सर तुम्ही एखाद्या बातमीचे विवरण इतक्या छान पद्धतीने आणि कमी वेळात देता की त्याला तोड नाही, भाऊ, तुम्ही आणि कुलकर्णी सर हे आता एकदम तुसी छा गये हो असे म्हणण्यासारखे आहात. खरे तर अग्रलेख (निळूभाऊ खाडिलकर सर अपवाद) हे तसे कंटाळवाणे रटाळ वाटतात, पण तुम्हा तिघांचे हे चॅनल वरचे दृकश्राव्य विवेचन फार छान वाटले आणि वाटते. पुढच्या भागाची वाट पाहत इथेच थांबतो.
मोठ मोठ्या वल्गना जोरात ओरडून केल्या की ते खर असत अस नाही हे काही लोकांना कळायला वेळ लागतो . त्यातलेच हे लोक आहेत.सुप्रीम कोर्टात कायमच घर करायच तेवढच बाकी आहे आता.पूर्णपणे उघडे पडायची हौस काही स्वस्थ बसू देत नाहिये यांना.
त्यावेळच्या सामान्य शिवसैनिकांनी निरलसपणे ,फक्त सामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले त्या वेळच्या शिवसैनिकांच्या जीवावर आज हा घरकोंबडा ,त्याचंखुट्ट्याएवढं पोरगं आणि किचन कॅबिनेट जनतेला लुटून आपली घरं भरतंय.हे न समजण्याएवढी जनता मूर्ख नाही.हेच याबशाबैलाच्या पराभवांचं सार आहे.
सुर्यवंशी साहेब किचन कॅबिनेटचा (ज्यामुळे शिवसेना संपत चालली आहे)उल्लेख नेहमीच होत आला आहे. त्यामुळे ठाकरे किचन कॅबिनेट बद्दल एखादा सविस्तर व्हिडीओ करावा अशी विनंती आहे.
आमचा काय जीव टांगणीला लागली न्हवती कारण आम्हाला कायद्याचे , संविधान चे , निवडणूक आयोगचे पक्षाबाबत नियमावलीचे पूर्ण ज्ञान आहे... त्याही पेक्षा मैत्री साठी काहीही करणारे फडणवीस यांच्यावर विश्वास होता...
म्हणूनच दोन हिंदूत्वा साठी दोन वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री पद मागत होते दिले नाही आता पक्ष फोडून आले त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पद दिले हिच हिंदू राष्ट्र धर्म संस्कृती परंपरा संस्कार हिंदू एकता
हा निर्णय चुकीचा आहे. भाजप प्रवक्ते काही म्हणूद्या. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय बदलणार. कारण उद्या शिंदेंच्या हातून शिवसेना कोणीही घेऊ शकते. शिवसेना शिंदेंनी चोरली. चोर चोरी करून वाट ठेवतोच. युट्यूब व्हिडिओ पाहून आणि गोलमोल प्रश्न तयार करून सत्य बदलता येत नाही. शिंदे कडे शिवसेना दिली म्हणजे नेमकं काय दिलं. एबी फाॅर्म घेतांना पक्षप्रमुख आणि निवडणून आल्यानंतर तो घटनेत नाही. व्वा रेवा चाणक्य विचार बदला. पत्रकार साहेब मनाला प्रश्न विचारा. तुमचे व्हिडिओ तुम्ही निट पहा. उध्दव ठाकरे, शिवसेना, हिंदुत्व, या तिन शब्दांशिवाय चांगले उत्तम अभ्यास करा.
हाडाचा शिक्षक एखादा विषय मांडताना त्या अनुसंगाने प्रथम त्या विषयीच औस्तुक्य वाढवतो आपण आशिष कुलकर्णी विषयी केलत.या कुलकर्णी वर आपण भाष्य केलयं.आम्ही ते ऐकलयं.अस व्यक्तिमत्व पडद्यामागून प्यादी हलवत असत.अगदी निर्विकार पणे थंड डोक्याने पुढे सरकवत असतात. समोरच्याची उणीव किंवा विक पॅांईट शोधतात. व बरोबर सावज हेरतात तस शिकार करतात उध्दव रांवाची विकेट अगदी गुगली टाकून काढलीय अस वाटतयं
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषणाचा एपीसोड .... महत्वपूर्ण माहीती दिलीत सर ..... आशिष कुलकर्णीपंत हे उद्धव ठाकरे म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे " मास्टर माईंड " होते हे तुम्ही सांगितलेल्या माहीतीतून कळाले .२०१८ आणि त्यापूर्वी झालेल्या पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची झालेल्या निवडीची माहीती निवडणूक आयोगाकडे दिली गेली नाही . ही बाब म्हणजे छ . संभाजी महाराजांना कवी कलशाने कपटाने औरंगजेबाच्या ताब्यात दिल्याच्या घटने प्रमाणेच आहे . ही गंभीर गोपनिय बाब एका पंताने दुसऱ्या पंताला ऐनवेळी सांगितली . त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुळ शिवसेना निसटली . आणि ती गद्दारांच्या ताब्यात गेली . गद्दारी ; धोकेबाजी ही या पंताच्या नसानसात आजही आहे . हे तर तुम्हाला या एपीसोड मधुन उघड करायचे नव्हते ना? ........
🙏🙏🚩🚩 सर नमस्कार, आपण तर ग्रेट आहात.नियती कोणालाही सोडत नाही. उद्धवजीना सत्ता असताना त्यांनी त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला नाही.त्यांना वाटत होतं माझ्या वडिलांचा पक्ष आहे म्हणजे मी काहीही करु शकतो.पण ज्याच्या बाजूला ईश्वरी शक्ती आहे. विजय तर त्यांचाच होतो.🚩🚩🙏🙏❤️❤️ एकनाथजी शिंदे साहेबांचे अभिनंदन 🌹🌹🙏🙏🚩🚩
Prabhakar ji, आजचा विषय म्हणजे तुमच्या पॉडकास्ट चे टायटल आहे बातमी आणि मी तसंच काहीसं आहे. राजकारणात अष्टावधान राहूनच काम करावे लागते. धन्यवाद आशिष कुलकर्णी आणि त्यांची कार्यशेली सांगितल्याबद्दल.😊
ते जनतेकडे कधी गेले नाहीत.. जनतेनं गरज लागली तर आमच्या कडे यावं.. हा इगो आहे.. त्यापेक्षाही कमी किंमत ते कार्यकर्त्यांची करतात.. नम्रपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो..
एक नक्की श्री एकनाथ जी शिंदे अतिशय उमद नेतृत्व आहे .... पुढेही त्यानीच नेतृत्व केले तर राजकारण समाज कारण व धुरीन यांचे साठी उपयोगी राहुन पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात शांतता व सुव्यस्था राहुन कोल्हे कुई ... भुंकण्याचा आवाज .... काकाशाही ....... व दुर्बल हातवारे याना चाप लागेल ......... !!!
सर तुम्ही एखाद्या बातमीचे विवरण इतक्या छान पद्धतीने आणि कमी वेळात देता की त्याला तोड नाही, भाऊ, तुम्ही आणि कुलकर्णी सर हे आता एकदम तुसी छा गये हो असे म्हणण्यासारखे आहात. खरे तर अग्रलेख (निळूभाऊ खाडिलकर सर अपवाद) हे तसे कंटाळवाणे रटाळ वाटतात, पण तुम्हा तिघांचे हे चॅनल वरचे दृकश्राव्य विवेचन फार छान वाटले आणि वाटते. पुढच्या भागाची वाट पाहत इथेच थांबतो.
काल उबाठा याची कायदेशीर आणि रीतसर विधानसभा अध्यक्षांनी वाट लावलेली याचि देही याचि डोळा पहाण्याचे भाग्य प्राप्त झाले!
आपणास सादर प्रणाम. 🙏🙏 अशा माहित्या केवळ आपल्यासारख्या पत्रकारांमुळेच आम्हा सामान्यांना कळतात. आभारी आहे.
श्री.एकनाथ शिंदे हेच कायमस्वरूपी महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीपदी राहू दे.हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
मोठ मोठ्या वल्गना जोरात ओरडून केल्या की ते खर असत अस नाही हे काही लोकांना कळायला वेळ लागतो . त्यातलेच हे लोक आहेत.सुप्रीम कोर्टात कायमच घर करायच तेवढच बाकी आहे आता.पूर्णपणे उघडे पडायची हौस काही स्वस्थ बसू देत नाहिये यांना.
आम्ही त्या लोकाधिकार समिती चे साक्षीदार आहोत.त्या वेळच्या सेना कार्यकर्त्यांनी काम केले आज आम्ही सत्तरीत आलो आहोत.
तुमचे पण अनुभव ऐकायला आवडेल
जय महाराष्ट्र साहेब.
त्यावेळच्या सामान्य शिवसैनिकांनी निरलसपणे ,फक्त सामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले त्या वेळच्या शिवसैनिकांच्या जीवावर आज हा घरकोंबडा ,त्याचंखुट्ट्याएवढं पोरगं आणि किचन कॅबिनेट जनतेला लुटून आपली घरं भरतंय.हे न समजण्याएवढी जनता मूर्ख नाही.हेच याबशाबैलाच्या पराभवांचं सार आहे.
आपण प्रखर बोलायला हवं दादा
सर आशिष कुलकर्णी हे नाव प्रथमच पडद्यामागचे सुत्रधार म्हणुन कळले . शिवाजी महाराजांचे हेर खाते असेच होते . जय महाराष्ट्र जय शिवराय🌹🙏
अचंबित करणारी माहिती दिलीत .धन्यवाद.
सॅल्युट टू आषिश कुळकर्णी
जय श्रीराम ! होत ते चांगल्या साठी
नेहमीच प्रत्येक मुद्द्याचे तर्कशुद्ध आणि वास्तव विश्लेषण खुप बुद्धिमान पत्रकार भाऊ तोरसेकर नंतर सगळ्यात चांगले विश्लेषक
आत्यंतिक अहंकारामुळे आणि जन्मतः सोन्याचा चमचा तोंडात असल्याने, बापाच्या कर्तृत्वामुळे स्वतः चं कोणतंही कर्तृत्व नसताना अलगद सिंहासन मिळालं,
पक्ष, घटना, कायदेशीर बाबी यांना काय करायच्या?
अप्रतिम विश्लेषण प्रभाकरजी 👍🏻
खूपच छान विश्लेषण प्रभाकरजी. तुम्ही पडद्याआड घडणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगता.धन्यवाद. ❤
सुर्यवंशी साहेब किचन कॅबिनेटचा (ज्यामुळे शिवसेना संपत चालली आहे)उल्लेख नेहमीच होत आला आहे. त्यामुळे ठाकरे किचन कॅबिनेट बद्दल एखादा सविस्तर व्हिडीओ करावा अशी विनंती आहे.
एकनाथ एक नंबर काम करतात आता बाकीचा लोकांनी तीर्थ यात्रा ला निघावै जाताना काळा संजय राउत ला घेऊन जा
आपला प्रत्येक episode हा विचार पूर्वक आणि माहिती दर्शक असतो.
सादरीकरण तर नेहमीच एक नंबर.
तसं असेल तर जगदंबा पण खोटारडी आहे असा अर्थ होईल.
अरे मोहन तुला असं कुठल्या प्रसंगा वरून वाटल रे😢
पत्रकारिता ही देशहितासाठी व जनसामान्यांसाठी फायद्याची आणि आनंददायी व्हावी.....
पडद्यामागच्या धुरांदराबद्दलची माहिती बद्दल धन्यवाद
आमचा काय जीव टांगणीला लागली न्हवती कारण आम्हाला कायद्याचे , संविधान चे , निवडणूक आयोगचे पक्षाबाबत नियमावलीचे पूर्ण ज्ञान आहे... त्याही पेक्षा मैत्री साठी काहीही करणारे फडणवीस यांच्यावर विश्वास होता...
म्हणूनच दोन हिंदूत्वा साठी दोन वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री पद मागत होते दिले नाही आता पक्ष फोडून आले त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पद दिले हिच हिंदू राष्ट्र धर्म संस्कृती परंपरा संस्कार हिंदू एकता
ज्या अनभिज्ञ व्यक्तीने एवढं मोठं काम पडद्या मागून केले त्यांना आपण आमच्या आदर स्थानी आणून बसवलत. धन्यवाद कुलकर्णी साहेब आणि प्रभाकरजी. 🙏🙏🌹🌹
नेहमी प्रमाणे दिपस्तंभाकडे लक्षवेधून घेतलेत.
फार छान बोलता प्रभाकरजी.
काही प्रतिक्रिया नाही. फक्त एकच जय एकनाथ शिंदे.
2024 मधे पुन्हा शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री होतीलच यात काही शंकाच नाही
पडद्या मागील खरे कलाकार.....ज्यांच्यावर विजयी घोडदौड टिकून असतेच.....आपले विशिष्ठ सादरीकरण.....जबरदस्त साहेब....👍👍✌️✌️🙏🙏
दुर्दैवाने आज स्व. सुधीरभाउ नाहीत . सोन्यासारखी माणसे लवकर सोडून गेली आपल्याला .
सुधीरभाऊ, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी,नवलकर यांना या नटरंगाने बाजूला केल आणि त्याचीच फळ भोगतोय.
सुंदर विश्लेषण प्रभाकरजी. 👍👍👌👌
तुमच्या मुळे राजकारण समजते.सुंदर सहज सांगणे
खूप छान विश्लेषण...असे चाणक्य हवेतच..टोमणे bahaddarana वठणीवर आणण्यासाठी..
खुप छान आहे विश्लेषण. मी आपले विडीवो नेहमी पहातो. आभ्यासपुर्ण असतात. 🙏🙏👍👍
लोकशाहीचा विजय पक्षप्रमुख अनाथांचा नाथ एकनाथ साहेब जिंदाबाद हर हर महादेव 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan saheb😊
Good. Speech
हा निर्णय चुकीचा आहे. भाजप प्रवक्ते काही म्हणूद्या. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय बदलणार. कारण उद्या शिंदेंच्या हातून शिवसेना कोणीही घेऊ शकते. शिवसेना शिंदेंनी चोरली. चोर चोरी करून वाट ठेवतोच. युट्यूब व्हिडिओ पाहून आणि गोलमोल प्रश्न तयार करून सत्य बदलता येत नाही. शिंदे कडे शिवसेना दिली म्हणजे नेमकं काय दिलं. एबी फाॅर्म घेतांना पक्षप्रमुख आणि निवडणून आल्यानंतर तो घटनेत नाही. व्वा रेवा चाणक्य विचार बदला. पत्रकार साहेब मनाला प्रश्न विचारा. तुमचे व्हिडिओ तुम्ही निट पहा. उध्दव ठाकरे, शिवसेना, हिंदुत्व, या तिन शब्दांशिवाय चांगले उत्तम अभ्यास करा.
खुप छान विश्लेषण प्रभाकरजी👌
हाडाचा शिक्षक एखादा विषय मांडताना त्या अनुसंगाने प्रथम त्या विषयीच औस्तुक्य वाढवतो आपण आशिष कुलकर्णी विषयी केलत.या कुलकर्णी वर आपण भाष्य केलयं.आम्ही ते ऐकलयं.अस व्यक्तिमत्व पडद्यामागून प्यादी हलवत असत.अगदी निर्विकार पणे थंड डोक्याने पुढे सरकवत असतात. समोरच्याची उणीव किंवा विक पॅांईट शोधतात. व बरोबर सावज हेरतात तस शिकार करतात उध्दव रांवाची विकेट अगदी गुगली टाकून काढलीय अस वाटतयं
खरच असेच कार्यकर्ते, पडद्या मागुन योग्य कामे करत असतात, बीजेपी मध्ये ही अशीच टीम आहे, आपण खुप चांगला खुलासा केला
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषणाचा एपीसोड .... महत्वपूर्ण माहीती दिलीत सर ..... आशिष कुलकर्णीपंत हे उद्धव ठाकरे म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे " मास्टर माईंड " होते हे तुम्ही सांगितलेल्या माहीतीतून कळाले .२०१८ आणि त्यापूर्वी झालेल्या पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांची झालेल्या निवडीची माहीती निवडणूक आयोगाकडे दिली गेली नाही . ही बाब म्हणजे छ . संभाजी महाराजांना कवी कलशाने कपटाने औरंगजेबाच्या ताब्यात दिल्याच्या घटने प्रमाणेच आहे . ही गंभीर गोपनिय बाब एका पंताने दुसऱ्या पंताला ऐनवेळी सांगितली . त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुळ शिवसेना निसटली . आणि ती गद्दारांच्या ताब्यात गेली . गद्दारी ; धोकेबाजी ही या पंताच्या नसानसात आजही आहे . हे तर तुम्हाला या एपीसोड मधुन उघड करायचे नव्हते ना? ........
आर लेका तुझा उद्धव सुद्धा पंत कुळितलाच आहे हे माहीत नाही का तुला
🙏🙏🚩🚩 सर नमस्कार, आपण तर ग्रेट आहात.नियती कोणालाही सोडत नाही. उद्धवजीना सत्ता असताना त्यांनी त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला नाही.त्यांना वाटत होतं माझ्या वडिलांचा पक्ष आहे म्हणजे मी काहीही करु शकतो.पण ज्याच्या बाजूला ईश्वरी शक्ती आहे. विजय तर त्यांचाच होतो.🚩🚩🙏🙏❤️❤️
एकनाथजी शिंदे साहेबांचे अभिनंदन 🌹🌹🙏🙏🚩🚩
अप्रतिम विश्लेषण
खूप छान विश्लेषण 🙏
धन्यवाद नेमक आणि मोजक विश्लेषण,🤝
इतक सुंदर विश्लेषण करत सहजसुंदर दिलेला निकाल कदाचीत न्यायालयाची देत नाहीत.
योग्य व न्याय निकाल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Prabhakar ji, आजचा विषय म्हणजे तुमच्या पॉडकास्ट चे टायटल आहे बातमी आणि मी तसंच काहीसं आहे. राजकारणात अष्टावधान राहूनच काम करावे लागते. धन्यवाद आशिष कुलकर्णी आणि त्यांची कार्यशेली सांगितल्याबद्दल.😊
जे आहे ते कायदेशीर आहे कोणी किती ही भू,,,, को आपले विचार हे नेहमी विचार पूर्वक असतात साहेब जि
उ बा ठा ने मुख्यमंत्री होते तेव्हांच महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला असता तर आज ही पाळी आली नसती 😢
आता शिंदेंच्या नावाने रडत
बसून काय उपयोग
ते जनतेकडे कधी गेले नाहीत.. जनतेनं गरज लागली तर आमच्या कडे यावं.. हा इगो आहे.. त्यापेक्षाही कमी किंमत ते कार्यकर्त्यांची करतात.. नम्रपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो..
एकदम बरोबर@@vijaykumarpednekar7129
रड्याचं आहे तो पहिल्या पासून कायम रडतच असतो ... 😡
तुम्ही एका जागेवर बसून बोलता
पण सीट सगळ्यांच्या हादरतात
तुमच्या मुद्देसूद मांडणीला
सहस्र सलामी
गीतेमध्ये सांगितले आहे जे झाले ते चांगले झाले झे होतय ते चांगल होतय जे होणार तेही चांगलच होणार
हो का. मुंबई त दरवर्षी तीन हजार माणसे गर्दीत गुदमरून मरतात.हे पण पूर्व जन्मेचे फळं म्हणायचे का.
गित्तेत सांगितले आहे प्राणी हत्या पाप आहे. पाळतो का गीता. बिचाऱ्या बकरा आणि कोंबडा पिसा सकट खातोस की.
@@user-oh5ye2rt6lत्यातलं थोडं मेट्रो होऊ न देणाऱ्यांच्या कर्माचं फळ 😅
@@user-oh5ye2rt6l'उबाठ्या'ला चांगलाच दणका बसला 😅
@@user-oh5ye2rt6lते जाऊदे मित्रा तू अजुन गुदमरून मेला नाही आणि जिवंत आहे हे मला तुझे पुरवजनमीचे करतुतव आहे की काय असे वाटत आहे
आमचे च शिंदे सा हेब जिंकले 🎉
Gaddar jinkale
योग्य विश्लेषण प्रभकराजी,जय श्रीराम
खूप सारा बातम्यांचा गुप्त खजिना राजे आपल्या पोतडीत भरलेला आहे वेळेनुसार आपण तो मिश्किलपणे श्रोत्यांना पुरवता ऐकताना मजा येते 👍👍👍
आहो जगातला सर्वात हुशार व्यक्ती संत ज्ञानेश्वर हे कुलकर्णीच होते बर का
Hindu Swabhiman Shivbhakt Shree Eknath Rao Ji Shinde Sarkar....
धर्म चोखत बस मग.कशाला आरक्षण पाहिजेत.
Backstage characters are more important than the front players
सुंदर विश्लेषण. 👌
प्रभाकर साहेब पुणे जिल्ह्यात जुन्नर ला आल्यावर सदिच्छा भेट घेणे. धन्यवाद
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.😢😢😢 ❤
स्थानीय लोकाधिकारने फक्त लुटायच काम केल प्रभाकरजी. या लोकांनी जो त्रास दिला तो कधीच विसरू शकत नाही.
कांदे मातरम्
जनता दाखवुन देईलच लवकर. शिल्लकसेना नामशेष होणार
क्षत्रियांच्या हाती,मुख्यमंत्रीपद मिळवूनदेणारर्या अशिश भावूना लाख,लाख धन्यवाद.
उत्तम विश्लेषण.
शिवसेनेचे हेच दुर्भाग्य की नको त्या माणसांना नेत्याने अति भाव देऊन सेनेला रस्त्यावर आणली .धन्य ते उभाटा
अप्रतिम विष्लेण..👌👌👍
अतिशय सुंदर आवडले आपले अभिनंदन
Best one episode! Prabhakarji फार मोठी anterdtan dilat तुम्ही! आशिष जी जय हो! धन्यवाद, जय महाराष्ट्र !
एक नक्की श्री एकनाथ जी शिंदे अतिशय उमद नेतृत्व आहे .... पुढेही त्यानीच नेतृत्व केले तर राजकारण समाज कारण व धुरीन यांचे साठी उपयोगी राहुन पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात शांतता व सुव्यस्था राहुन कोल्हे कुई ... भुंकण्याचा आवाज .... काकाशाही ....... व दुर्बल हातवारे याना चाप लागेल ......... !!!
जय श्रीराम जे झाले ते चांगले झाले
बापट
सरोदे
निकाम
सिब्बल यांना पुरस्कार द्या वकील साठी...
Jay shree Ram
खरचं आवडतं चॅनल.आणि तुमच्या बातम्या ऐकावयास मस्त वाटतं.आणि विश्वास ही वाटतो
तुमचा अंदाज आणि अभ्यास कौतुकास्पद 🎉
👍👍
GAD....? 😁
अप्रतिम विश्लेषण ...
अजितदादांची कुवत मर्यादित आहे.तरीही त्यांचं घोडं पुढे दामटण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो, पण हे सर्व प्रयास भाकड ठरणार आहेत.
अभ्यासपूर्ण सादरीकरण... छानच
उल्हास बापट आता कडक अॅक्शन घेणार
खूपच छान 👍
तळागाळातील जनतेचा नाथ (एकनाथ )हे आता तरी मान्य करावंच लागेल, 🙏🌹
आपला अभ्यास व विचाराची मांडणी छान वाटली .
Real Good Vishleshan always Prabhakarji
प्रधानमंत्री मोदींची लक्ष दिप यात्रा म्हणजे विरोधक नां न बोलता धोबीपछाड देणे असे मला वाटते भाऊ
What an analysis Prabhakarji...superb!!!!!
Respected sir..... JAYHIND
THIS VIDEO MEANS "MARATHI WORD BANK" it hearing is great experience with analysis ----JAYHIND
सुंदर विश्लेषण
प्रभाकरजी अंत:करणपूर्वक धन्यवाद. अप्रतिम विश्लेषण.
Awesome Prabhakarji
Good job
खुपच छान..
अप्रतिम विश्लेषण ❤❤❤
जी लढाई घरी बसुन जिंकता येत होती त्या लढाईत मैदानात उतरुन तीचा सत्यानाश केला ओळखा कोन 😂😂
खूप छान आहे. आपले आभार
Great
ExcelleNt.analysis
उत्तम विश्लेषण.....🎉
चांगल्या माहिती बद्दल धन्यवाद
What a perfect analysis..hats off to you Sir 🙏
Grer sir
Sir, excellent analysis.It is unfortunate that UT not able to capitalise on the manpower developed by Balasaheb Thackeray after long efforts.
This is ur misconception Nitin, UT has gone ahead of Sr. Thackeray .He is a better manager. 🎉
छान विश्लेषण .खऱ्या शिवसेनेचा(मा. एकनाथ शिंदे चा,कारण त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते) विजय झाला
खूप अभ्यास पूर्ण विवेचन 👌
छान विश्लेषण 👍
Kup chan sir ani most important je jale te kup right ahe .
आता जनतेच्या कोर्टात शिवसेना कोणाची हे जनता सांगणार
Ekach Shabd . WAAAAAH !!!!!!
Your nature to give justice to all hidden personalities and talents is very nice !! Keep it up !! 👍
योग्य विश्लेषण!
हो त्या काळात मला स्थानिक लोकाधिकार समितीचा खुप फायदा झाला होता.