नंदुरबारलोकसभेच्या मा.खा.डॉ. हिना गावित यांनीविरोधकांच्या विरचकपाणीप्रश्नावर उपाहासात्मक टीकेलाउत्तर
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांनी विरचक धरणातील पाणी प्रश्नावर दिलेल्या उपाहासात्मक टीकेला त्यांनी उत्तर दिले असून, मागील गेल्या पाच वर्षात नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती, त्यांनी जर पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर आज नंदुरबारकरांना तीन दिवसात पाणी पिण्याची वेळ आली नसती, व तापी नदीवरून नंदुरबारकरांना पाणी आणण्याची आवश्यकता भासली नसती, पाण्याचे राजकारण करणे इतके विरोधकांनी करू नये, विरोधकांनी केलेल्या आरोपाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी टोला लगावला आहे. मागील गेल्या पाच वर्षात पाण्याच्या प्रश्नावर योग्य नियोजन केले असते तर आज नंदुरबारकरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्नच उद्भवला नसता, मंत्री डॉक्टर गावित कोट्यावधी रुपये खर्च करून तापी नदीतून नंदुरबारकरांच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी योजना राबवत आहेत, ती कोणत्याही प्रकारे नंदुरबारकरांना त्याचा भार येणार नाही, व त्याचा कोणताही फटका नंदुरबार वासियांना बसणार नाही, असा खुलासा देखील यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केला आहे, तसेच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या योजनेला विरोध करणे हे विरोधकांना अशोभनीय असून, गावित परिवार करीत असलेला कामांना नेहमीच विरोध करीत आले आहे, हे सर्व जणतेला माहित आहे, एकंदरीतच नंदुरबारकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावित परिवार कोणाचाही विरोध घेण्यास तयार आहे, त्यासाठी परमेश्वर आमच्या सोबत आहे किंवा नाही आहे हे आगामी येणार काळच ठरवेल, असा देखील टोला माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विरोधकांना लगावला आहे.
नंदुरबार जिल्हा हा आपल्या खासदार की च्या काळात दहा वर्षे गेले त्याचं काय
तू 10 वर्ष खासदार होती, तुझे वडील 30 वर्षे आमदार तरी देखील पाण्याचा प्रश्न सुटत नाही.
Nagarpalika vr khasdar and aamdar kaam krta k champu !
गावित साहेबांनी नंदूरबार साठी खरच खूप काही योजना आणि सोय सुविधा केली आहे तसेच शासकीय शिक्षण संस्था आणल्या आहेत. (मेडिकल आणि पॉलिटेक्निक कॉलेज)
10 वर्ष झपली होती का?😡😡😡😡😡
तुमचे वडील किती वर्षे आदिवासी विकास मंञी पदावर होते त्यांनी काय केल आदिवासी नां लुटायचज कामे केले आहेत तुम्ही
गावित साहेब गेल्या 25 वर्षांपासून तापी चे पाणी नंदुरबार ला आणत आहेत त्याचे काय
आता ढसाळ कारभार कोणाचा आहे जनतेला जास्त वेळ आपण मूर्ख बनवु शकत नाही
निवडणुका आग्दर पाहणी केली असती तर ही वेळ आली नोस्ती
अनेक र्वषापासुन काँग्रेस,व, रघुवंशी यांच्या ताब्यात सत्ता आहे नगरपालिका मध्ये तरी,, चांगले पाणी देवु शकेल नाही, नगरपालिका मध्ये कोट्यवधी निधी येते ते,, काय करतं होते,, रघुवंशी खाल्ले ना,, आता विरोध करत आहे,, यांना चांगले आवडतं नाही,, पोटात दुखायला लागलं
भैय्याच्या नांदी लागू नका नाहीतर राजकारणातून उठवून देणार
टक्केवारी द्या विरोध करणार नाही
तुला किती दिले
पहिले तुमच्या घराचा विचार करा ताई तुमच्या घरात किती पदे आहेत
तुम्ही आता पाहून काय करणार..... आधीच काय केले नाही
10वर्षे झोपली होती का
10 वर्ष तुम्ही खासदार होते तेव्हा काय केल
जाग आली वाटत
हार हार मानली पाहिजे
ताई साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे सात है
10 years sleeping?
बाईला जाग आली आता,काही सांगु नका,धुळ चारलि लोकांनी तुम्हाला,आता बाबांचा नं.आहे
440 ka zatka log Goya abhi kabhi nahi khasdarki
बस आता टाळ ठोकत गफ्फार
एकदम बरोबर ताई सांगते आहे
Laz vatli pahije 10 years kay kamo keli
हिना ताई ❤❤❤❤❤❤😘😘
नंदुरबारचा विकास कुठे झाला 😆 आणि तुम्ही 10 वर्षे खासदार होते, अजून म्हणता गावित साहेबांमुळे नंदुरबारची निर्मिती झाली 😂😂 गावित साहेब मंत्री आहेत पण काय करत नाही, फक्त परिवार विकास झाला दुसरे काय नाय 😄😆
काँग्रेस आणि भाजप मुळे आदिवासी समाजातील लोकांचे सत्यनाश झाली आहे
Tu.kay.kam.kel.te.pan.sanga
Tumhal a shahrachi avdich padli ahe ya amcya govat bagha
Tumche natak chaluch rahnar only goval