Video není dostupné.
Omlouváme se.
NAVI MUMBAI : दुर्दैवी अक्षताला न्याय द्या, कुटुंबीयांनी आरोप करत केली मागणी | NAVARASHTRA
Vložit
- čas přidán 12. 07. 2024
- #NAVIMUMBAI #CRIME #marathinews #breakingnews #NMMC #POLICE
☛ Subscribe now our CZcams Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
मुलगी नवरा सोडून घरी आणायला लोकांना का अपमान वाटतो काय माहीत तिला जर सासरी त्रास आहे तर तिला हक्काने ये बोलायला पाहिजे मी माझ्या माहेरी कशी जाऊ हा प्रश्न मुलींना पडलाच नाही पाहिजे तू आमच्या कडे येऊ शकते असे बोला ना मुलींना आधार द्या
नाही तु तिथेच रहा तेच तुझं घर आहे असं बोलतात माहेरचे , लोक काय बोलतील शेजारी काय बोलतील नातेवाईक काय बोलतील आणि भाऊ - भावजय काय बोलतील हाच विचार करतात प्रत्येक आई वडील खरं तर सासरच घर आणि माहेरच घर ही दोन्हीही घरं नसतात मुलींसाठी 😔
Tila maheri ka ghevun gele nahit
खरे तर माहेरच्या लोकांनी तिच्या सासरी पैसे न देता तिला घरीआणले पाहिजे होते. घटस्फोट घ्यायला पाहिजे होता. एवढे वर्ष वाट पहाणे चुकीचे आहे.
घटस्फोटाची एवढी मानहानी वाटते माहेरच्या माणसांना...
ती आत्महत्या करून मेली तरी परवडते..तिच्या वर बलात्कार झाला हे ही परवडते.....घटस्फोट नको..
उलट लग्न लग्न झाल्या झाल्या आधी पोर जन्माला घाल असे सल्ले दिले जातात..
आयुष्यभर त्या मुलांसाठी ती सासुरवास सहन करत राहावी..
सामाजिक , कौटूबीक मानसिकता बदलायला हवी..
Divorce nahi det court.
Mazhya bahinene pan divorce ghyaych prayatn kela . Pan court mul ahe . Mediation karat ani thode divas ekatra rahun badha mulasathi. Ase mhanun court ladies kay pain madhun jate he bagat nahi. Navra sansar karayla tayar ahe na mag tu nahi kashala mhante ase court sangte. Mulgi tayar nasel toparyant pudhachi tarikh detat. Shevati mulgi compromise karte sansar karayla.
Court case nantar courtne asha couple var laksh thevayla hava. Ki kay challay nit vagat ahet na. Visit Keli pahije achanak.
Ase hot nahi mhanun case sampali . Mulgi ghari aali ki thode divas shant asate . Mag parat tech suru hote.
Police tyanchi duty nit kartil tar torture karnyachi himmat honar nahi konachi . Pan police paise khatat ani jyane tyas dila tyavar karvai hot nahi.
हो बरोबर आहे
ताई खर सांगू का जग चांगल नाही राहिलाय मुलीला माहेरच्या लोकांनी जरी आणली त्रासातून वाचून तरी लोक तिला व तिच्या घरच्यांना त्रास देतात नाव ठेवतात या मुळे माहेरचे लोक आणि मुली पण सासरी तसेच राहतात शेवटी काय मुलीला जीव गमवाव लागतो आणि मग काय लोक दुःख झालं खूप अस दाखवतात काय उपयोग या लोकांचा
Te CBD varun shilfata la geli Kashi tho mandir kithi sumsam jage var haye te tith geli Kashi mlatar ya case madhe Kay gosthi samjat nay te ty mandirat jau shakt nay yachyat kar tar kayi gosti purat check kelya paije
पोलिस ठाण्यात तक्रार करायला गेले की आरोपींना सहकार्य करतात आणि फिर्यादीलाच दम भरला जातो हे एकदम सत्य आहे मी ही याचा भरपूर अनुभव घेतला आहे
👍👍
असे अनुभव मला पण आला होता.
Agdi barobar...NRI police yanchi hi vagnuk amhi pan anubhavli ahe aj pn amcha aropi gayab ahe....
Shame on Police Department
Shame on police department
त्रास होता हे माहीत असूनही तिला माहेरी का आणले नाही, माहेरी साथ मिळणार नाही याची खात्री होती म्हणून तर ती दूर निघून गेली कोणाला काही न सांगता, बिचारी सोबत खूप वाईट घडले आहे
Tas nasta tai mhaher chana ajun trass nako mhanun bichari ne as kele asel maybe
Maherchyana nav thevn sop ast
Navta trass kuthla veglich matter ahe aata sangaycha mhanun ky pn sangte evdhach trass hot hota bg tumhi h kahi karayla pahije hota
Right
Ata mhnana hindu waet asto dusrya dharmala jas naw thewta tasa
ह्यासाठी मुलीला स्वतःच्या पायावर उभे करणे फार गरजेचे आहे 😔😔... कारण स्त्री ही अशी आहे जी ना पूर्णपणे आई वडिलांच्या घरची असते ना पूर्णपणे नवराच्या घरची... प्लीज एखाद्या मुलीचे थाटात लग्न लावण्या पेक्षा त्याच पैश्यातून तिला स्वतःचे छोटे का होईना हक्काचे घर घेऊन द्या... कमीतकमी ती एकटी राहू तरी शकेन... कारण काही स्त्रियांचे आयुष्य खरंच खूप लाचार असते 😔😔😔... जगाने नाव ठेवले तरी चालेल पण लढून जगा... आणि ज्याने त्रास दिला त्याला कोलून लावा मग तो कोणीही असो 😏😏😏
100%true ahe
Ekdam barobar👍👌
Agdi mazha manatla bolat
Ryt
Yevdha tras sahan ka kela tine sasrcha tila aai vadilani anli Asti tr hi vel tichyavr ali nasti aaj
सासरच्या आणि पूज्यऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे..किती प्रयत्न केले तरी न्याय कधी भेटत नाय लवकर... प्लीज जास्तीत जास्त शेर करा
आमच्या बहिणी सोबत pn असच jal hot....tila pn सासरच्या लोकानी फाशी दिला .. ...आरोपी mast फिरतात.....आपल्या जातीत नेहमी as hot.....न्याय ny bhetat.........plzzz video खूप शेर kra ani taila न्याय dya... plzz aj ti ah उदय आपली bahini असू shakte....plzzz शेर.
Nyay Parmeshwar karto manushyan nahi. Tumhi Parmeshwar kadhi manatach nahi gawt murti puja kartat
माहेरच्यांनी साथ नसेल दिला म्हणून तिला मंदिराचा सहारा घ्यावा लागला बहुतेक ..आणि तिथेही बिचारीला अविश्वास पदरी आला😢
मुलीचे लग्न झाले म्हणजे माहेरची जिम्मेदारी संपली का जर मुलीला सासरची लोक त्रास देत असतील तर मुलगी माहेरी नाही गेली म्हणजे माहेरची लोक ही मुलीला सपोर्ट करत नाही हेच दिसते आता नुसते सासरचे जिम्मेदार नाही माहेराची लोक ही दोषी असेच समजावे
Brobar jite he jal me gelo ahe 2 vela tite kuni jat ny lvkr karan kiti var ahe ti jaga
Tas nahi Aaplya ghari kiti tras denar ha vichar tine kela asel. Mentally tras jala manun tine tasa Paul uchalala mulga Aahe manun Aatmahattya n karta mandirat geli. Khup vait jal. Tila nyaay bhetala pahije Aaropila fashi jali pahije.
As अजिबात बरोबर नाही कधी कधी मुली आपल्या आई वडीलांना त्रास होऊ नये म्हणून..........तिथे जात नाहीत
Barobar bole tumi✌️👍
तुझ्या घरा झाले का तसा भाई
आईच्या बोलण्यावरून वाटतंय का आईला किती दुःख झालंय मुलीच्या जायचं
Aai radat pań nahi
आपल्या समाजात मुलगी गमावल्यानंतरच , माहेरचे लोकं समाजात तक्रार करतात, 😡
आपल्या घरंचे अशीच पाटिलकी करत होते
Khara ahe
हो असच आहे खूप खोटं बोलतात ही लोक. परिस्थिती चा गैर फायदा घेतात.
आधी माहेरचे झोपले होते काय
हो बरोबरच आहे
आरे ती घरी का आली नाही,याचा अर्थ तुमचा तिला पाठिंबा नव्हता,
Ho
गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे.
गोळ्या घाला सरळ असले कृत्य करणाऱ्या ना 🙏🙏🙏🙏🙏🙏
तिला आई वडिलांकडे पण जावं असं वाटलं नाही म्हणजे काय तिची अवस्था करून ठेवली होती सासरच्यांनी अणि माहेरच्यांनी पण .
माझं नवीन लग्न झालं तेव्हा नव-याच्या मनात मला सोडून द्यायचा विचार आला 3 महिन्यात तर तो म्हटला " तू निघून जा तुझ्या माहेरी" मी त्याला म्हटलं की " असं कसं लग्न झालेली मुलगी परत माहेरी जाईल " कारण मी नांदत होते आणि मला नव-याने सोबतच राहाहयचे होते तर त्याने अनेक कारण सांगून , मी तिथं राहू नय
So bad
Aai वडिलांना जास्त त्रास नको भांडण नको म्हणून काही मुली गप बसतात share karat nahi mhnun tya as शांत ठिकाणी जाऊन बसतात .. डिप्रेशन मध्ये गेल्यावर काय करावं कोणाला बोलावं नाही समजत
Barober aahe
पोलिस जे कोन कोन आहेत त्यांना ससपेंड करून पब्लिक च्या स्वाधिन करा
👍👍
Are suspend nahi dismis karun at ghya, ani third degree lava, satya apoap baher yeil.
@@milindjoshi7025 👍👍
Police suspend kra lvkr
दोष हा आई बाबा चा तर आहेच की मुलीला कधी समजून घेतले नाही कारण समाज आणि लोक काय बोलतील...आजही मुलगी जर रागाने निघून आली माहेरी तर तिला respect आदर मिळत नाही समाजात नाव ठेवतात ,मुलीला आणि घराचा लोकांनां support करत नाही कोणी म्हणून समाजाचा भीतीने मुली सहन करत आहेत....... दुर्दैव.
Barobar
Barobar ahe
@@poonamovhal3811 right
Barobr
Right
हो माहेर च्या माणसांची पण चूकी आहे. जर सासरची माणस ईतका त्रास देत होते तर त्यांना पैसे न देता मुलीला माहेरी आणायला पाहीजे होत 😢
Barobr aahi
ज्या पोलिसाने गैर वर्तन केले आहे हे जर सिद्ध झाले तर त्यांना पण कठोर शिक्षा मिळावी तसेच कामावरून कायमचे काढून टाकावे.त्या महिला पोलिसाची पण पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करावी..
ही केस fast-track वर चालवून नराधम आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे
6 वर्ष माहेरची माणसं भांग खाऊन झोपली होती काय या गोष्टीला हे सर्व जबाबदार आहेत
बिचारी माहेरचे पण साथ नसेल दिले म्हणून ती रागाने तिकडे गेली नाहींतर रागाने मुलगी माहेरला येते जिवंत होती तेव्हा तिची काळजी घेतली आसती तर आज ही वेळ नसती आली.
पैसे न देता मुलीला घरी माहेरी आणल असत तर आज हा प्रसंग आला नसता चूक माहेर चच्यांची पण आहे मुलीच्या पाठीशी कायम माहेरच्यांनी राहिले पाहिजे
जो कोणी आरोपी असेल त्याला एकच सजा.सजा ये मौत.जे पोलिस तुम्हाला जी माहिती हवी आहे आणि ती देत नसतील तर पोलीसांच्यावर सरकारने कारवाई करावी.जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र बोलतोयस आणि सजा ए मौत??😂😂😂😂😂😂
काय फालतुगिरी //?????
मराठी शब्द कमी पडले का???
मृत्युंदंड म्हणतात त्याला. 🙄
Police var karvai kara. Police kahi Kam karat nai
पोलीस लोकां वर कारवाई करा सासरचया लोकांना शिक्षा आणी दडं दया
आणी तया तिघांना फाशीची शिक्षा दया महणजे अक्षताचया आत्म्याला शांती मिळेन😊
सासरी पप्पा पोसायचे तर पप्पांनी घरी आणायचा ना दीदी ला आणि घरीच पोसायला पाहिजे होता एवढा त्रास झालेला तर
ते 3 आरोपी आणि हे बेलापूर चे 4 जण, आणि NRI पोलीस ठाण्यातील ती महिला कर्मचारी यांना कठोर सजा झाली पाहिजे,
Right
Police' var pan karvia kara.
Right
Agdi brobr
Right पोलीस ना सजा झाली पाहिजे
अख्खी प्रॉपर्टी देवून जर तुम्हाला मुलगी पाहिजे होती तर मग तिला एवढा त्रास होत असताना घरी आणायची नही का?
आता न्याय मागून काय होणार?
अगदी बरोबर
Correct
Right
प्रत्येक माणसाची विचार करण्याची क्षमता वेगळी आसते तिच्या महरच्यांची पण काहीतरी मजबुरी आसेल आपण फक्त बोलू शकतो पण real condition काय आहे ती त्यांची त्यांनाच माहीत आसते त्यामुळे माहीत नसताना काहीही बोलू नये चांगल बोलता येत नसेल तर निदान कुणाला सल्ला तरी नका देऊ...🙏
Nahi evadha sope nahi ghari aanan.
Ase asate tar pratek bai maheri aali asati.
Court maherchanach mhanat ki tumhala mulila nandu dyaych nahi mhanun ticha sansar modatay egosathi.
Court mediation chya navakhali baine give up karun navryakade janyasathi bhag padate. Ani darveli vakilachi fee det basnyapeksha bai parat jate .
Mul asale tar divorce nahi det court .
Mul nasel tar milto tari.
Mazhya bahinichya babtit court ne shevati mulasathi ekatra raha karun jayla bhag padal. Aamhi maherche kahi Karu shakat nahi tyat.
न्याय द्या आम्हाला महिला न्याय द्या
बलात्कार करणाऱ्या फाशी शिक्षा द्या
हे किती दिवस सहन करणार किती दिवस चालणार
नाव बदललेत गेले गाव बदलले गेले मुलीवरचे अत्याचार मात्र बदलले नाही
दोषींवर कठोर कारवाई करा
हिच शिक्षा
Justices for Akshata
मुलीला avdha त्रास होता तर तिला माहेरी का आणले नाही आता ओरडुन काय उपयोग खरी चुकी तुमची आहे सहा वर्ष कमी झाली का तिने किती सहन करायचे
असं बघायला गेलं तर माहेरची पण तेवढीच चुक आहे जर तुमच्या मुलीला सहा वर्षापासून हा त्रास आहे तर तुम्ही तेव्हाच ॲक्शन घ्यायला पाहिजे होती तिच्या सासरचे जे सांगतील ते तुम्हाला करायची गरजच नव्हती ते बोलले पैसे पाठवतो तुम्ही कशाला पाठवायचे ठीक आहे पोरी साठी ते मान्य आहे एवढं करून सुद्धा जर आपली पोरगी तिथे सुखात राहत नसेल तर त्याला अर्थच नाही ना तिचा जर जीव गेला आज त्याला कारणीभूत दोन्ही कडून आहे ती अन्याय सहन करत गेली आणि त्याला तुम्ही खतपाणी घालत गेले
बरोबर आहे
बरोबर आहे एवढा त्रास ती सहन करत होती तेव्हाच सासरच्या लोकाची कम्पलेट करायची ना ?
Kahi muli nahi yayla magat maheri,,,
तिच्या मागे घरचे ठाम उभे नव्हते म्हणून ही वेळ आली यात चुकी घरच्यांची पण तितकीच आहे
Nakkich. Samaj gela khaddyat samajacha wichar karun nawryakadun mulila maheri anala jat nahi anyay sahan karat thevtat. Asha naradhamana fashiwar chadhavla pahile. Tevach ha bhstachar thambnar. Polisani cortane tya naradhamana aani navryala doghanahi shiksha dili pahije. Karan gharatlya trassamuke ti mandirat geli. Tyamule asa ghadla. Gharat trass nasata tr ti tikade geli nasati aani asa ghadalach nasata
दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे
तिच्या सोबत असं झालं तेव्हा तुला तुझी बहिण दिसली का...6 वर्षा पासून तिला सासरी त्रास होता तर तुम्ही मज्ज्या बघत होता का .... ह्या आधी काय करता आल नाही का .. तेवढं च जबाबदार तुम्ही पण आहात
True
True
पण एवढा सासरी अत्याचार होत होता तर तिला घरी आधीच का नाही आणली
True
Aagodar ghari aanal asat tr aj ti aani tich 3 year ch bal sobt rahal aste, jya velela mulinna aai wadlanchi jast garaj aste tewha ka br tumhi lok support karat nahi
Jawaicha echha purn karnya peksha mulila natwala ghari aanun tyanchi kalji ghetli asti tr aj ha diwas baghaw lagla nasta
हेच तर माहेराच सपोर्ट नसेल तर मुलीचे जिवन नरक असते त्यामुळे मुलीला शिकवणे स्वता च्या पायावर उभे करून मग लग्न करावे 🙏
Hona
माहेरचे एवढे निष्काळजी कसे
६महीने तिला त्रास देत होते तर तिला घरी घेऊन जायचे ना आता रडून काय😂 उपयोग
Mazya patni la sudha mazya bahini khup tras detat ani tiche Maherche lok hi amchya kade laksh det nahit ulatpakshi te sarsarchya lokachya bajune boltat. Amhala kahihi support karat nahi ulte tichyawar hastat ticha ani maza hi majak udawatat. mazya baikola blood cancer asunhi tichya sarsarchya ani maherchaya lokana tichi daya yet nahi 😢😢😢kharokhar he ghor kalyug ahe.
6 month ny 6 year 😢
Are pn tini pn sangayla pahije hot na ghari jar maherche trass detat te kon aplya sasri te kon sangil ka
@@Patilparivar4396 sagal mahiti hot tyanna paise purvat hotech na hattasathi mag mulila tras hoto te mahiti nasel ashyatala bhag nahi.ulat ti mulgi maheri n jata mandirat jaun basli mhnje mahercha tila support feel ch nasel hot
आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे
एवढा सासरी त्रास होता हे ताई सांगत होती, तुम्ही tila घरी आणायला पाहिजे होते, खुप वाईट घटना 😢😢
मग इतके वर्ष का गप बसले,आता मुलाखत देऊन काय उपयोग?वेळीच लक्ष दिले असते तर अस नसते झाले किती घाण झाले तिच्या सोबत तुम्ही पण जबाबदार आहात आई वडील भावंड म्हणून नक्कीच दुःख आहे पण तेव्हाच योग्य निर्णय घेतला असता तर असे झाले नसते ,आजकल कुणीच कुणाचं नाही पैसे मिळाले की सगळे अधिकारी पोलीस पक्षाधीकरी राजकारणी फिरतात म्हणून आपणच आपली काळजी घायला हवी मी पण 2मुलींची आई आहे ,हे असले बघून पोटात गोळा येतो
एवढा तिला त्रास होता तर सासरी का ठेवलात तिला त्यातून मुक्त करायला पाहिजे होतं नव्याने ती जीवन जगली असती असे नाही लग्न झाले माहेराची जबाबदारी संपली मुलगी सुखात नसेल तिथे ठेऊ नका
मुलीने आत्महत्या केली तरी चालेल...तिच्यावर बलात्कार झाला तरी चालेल .मेली तरी चालेल.
पण तिला मुक्त करायची नाही..
भर सासुरवास चालू असताना तिला लग्न झाल्या झाल्या सल्ले द्यायचे.. पोर जन्माला घाल.....म्हणजे आयुष्यभर सासुरवास सहन कर...
आई वडिलांची ही मानसिकता बदलायला हवी.
बाय तू इतक्या गोष्टी घटना सांगते आहेस मग आधीच खरतर तुम्ही निर्णय घेतला असता दोषी सगळेच आहेत तिच्या मृत्यूला इतका सगळं किस्से सांगत आहात मग इतका अमानुष वागणूक मिळत असताना तुम्ही आधीच कसे गप्प बसले
माहेर चे लोक सुद्धा तितकेच दोषी आहेत तुमच्या मुलीला 6 वर्षा पासून त्रास देत होते सासरचे मग तिला त्या सासरी ठेवलीच का माहेरी का घेउन आले नायत तिला आणि आता बोलतात आम्हाला न्याय पायजे wa
सर्व जीमेदार आहेत सगळ्यांनाच शीक्षा झालीच पाहीजेत तेव्हाच. आया बहीण सुरक्षित राहतील. जे नराधम आहेत त्या ना .जंगलात नेउन .गोल्या घाला
Actually samaj parat alelya mulila ani ticha parents na khup tomne martat samajane mansikta badalali pahij mhj aai vadil mulila tras zala tr lagech parat aantil ghari. Actually mulila shikvun aplya payavar ubhe krun magach nit chowkshi krunach lagna karave.
Right😢😢😢😢😢
Wa tumhchya sarkhyana bolayla kahi jat nh kdhi practical anubhaw asayla पाहिजे ना..देव अस कधी kunasobat nko kro..jyach jlt tyalach klt kontich bai apla sansar ekaeki todat nh wat bght aste ki kdhitri changl hoil single parents peksha doghanch prem bheto mulana,pn। As hoil he kay mahit ast ka kunala..
@@minaxisoman8921chaukashi krun pn ashe nightat
पोलिसांवर पण कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री
आता तरी गाववल्यानी UP Bihari लोक गावात ठेवणे बंद करा...सर्व हाकलून द्या
बरोबर आहे
ह्यात UP बिहार च्या लोकांचा काय matter बाबा?
Bez they ruin our sanksruiti...their rahniman is different form us
💯
@@ashishkorg8170...bhai up valya bhayyanni...tya mandirat ...balatkar karun tichi hatya keli....
ती महीरी पण का नाही आली .आई वडील वर विश्वास नव्हता काय😢😢
गुन्हेगार दोघे आहे सासरची मंडळी ही सर्वात मोठी गुन्हेगार आहेत
CBI चौकशी व्हावी
ते प्रत्यक्ष न्याय देऊ शकतील
Yes
माहेरची आणि सासरची दोन्ही जबाबदार आहेत. एवढा त्रास होता तर मुलीला आणायचं ना घरी. आता रडून काय उपयोग नाही.
Yasathich mulina शिकवा tyana त्याच्या paayavar ubhi करा
एकदम बरोबर माहेर चा सपोर्ट नसेल तर मुलीला जगणे मुश्किल आहे म्हणून तिच्या चांगले भविष्य साठी तिला शिकवून पायावर उभे करावे स्वावलंबी बनवावे
पण मला हे कळत नाही की ती माहेरी एवढ्या रात्री न जाता मंदिरात का गेलीं? कोणीही स्वतच्या माहेरी जाईल. म्हणजे माहेरचे पण तिला त्रास देत होते का?
हे पण संशयास्पद आहे🤔
जर का ताईला माहेरच्यांनी पण समजून घेतले असते तर तिला मंदिराच्या आवारात जाण्याची वेळ आली नसती
आज विडियो बघुन खूप त्रास होतो 😢😢😢😢😢😢मला सतरा वर्षे त्रास आहे..लालची माणस मला भेटली.... आणि..,... आईबाप पण माझ्यावरच फिरली 😢😢😢😢😢😢😢आज..मी एकटी लढते
❤
Aai vadilana mulipeksha izzat payri watte mhnun he sagal ghdat ka nahi saport karat mulina ashi jiv द्याची वेळ येणारच नाही ना
गाडगे महाराजांचे एक वाक्य मंदिरामध्ये मंदिरामध्ये देव नसतात पुजाऱ्यांचा पोट असते हे वाक्य खरं ठरलं आहे म्हणून आमची विनंती आहे की मंदिरातील करून टाका
अगदी बरोबर
६वर्षा पासून त्रास होता तेव्हा तीला माहेरी का नाही आणलें असं तूमच पण चूकत आहे
6 वर्ष त्रास होत होता तर घेऊन का नाही गेलात माहेरी . ते small बाळाचा काय दोष होता...
UP bihari hatao maharashtra bachao
आता ऐवढी टरटर बोलून राहली तेतेव्हा काऊन नाही बोलली तर वाचली असती.
कुठे आहे नवी मुंबई चा किंग (नाईक साहेब) यु पी वाले येऊन आपल्या इजतीवर हात टाकून गेले😢😢😢
ज्याच्या चारित्र्यावर संशय आहे तो दुसर्याला काय मदत करणार ?
बोट पकडायला दिल्यावर हाथ पकडणारच.मुलींना समजत नाही का
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे परंतु मुलीच्या आई वडिलांची सुद्धा खूप मोठी चूक आहे, मुलीला जर इतका सासरी त्रास होत असेल तर मुलीचा घटस्फोट घेऊन कायमची माहेरी आणायला पाहिजे होती
हि बहिण सांगते एवढे अत्याचार होत होते तर तिला का नाही तेव्हा च माहेरी आणले आता काय फायदा बिचारी जीवानिशी गेली आता त्यांना काही पण शिक्षा झाली तरी जीव परत येणार का समाज आला का आता मदतीला
Arr pn apli mansa ka chukich vagtan.aplya mulila trass hota na evdhi vrsh mg ka thevli tith😢😢😢
आरे जर घरी आणली तरी शेजारी पाजारी नावे ठेवतात 😴 शिवाय सासचे बोलायला मोकळे
Thik ahe na bolle aste tri ticha jiv tr vachla asta...tikde theun kai jhal.
Shejari bolalach astat.porhi vstila geli tri vichartat kiti divs sutya ks ky shejarich aplyala postat
Shejarya pajaryancha jaude khaddyat mitra te ky bolayla astat posayla nastat@@abhijeetborse
नेहमी आपल्या मुलीच्या पाठी खांभिर राहिले पाहिजे म्हणजे असे होणार नाही आणि अक्षतला न्याय मिळालाच पाहिजे त्या नराधमाना भर चौकात मारायला पाहिजे
Samaj prabodhanache karyakram ghyaayla pahije.
Agadi barobar aahe,
जर सासरे लोक लालची आहेत. हे लगेच लक्षात यायला पाहिजे होते.आपल्या मुलीला त्रास देत असतील. तर तिला माहेरी घेऊन आलं पाहिजे होते.ज्या पैश्याने तुम्ही सासरच्या मंडळींना पोसत होता. त्या पैशाने मुलीला शिकवुन स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे.आज मुलगी जिवंत राहिली असती
Justice akshata 😢
आपल्याकडे हेच चूकत जर मुलीला त्रास होतोय तिच्या सासरच्यांकडून तरी तिने हा त्रास सहन करायचा ,माहेरचे मुलीलासगळं पुरवत होते पण तिला सासरहून परत घरी आणायचे प्रयत्न केले नाहीत एकदा मुलगी सासरी गेली की तीच तिकडे काहीपण होऊदेत पण परत काही आणायचे नाही,सहा वर्षे बिचारी सहन करत होती तिच्या नवऱ्याला पैसे, सर्व काही पुरवण्या ऐवजी तिला माहेरी पोसली असती तर ती जिवंत असती आत्ता, असले नीच, नालायक माणसे सुधारत नसतात ,बिचारी माहेरी जाण्याऐवजी ती मंदिरात गेली, आणि हो पोलिसांनी अजिबात सहकार्य केले नाही हे तर समोरच आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे, पोलिसांनी तपास नीट व कमी वेळात केला तर ठीक नाही तर पैसे खाऊन गप बसतील ,व असे गुन्हे घडतच राहतील,😡😡😡😡
तुम्ही पण तिचे गुन्हेगार आहात कारण गेले 6 वर्ष ती एवढी sahan करत होती तर तुम्ही तिला तुमच्या कढे आणयला पाहिजे होत डिओश करून दिला असता तर आज अक्षता जिवंत असती जेवढे तिचे सासरचे गुन्हेगार आहेत तेवढेच तूम्ही हि आहेत आता काही बोले तरी काही त्याचा उपयोग नाहीय 🙏🌺 अक्षतला भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🙏
इतकं त्रास होता तिला तर तुमचं कर्तव्य होत की त्याच्या मागण्या पूर्ण न करता त्याच वेळी पोलीस कंप्लेंट का nahi अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करनारं मोठा गुन्हेगार असतो जर त्याच वेळी तिच्या sasusare नवऱ्या विरुद्ध तक्रार ka nahi केली जितके ते जबाबदार तितके तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात 😢
पोलिस हे गरीब लोकांण साठी नाही
,लाचखोर आहेत पैसा वाल्या साठी आहेत पोलिस पैसे , लाचखोर पणा सोडतील ना पोलिस तेव्हा सर्व काही चांगला होईल
मुलीला माहेरी आणायला पाहिजे होते.तीला आत्मनिर्भर करायला हवे होते.सासरी पैसे द्यायचेच नव्हते.माहेरच्या लोकांची पण चुक आहे.पोलिस कंप्लेंट करून मुलीला माहेरी आणायला हवे होते.
Akshta chi bahin itkya vela bolli ki tila 6 yrs pasun tras det hote. Emotionally, mentally, physically torture karat hote. Tila room madhey band karun thevle, tichya character var doubt ghyayche etc... Akshtachya maheri itkya saglya goshti mahit hotya mag tila sasri ka thevli. Tila maheri ghevun ka nahi ale. Aaj hya situation la maherchi manse pan responsible ahet.
Justice for akshata
या जमान्यात एवढे अत्याचार करणारी मुलगी😊 तिने एवढे अत्याचार सहन केल्यापेक्षा येऊन जायला पाहिजे होतं आजची प्रत्येक मुलगी सुशिक्षित आहे कमरेला पदर गुंडाळून स्वतः कमावून खाऊ शकते अत्याचार सहन सहन करायला नव्हते पाहिजे
आई वडिल बहीण जी बोलते यांनी सहा वर्ष तिला त्रास सहन करायला लावला त्यांनी तिला घटस्फोट करायला सांगायला पाहीजे होते
न्युज रिपोर्टर ला अक्कल नाही का Victim चा फोटो का दाखवत आहे? 😡
त्या नराधमांचा फोटो दाखवा ज्यांनी बलात्कार केला.. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे 😡
कारण आरोपी ब्राम्हण आहे म्हणून दाखवत नाही दुसऱ्या जाती चा असता पुजारी तर दिवस भर टिव्ही वर दाखवलं असत
एवढी सासरची माणसं त्रास देत होती तर त्यांनी माहेरी का नेली नाही
Justice for Akshata
एवढ्या वर्षे त्रास सहन करत होती तर तेव्हाच तुम्ही योग्य तो पाऊल उचलून अक्षता ताईला जर वेळेत घरी आणले असेल तर ही दुर्दैवी घटना घडली नसती तिच्या सासरच्या वर मुझे आरोपी आहेत त्यांच्या कठोर कारवाई झालीच पाहिजे अक्षता ताईंना न्याय मिळालाच पाहिजे
माहेरच्या लोकांची काहीच जबाबदारी नाही का..का तिला तुम्ही तुमच्या इथे आणून ठेवले नाही?.लग्न करून देले म्हणजे संपले का..? घटस्फोट घेतला असता तर ती जिवंत असतील. एवढा त्रास असताना तुम्ही तिला सासरी ठेवलीच का? ती मंदिरात जाण्याऐवजी तुमच्या कडे का नाही आली?? कारण तुम्ही तिला सपोर्ट नाही केला असेच दिसते...अरे सरळ घरी घेऊन यायचे आणि तिच्या सासरच्या लोकांवर पोलिस कंप्लेंट करायची होती...वाचली असती ती ताई😢
त्या मुलीला छळणारे सासू सासरे नवरा व इतर यांना अटक झाली पाहिजे व त्या आरोपी बरोबर त्यांना पण सह आरोपी केली पाहिजे तरच सुधारतील. 🙏जयभिम 🙏
खूप खूप वाईट 😂 घटना आहे आणि बहीण जे बोलतो ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात किती तकलीफ आहे हे खरे आहे
स्थानिक आपल्या समाजातील लोकानी आदी एक-जुतीनं समोर आले पाहिजे..
आपला आगरी समाज एवढा हलका कसा झाला की बाहेरच्या लोकांची एवढी मोठी हिंमत झाली..गाव वाले आहेत असा ऐकूनच समोरचा घाबरला पाहीजे.. पण आता असा नाही राहिला..
माझी विनंती आहे आगरी बांधवणा या लोकांवर कडक कार्यवाई झालीच..
आपण फक्त पैसा कमवून फायदा नाही तर आपले समाजाचा रक्षण सुद्धा केला पाहिजे.
😢
Barobar bolat .
Eki kothe rahili aata
अगं ताई तू तिला एवढा त्रास होता तर तिला अगोदरच घरी आणायची ना माहेरी
आपल्या मुलीला / बहिणीला इतका त्रास होत होता तर कशासाठी त्या हारामखोरांच्या घरांत ठेवली होती , जर आपल्याला आपल्या मुलीची/ बहिणीची रक्षा करता येत नसेल तर कशाला राखी बांधून घ्यायची , मग असा पश्चाताप करावा लागतो
Akshata la nyay bhetlach pahije
सहा वर्ष माहेरचे लोक का घरी घेऊन गेले नाहित.पोलिस कंप्लेंट का केली नाही.
Video Purna bagha police anche nishkaljipana spastha sangitla tai ne
मुलीला माहेरी आणून ठेवण इतक सोप नसत. सासरची मंडळी आज नाहीं उड्या चागले वागतील हया भाबड्या आशेवरच बाब आपल्या मुलीला जमेल तशी मदत करुन भविष्यात मुलगी सुखी जीवन जगेल बाकी काहीच ईच्छा नसते.
@@ratna685एकदम बरोबर, जो या परिस्थितीतून जातो त्यालाच समजते ही गोष्ट
Ho na @@ratna685
तिला तुम्ही का नाही सांभाळ..... तिला सर्व देत होते तर का नाही आणली तिला तुम्ही आज तुमची पोरगी तुमच्या घरात असती
6 vrsh trass hot hota...mg tith thevli ka ....maherchya lokani, jr ghri gheun ala astat tr aaj tumchi mulgi,bahin ya jagat disli asti
Manas donhi tondane boltat
Hona gharat vivahit mulgila ठेवलं तरी लोक म्हणतात आई वडिलांना कळत नाही का
तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटा तुम्हाला न्याय भेटेल
चुकी माहेरच्या माणसांची आहे अजून पर्यंत तिकडेच ठेवली सगळ माहित असून पण तिकडेच ठेवली.
माहेरचे पण जबाबदार आहेत 6 वर्ष झोपली होते का खबीर उभे का नाही राहिले तिच्या.अतकाई उपयोग आहे
आरोपीना कडक शिक्षा झाली पाहिजे 😢😢
या बातमी मध्ये/पोलिस प्रशासननी त्यांचं काम नीट केलेलं नाहीं/परंतु याची नोंद (सी आई डी) व क्राईम पेट्रोल यांनी घ्यावी.. व त्यांना कठोर सजा झाली पाहिजे.…
माहेरच्याना दोष देनाऱ्यानी जरा तोंड सांभाळून बोलावे, एक बाप होईल तेव्हढ करतो, त्यांना सजा द्या ही विनंती
जरूर होईल तेवढे सर्व आई बाप प्रयत्न करतात पण त्रास होतो आहे हे माहिती असून ही काही अक्शन का नाही घेतली सासर च्याविरोधात र
💯..... पोलिसांनी त्या वेळी साथ दिली नाही... मग आता तरी फासी द्या आरोपीना.... का आरोपीची सेवा कारणार आता जेल मध्ये..... अक्षदा ला न्याय भेटला पाहिजे.... 🙏🏻🙏🏻
Aaj gunhegarana saja dili tari taai parat yenar nahi…. Tichya mulala aai parat milnar nahi….. jar gharchyani samaja cha vichar na karta taai la ghari aanla asta tar taai aani tuche mul dogha aanandat aste…. Aani loka hya pudhe asa mulila tras asel tar sasarchyanchya nakavar ticchun mulila ghari aantil tar sasarchyana pan thoda dhak rahil….. karan tyanchi himmat tevach vadhte jeva tyana vatata hi jaaun jaaun kuthe janar aahe parat aamchya payashich yeyil….. aani ajhun hi bahaddar loka aahet ji to nalayk navra mulga lagna la dusaryanda ubha rahila tari tyala mulgi detil…… kaay bolava asha cases baghitalya aahet jithe pahilya bayko la tras deun marli asel tari dusaryanda asha mansala parat koni tari mulgi deta
6 वर्ष maherche झोपले होते का. दिली तिथे meli ha vichar sodun dya आता msherchyane
एवढे सर्व माहिती असूनही माहेरी का नाही आणली तिला आई तर अगदीच सौम्य भाषेत बोलत आहे अरे आमच्या सारख्या चे काळीज अगदी पिळवटून गेले तुम्हाला जर अक्षता साठी न्याय पाहिजे असेल तर ऊठा जागे व्हा त्या मंदिराची पाहणी करा त्या नराधमांना फाशीची शिक्षा हि झालीच पाहिजे नाहीतर आम्ही पण आत्म्यदहन करू त्या शिवाय न्याय मिळणार नाही 😢😢😢
UP Bihari Hatao Maharashtra Bachao.....UP Bihari Lok Maharashtra and Mumbai laglele Kalank aahet.....
correct 💯
मला एकच नाही समजले up hatao आणि Maharashtra बचाओ यात कुटे आले
@@Roshaniparthe ha na mala mahite pan ,tyache mahnhe aahe up Bihar walyanmule marathi mulana rojgar Kami jhala ji changli mul aahet tyana muli naay bhetat ,ji bewde por astat tyanch muli bhettat
@@Blackk_Leopard ok
Same to you
मार हान नाही ताई आसे लोकांना फासी ची मागनी करा
एवढा त्रास असताना सुद्धा माहेरचे लोक तीला घरी आणु शकत नव्हते का❓
वेळीच तिला साथ दिली असती तर ही वेळ आली नसती.काय उपयोग आता..
Tila khitri trass hot asel ns mhnun ti ratrichi ghr sodun geli aai vadilani adhich anl ast ghri tr he zal nst Sasri mulgi khush nsel tr tichi baju ikun ghyayla phije Karn maher he ekch hakka ch thikan ast jithe mulgi dukkh ywakt kru shkte
हे भारी आहे बाहेर काय झालं तर सासरचे लोक अडकवायचे तिच्यावर आत्यचार करणारे 3 गे कोण आहे
अरे एवढे वर्ष तुम्ही वाट कसे बघु शकता 6 वर्ष तुमची पण तेवढीच चूक आहे ताई ला एवढा त्रास होता तरी तुम्ही शांत बसले
आपल्या मुलाची व मुलीची काळजी घेने हे घरातील मोठ्या लोकांच कर्तव्य आहे...लग्न झाले तरी लक्ष ठेवायचे व गरज लागल्यास सहारा द्यायला पाहिजे
आग्री महिलेला असा न्याय मिळवून द्या की परत कोणाच्या मुलीला सासर कडचया लोक त्रास देणार नाहीत