता आणि तो प्लॅन यशस्वी झाला
एवढं सुध्दा सेनेच्या पक्षप्रमुख ला समजत नसेल तर अवघड आहे त्यांचे
आणि आज ते काय बोलले हे त्यांच्या लोकांच्या पण डोक्यावरून गेले असेल
भाऊ यांनी फार वाट लावली हो महाराष्ट्राची यानां त्या दोन सतांची हत्या ,SS ची आत्मा स्वस्त बसु देनार नही .
लोक याची आई वारली म्हणून दारावर जातात, आणि हा रडायचं सोडून राजकारण करत बसतो
Nice
त्यांच्यात कोणी कोणासाठी रडत नाही, बापू आणि ammi माहीत नसल्याने, पण शेळी सेना कशाला ढुंगण बडवतो
4 aai asatat. Nakki konati geli.
भेदक आवाज आणि संवादशैली खूप छान आहे तुमची,आणि त्याहून कट्टर आणि प्रखर राष्ट्रवाद,,,,,,
कुठे बाळासाहेबांच्या एका हाकेला धावून येणारा शिवसैनिक आणि कुठे
सर नेहमी प्रमाणे खूप छान विश्लेषण केले 👍👍
अगदी ज्वलंत विचार ! रोख ठोक विवेचन. धन्यवाद !😊
वाचीवीर राऊत खूप बडबड करीत आहेत, पण त्या बडबडीचा उपयोग किती हे काळच ठरवेल.
बरोबर
अतिशय मार्मिक भाष्य केले आहे 🙏🏻🌹 प्रभाकर दिलसे प्रणाम
महाराष्ट्रात भाजप हा एकमेव हिंदुत्ववादी पक्ष असला तरी चालेल..शेणा किंवा मणसे असले खंडणीवादी नकोत
प्रभाकर जी, फार छान विश्लेषण, विधानसभेच्या पुढील निवडणुकानंतर शिवसेना संपलेली असेल.
वाह उस्ताद वाह क्या बात करते हे जलील
खूपच सुंदर विश्लेषण👍
राजकारण्यांच्यात मयताला जातात की राजकीय वाटाघाटी करायला जातात?
किती लोक कामाला लावली आहेत पहा या जलीलाने .
खूप छान विश्लेषन भाऊ 👍👍
ज्याची अक्कल डोक्यातून गुडघ्यात गेली तो naughty चाणक्यला मुर्खाने पण जोखलं.
प्रभाकर जी 🙏 भावतो तो अस्सल मराठी बाणा.
आदरणीय युगपुरुष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 🙏🙏🙏 यांनी आपलं आयुष्य वेचलं, हिंदुत्वासाठी, शिवसेना उभी करण्यासाठी,
तिची अशी आवस्था पाहवत नाहीये.
Kharach khuuuup dukkha watate shivsenechi Halat baghun
बरोबर आहे 😢😢
जबरदस्त सत्य मांडले आहे साहेब.
सत्तेसाठी काहीही करायला ही माणसं तयार आहेत. सामान्य जनतेला गृहीत धरतायेत. पण वरच्याच्या काठीला आवाज नसतो
Mmarathi Bapachi company porgaa bahudaa asaach chalvto.
खुप छान प्रेरणादायी माहिती दिली...,.. धन्यवाद
शिवसेनेची किव येते .
प्रखर वक्तव्य 👍
खरंच तोंडाला पाणी सुटले हो 🙏🏻वास्तुनिष्ठ विवेचन 🌹
प्रभाकर जी नमस्ते.
आपली भाषाशैली व सादरीकरण अतिशय अप्रतिम अाहे.
खुपचं छान विश्लेषण 👌👌
जय हिंद
प्रभाकरजी आपण खूप छान विश्लेषण करता.
Prabhakar bhau, you are at usual best.
Very Very practical and best analysis.
प्रभाकरजी, आपल्याकडे प्रचंड शब्द गोळा, युध्दाच नियोजन, युध्दाची तयारी,प्रचंड सैन्य आणि सोबतीला अनेक सेनापती आहेतच आणि हो प्रतिपक्षाच्या सेनापतीला स्वत: पावसाभिषेक
करावा लागतो यावेळी तसे होऊनही शेवटी युध्दात आपलाच १०० टक्के विजय होणार.
प्रभाकरजी आपला अभ्यास तसेच विषयमांडणी अतिशय मुद्देसूद आहे आणिउत्तम आहे !👍👌
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
चांगलं आणि सुटसुटीत स्पष्टीकरण
प्रभाकर जी शिवसेना के पास कार्यक्रम है तो। भ्रष्टाचार, वसूली, बदला और बदले की कार्यवाही। ये सारे कार्यक्रम उन्हें वहीं ले जा रहे हैं जहां वो जाना चाहते हैं- भंगार में
नालायक, सत्ता लूरूप
अगदी मनातलं बोललात sir
तुमचे स्पष्ट विचार आणि ते मांडणारे स्पष्ट वक्तृत्व यांबाबत इतके दिवस कुतुहल होते पण आज उल्लेख आला की तुम्ही शाखेमध्ये शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे, तेव्हा सर्व उलगडा झाला!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
पुढील भागाची वाट पहात आहे!🙏
अंगार आणि भंगार अशी भंगार शब्द रचना शिवसेना सर्रास वापरते. ते पोकळ आणि निरर्थक आहे.
छान विडिओ. अहो उद्धव म्हणजे फोटोग्राफर किंवा ड्राइवर, त्याची समज ती काय? त्यांच्या बोलण्यातून सहज कळते. आपल दुर्दैव? सैनिक पण तसलेच. त्यांनी प्रमुखाला सांगायला हव पण तेही लाचार. कशासाठी? ह्यातच सगळं आल. 🌹
Great analysis salute you
प्रभाकरजी छान विश्लेषण आणि मार्मिक विचार
अतिशय सखोल उत्कृष्ट विश्लेषण सर 🙏धन्यवाद 🙏
खूप छान 👌👍
सर हा फक्त पॉलिटल आहे यांना शिवसेना सापवाची आहे
अगदी बरोबर्
I salute u sir 👏 🙏
Very Nice 👍👍
Superb analysis.very fluent delivery in marathi.
He speaks very good Hindi too
मार्मिक तितकंच शिवसेनेला त्यां ची लायकी दाखवणार विस्लेषण 👍
खरे बोलले साहेब धन्यवाद👌👌👌👌👌👌
फारच सुंदर विवेचन ,
सर दररोज ऐकतरी विडीओ टाका. माहीती चांगलीच आसते. भेट कधी होणार आहे.
उत्तम विश्लेषण
Khup khup vishleshan.
Jai Hind.
Bharat Mata Ki Jai.
खूप छान विश्लेषण, अनेक धन्यवाद
Connecting fourth tyre to their gaadi, or replacing one tyre? 😂
प्रभाकर जी आपल्याला एकदा भेटायला आवडेल.आपले खणखणीत राष्ट्रवादी विचार . वेगळा विचार आणि वेगळा अभ्यास (out of the books thinking) हे सर्व अतिशय उत्कृष्ट.
विशेष लेख आवडला आहे. सुंदर मांडणी केली आहे. आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन.
Sir When other community boys when attends The RSS Shakha the shakha-pramukh always inspired to the candidate by telling the greatness of his community, & never ditched him is my personal experience
Why Shivsena did not move out of NDA when BJP decided to form alliance with PDP in Kashmir ? UT Please answer this.
Jar politics neet baghitli tar bjp la pdp,ani sagle parties la kashmir madhun haklun lavache Hote ani te Zale pan hech mim shiv sena barobar karnar ani sagla faida bjp ani mns honar
BJP chya PDP alliance mule article 370 scrap Karan shakya zala
एकदम सटीक विश्लेषण. चांगली लवंगी लावता तुम्ही बुडाला. लगे रहो. 👍👍
एकदम कडक विश्लेषण, दादा
Excellent sir,you are, presented good views.
Very nice speach not only speach it's
very good and Hart touching knowledge... Keep it up sirji
खुपच छान व परखड विचार, भाऊ आपला अभिमान वाटतो
साहेब अगदी मनातलं बोललात माझ्या. You are great.
Sir, I Always share u r videos to society So that all my society may know the trut.... Keep it up sirji God bless...:)
I am a FAN of yours sir...!
Simply great content you bring always...!
अप्रतिम विश्लेषण नेहमीप्रमाणे प्रभाकर जी खूप
सर खूपच छान!
Aamhi atta chukun Sena la vote denaar naahi.i am a Gujarati but had voted for Sena for Hindutva only.Atta sena MULAH SENA JHALI AAHE.
As usual .... interesting topic....keep it up...
सुंदर आनी सत्य प्रस्तुती.
नमस्कार सर... शुभ सोमवार.
नमस्ते सदा वस्तले मातृभूमे...