2023साली गणपती पुर्वी पुर्ण होणार म्हणून हा रवींद्र बोलला होता काहीही काम झाले नाही हे फक्त आपली बाजू रेटून धरली आहे याला काही अर्थ नाही आचारसंहिता आता आली 12 वर्षे झाली प्याकेज येत हे वाटून खातात
कोकणातल्या आमदारांना आणि खासदारांना लाज राहिली नाही.या नंतरचे सुरु झालेले रस्ते अगोदर पूर्ण होतात आणि आपल्या कोकणातले रस्त्यांचा काम वर्षानुवर्षे रखडलेलं आहे.आपले कोकणातले आमदार आणि खासदार फक्त खुर्च्या गरम करून स्वतःचे खिशे भरण्यात व्यस्त आहेत.गडकरी साहेबांची ओळख आज देशा मध्ये रोडकरी म्हणून आहे.परंतू गडकरी साहेब महाराष्ट्रातले असून सुद्धा कोकण वासियांना गडकरी साहेबांचा व रवींद्र चव्हाण साहेबांचा शून्य उपयोग झाला आहे.व पुढे ही होणार नाही.कारण कोकणी माणूस शांत आहे.जर कोकणी माणूस पेटून उठला तर कोणाला ही सोडणार नाही.आत्ता गणेशोत्सव जवळ आला आहे त्याकरिता आवाज उठेल आणि थोडं फार रस्त्याला थुक लावली जाईल.नंतर जनता पण शांत आणि प्रशासन आणि आमदार खासदार झोपेत.निवडणुकीच्या वेळी सर्व लोकप्रतिनिधींना जाग येणार.
चव्हाण साहेबांनी ऐक मात्र सूचक विधान केलं ते म्हणजे या कंपनी कॉन्ट्रॅक्ट चालवतो कोण याची पण चौकशी व्हायला पाहिजे.येका कंपनीला दिलेल्या पॅकेज तो दुसऱ्या कंपनीला देतोच कसा?
सगळ्याच क्षेत्रातील खाते ही मलई खात आहेत त्यांना सामान्य माणसांच्या कष्टाचे, हालाचे काहीही संबंध नाही. नवीन योजना येतात, त्या एजंट व तेथील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी उपयोगी आहेत.
कामे चांगली करा आमदार तुमच्या चुका काढतात म्हणून दाबून रस्ता तयार होणार नाही. रस्त्या मुळे प्रगती राजकीय नेत्यांची झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाची प्रगती झाली नाही.भाजप खोटे बोलण्यात माहीर आहे.
ह्याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत. आणि नेहमी एक कारण सांगीतल जात की भूसंपादन जे कारण अज़ीबात खर नाहीं. रस्त्यावर मातीचा भराव झालेला आहे खड़ी टाकून झाली आहे तसेच बायपास तयार झालेत. तरीसुद्धा काम पूर्ण होत नाही. उगाच केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री भूसम्पादनाचा प्रश्न आहे असे वारंवार सांगतात.
तुम्ही त्यांच्यावर लोटा ते तुमच्यावर लोटणार सर्व सामान्य माणसांनी कोणाला विचारायचं.... त्यानी नाही केलं मग तुमची सत्ता आल्यावर तुम्ही का नाहीं केलं.... जर मी चुकत नसेन तर गेल्या वर्षी एक length पूर्ण होणार होती एकदा स्वतः येवून बघा उगाच थापा मारू नका.... अजून पण झालेल्या ठिकाणी काम अर्धवट आहे.. दोन रस्ते पूर्ण झाले की मधले पॅच कोण fill करणार.
चव्हाण साहेब काय बोलतात ते नीट ऐका ,मग प्रतिक्रिया दया ,हुजूर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर ची चोकशी करावी अशी मागणी कोणताही विरोधी आमदार किंवा आंदोलक करत नाहीय
चव्हाण साहेब तुम्ही योग्य विस्तारित करून सांगताय..... परंतु जो पहिला टप्पा आहे..... पनवेल ते कासू हा टप्पा पूर्ण होत असताना,, त्या रस्त्याची काय दूरदशा केली.... ती पण एकदा तुम्ही दवरा करून पाहणी करा....... सगला रस्ता हा या पावसाळ्यात खड्डे होणार आहे
ह्यांना फक्त मते द्या कोकणातून भाजपा तडीपार करा केंद्रात तीन टर्म यांची सत्ता बघा कसे गोलगोल उत्तर देतोय याला भरपूर मलिदा मिळतोय कोकणातील जनतेला लाज नाही एक दिवसा साठी मटण आणि दारू साठी स्वतःला विकले गेले पाहिलं याला पाडा विधानसभा निवडणुकीला
कॉन्ट्रेक्टरला कंत्राट मिळाल्यावर तो ते कॉन्ट्रॅक्ट सबकाँट्रॅक्टरला विकतो.सबकाँट्रॅक्टर विकतो तिसऱ्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला. ही पद्धत बंद झाली पाहिजे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे त्यानेच ते पूर्ण करून देण्याची तरतूद हवी. कॉन्ट्रॅक्ट विकून घर बसल्या नफा कमावणारे काँट्रॅक्टर्स बाद व्हावेत...
कोकणातील काही नेते विकले गेले त्याचं हे फळ आहे.
रामायण महाभारतातील कथा सांगण्यापेक्षा रस्ता पुर्ण कधी होणार ते सांगा. तुम्ही कोकणातील व्यक्ती असुन सुद्धा रस्ता वेळेत पूर्ण करु शकत नाही????
2023साली गणपती पुर्वी पुर्ण होणार म्हणून हा रवींद्र बोलला होता काहीही काम झाले नाही हे फक्त आपली बाजू रेटून धरली आहे याला काही अर्थ नाही आचारसंहिता आता आली 12 वर्षे झाली प्याकेज येत हे वाटून खातात
येणाऱ्या निवडणुकीला ह्यांना मतेच देऊ नका
भ्रष्टाचारी जमावडा पार्टीच्या आमदारांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त दादा गिरी सुरु आहे. 😡😡😡
🚩🔥
तुमचा बाजार उठवला पाहिजे
कोकणातल्या आमदारांना आणि खासदारांना लाज राहिली नाही.या नंतरचे सुरु झालेले रस्ते अगोदर पूर्ण होतात आणि आपल्या कोकणातले रस्त्यांचा काम वर्षानुवर्षे रखडलेलं आहे.आपले कोकणातले आमदार आणि खासदार फक्त खुर्च्या गरम करून स्वतःचे खिशे भरण्यात व्यस्त आहेत.गडकरी साहेबांची ओळख आज देशा मध्ये रोडकरी म्हणून आहे.परंतू गडकरी साहेब महाराष्ट्रातले असून सुद्धा कोकण वासियांना गडकरी साहेबांचा व रवींद्र चव्हाण साहेबांचा शून्य उपयोग झाला आहे.व पुढे ही होणार नाही.कारण कोकणी माणूस शांत आहे.जर कोकणी माणूस पेटून उठला तर कोणाला ही सोडणार नाही.आत्ता गणेशोत्सव जवळ आला आहे त्याकरिता आवाज उठेल आणि थोडं फार रस्त्याला थुक लावली जाईल.नंतर जनता पण शांत आणि प्रशासन आणि आमदार खासदार झोपेत.निवडणुकीच्या वेळी सर्व लोकप्रतिनिधींना जाग येणार.
Chor nete ani thekedar mile jule marle pahije sa......😢😢😢
काय दिशाभूल करताय
वडकल ते मुंबई ची अक्षरशः वाट लागली आहे.2 दिवसा पूर्वीच मी त्या रस्त्याने आलो आहे
मुंबई गोवा हायवे. कधी होणार. हे. नक्की कुणालाच माहित नाही.
साधा रस्ता होत नाही... रेल्वे दंडवते नी आणली नसती तर आज मुंबई कोकण वाशी यांच्या नशीब किती दुःख आले असते हे शब्दांत सांगता येणार नाही...
चव्हाण साहेबांनी ऐक मात्र सूचक विधान केलं ते म्हणजे या कंपनी कॉन्ट्रॅक्ट चालवतो कोण याची पण चौकशी व्हायला पाहिजे.येका कंपनीला दिलेल्या पॅकेज तो दुसऱ्या कंपनीला देतोच कसा?
अरे आंधळा वडखळ ला जाऊन बघ ky अवस्था आहे.
एक्स्प्रेशन देण्यासाठी याला लाज पण वाटत नाही
ठाम पणे मुंबई गोवा मार्गाला कुणीही सहकार्य करत नाही हे आम्हा जनतेला माहीत आहे ।विधानसभेला जनता दाखवून देईल ।
सगळ्याच क्षेत्रातील खाते ही मलई खात आहेत त्यांना सामान्य माणसांच्या कष्टाचे, हालाचे काहीही संबंध नाही. नवीन योजना येतात, त्या एजंट व तेथील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी उपयोगी आहेत.
माणगांव ला जराशी नाही, खुप लांब लचक ट्राफिक होते
कामे चांगली करा आमदार तुमच्या चुका काढतात म्हणून दाबून रस्ता तयार होणार नाही. रस्त्या मुळे प्रगती राजकीय नेत्यांची झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाची प्रगती झाली नाही.भाजप खोटे बोलण्यात माहीर आहे.
कोकणातील सर्व आमदार व खासदार १७ वर्षे झोपले होते.आता नामदार तकलादू उत्तरे देऊन नामनिराळे होत आहेत.
अहो महाशय पनवेल ते kasu रस्ता पुन्हा कराव लागेल
खोटं बोलतोय हा, पनवेल ते माणगाव रस्त्यावर गाडी चालवुन दाखव 😂😂
गडकरी हवाई पाहणी करतात, नि घरी बसून valgana vaade करतात 17 वर्ष
Gadkari lakshya det nahi kokan kade
कारवाई करा त्याच्यावरती
लाज वाटली पाहिजे 550 कि मी चा रस्ता 17 वर्ष तरीही अपुर्ण 10 वर्ष तर सत्ता तुमचीच मग कसा विकास होणार
मस्त प्रश्न विचारला
ह्याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत. आणि नेहमी एक कारण सांगीतल जात की भूसंपादन जे कारण अज़ीबात खर नाहीं. रस्त्यावर मातीचा भराव झालेला आहे खड़ी टाकून झाली आहे तसेच बायपास तयार झालेत. तरीसुद्धा काम पूर्ण होत नाही. उगाच केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री भूसम्पादनाचा प्रश्न आहे असे वारंवार सांगतात.
प्रथम म्हात्रे कंत्राटदार कोणाच्या वशील्याने नेमला ते शोधा
नाही होणार अश्या लोकांपासून
Comision
Ncp ने फक्त मते घेतली
अधिकारी फासावर चढवा
कसले पॅकेज गेले पंधरा वर्षांत पॅकेजेस किती झाले आणि आजच्या नामदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या उत्तरात काहीच कळले नाही बाबुरावांचे काय झाले
यांना सगळे बोगस ठेकेदार मिळतात ki टक्के देणारे mhanun?
भाई हा कोकण आहे ताची माती तितले डोंगर जंगल तोड पाऊस या ची चौकशी करणे बाकी तुम्ही जानता रत्नागिरी ते चिपळूण कशीली घाट परशूराम घाट खेड याचा विचार करावा
नवीन white tapping खराब, खड्डे माय
गडकरी नि हवाई पाहनि karaba😍
कॉन्ट्रॅक्टर ला पैसे सरकारकडून खरचं मिळाले आहेत का ❓
कोकणात कुणी. भाजपला मत देऊ नका
खोके कमी पडत असतील तर त्यांची मागणी करा.
थाम्बनेल काय नुसता ट्रॅप साठी टाकलाकाय
तुम्ही त्यांच्यावर लोटा ते तुमच्यावर लोटणार सर्व सामान्य माणसांनी कोणाला विचारायचं....
त्यानी नाही केलं मग तुमची सत्ता आल्यावर तुम्ही का नाहीं केलं....
जर मी चुकत नसेन तर गेल्या वर्षी एक length पूर्ण होणार होती एकदा स्वतः येवून बघा उगाच थापा मारू नका....
अजून पण झालेल्या ठिकाणी काम अर्धवट आहे.. दोन रस्ते पूर्ण झाले की मधले पॅच कोण fill करणार.
Ravindra chavan saheb alyapasun kaam fast aahe. Kaam changla kelay
यांना एकदा पनवेल ते रत्नागिरी बाय रोड घेउन गेलं पाहिजे. मग समजेल ky अवस्था. आहे ती
नागोठण्याचा झालेलाच नाहीये कासूकडे कुठे चालला
सभापती त्यांचा
कामाचं बोला ओ कधी होणार
महाराष्ट्र चा वाटवला करायचा आहे
भारतात ईतर ठिकाणी चांगले ठेकेदार मिळतात, मग मुंबई गोवा highway वर हा सावळा गोंधळ का?
चव्हाण साहेब काय बोलतात ते नीट ऐका ,मग प्रतिक्रिया दया ,हुजूर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर ची चोकशी करावी अशी मागणी कोणताही विरोधी आमदार किंवा आंदोलक करत नाहीय
रस्ता नविन बनवायचा नाही दोन पदरीचा चार पदरी करायचा आज आहे तरीही कीती वर्ष घेणार अजूनही बरीच वर्ष लागणार आहेत. मंत्री साहेब फालतू कारणे देत आहेत.
मागच्या वर्षी तोंड वर करुन बोलत होता ९ सप्टेंबर सिंगल लाइन होणार😂😂😂
जरा जाऊन बघा या वर्षी पण होणार नाही
चव्हाण संतापु नका, तुम्ही गेल्या गणपती ला सांगितले होते, आता बोंबा नका मारु, लोकांना माहिती आहे आता तुम्ही काय करणार ते
सरकारच साऱ्या कामात अडचण करत असते.
साधे खड्डडे बुजवत नाहीत अपघात होतात
Ravindra chavhanla garv chadly
Swatala gadkari saheb samjayla lagly to
भ्रष्टाचारी सरकार
म्हात्रे कडे एक हि चांगला इंजिनीर नाही, zp चा ठेकेदार higywe चे काम
Mumbai hiway kadhich honar nhi....karan adani lok ,ashikshit lok government ahet.....ha higway raj thareni swata lksh ghtl trch hoil....nhitr kadhich nahi honar
प्रशांत ठाकूर भाजप मध्ये का गेला ते सांगा 😂😂
Mangao te panvel saheb
Pratek pakeja made kiti mal vadala to mila nahitar parat pakej badalale jatil ka as Lok bolatat aikayala milate
चव्हाण साहेब तुम्ही योग्य विस्तारित करून सांगताय..... परंतु जो पहिला टप्पा आहे..... पनवेल ते कासू हा टप्पा पूर्ण होत असताना,, त्या रस्त्याची काय दूरदशा केली.... ती पण एकदा तुम्ही दवरा करून पाहणी करा....... सगला रस्ता हा या पावसाळ्यात खड्डे होणार आहे
ह्यांना फक्त मते द्या कोकणातून भाजपा तडीपार करा केंद्रात तीन टर्म यांची सत्ता बघा कसे गोलगोल उत्तर देतोय याला भरपूर मलिदा मिळतोय कोकणातील जनतेला लाज नाही एक दिवसा साठी मटण आणि दारू साठी स्वतःला विकले गेले पाहिलं याला पाडा विधानसभा निवडणुकीला
सगळे ठेकेदार पुढारी लोकांचे,
उत्तर कस बामणी टाईप देतोय
No 1 आमदार लोकांची काल kal बाकी बोगस
कॉन्ट्रेक्टरला कंत्राट मिळाल्यावर तो ते कॉन्ट्रॅक्ट सबकाँट्रॅक्टरला विकतो.सबकाँट्रॅक्टर विकतो तिसऱ्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला. ही पद्धत बंद झाली पाहिजे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे त्यानेच ते पूर्ण करून देण्याची तरतूद हवी. कॉन्ट्रॅक्ट विकून घर बसल्या नफा कमावणारे काँट्रॅक्टर्स बाद व्हावेत...
रवींद्र चव्हाण ना घरी बसवा
Jsw chi heavy ट्राफिक बंद करा
हे काही करु शकत नाहीत य
Wakan te mangao te indapur traffic
Jata uptat aht tumhi
लपवा लपवई
हुजूर हि परब ची? ठाकरे ची?
अरे तुलाच सारे माहिती आहे.
फक्त बडबड
याचे ठेकेदार?
आता खड्डे पडले aapghat होतात
🏴🏴🏴🏴ravindra chavan🏴🏴🏴🏴 punha ekada travel kara Panvel to Vadkhal ,nuste feku naka
काय तमाशा यार ब्रिटिश परत येवो
आमचे आमदार झोपा काढत आहे का मुंबई गोवा रवींद्र चव्हाण भाजप बोले होते मनसे डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार बोलले होते