पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील दोन लाख शेतकरी कुठल्याही संघटना किंवा कार्य करत्या शिवाय संपावर जाणार आहेत.सर्व भाजीपाला गावातच विकला जाईल.या संपात सर्व शेतकरी सामिल झाले आहेत.
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
शेती नाही तर कसं जगायचं शेती आहे ते सर्व गोष्टी माटते आणि शेती नाही तेनी काय करावे हे कळत नाही का सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे काय करावे मंजुरी लोकांना काय सांगू राव
राजकारणीी...शेतकर्याच्या जिवावर राजकारण करत आज पर्यंत ..आपापली घरे भरली आहेत.. आता शेतकरी जागा झाला आहे.... मगरुर शासनकर्त्यांना हा ईशारा आहे....👍🙄😊😀😁😂
आमच्या पूर्ण तांब्याच्या शेतकऱ्यांनी खऱ्याखुऱ्या व्यथा मांडलेल्या जेव्हा आमच्या प्रश्न विचारले तेव्हा सर्व प्रवक्ते गप्प बसले
पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील दोन लाख शेतकरी कुठल्याही संघटना किंवा कार्य करत्या शिवाय संपावर जाणार आहेत.सर्व भाजीपाला गावातच विकला जाईल.या संपात सर्व शेतकरी सामिल झाले आहेत.
शेतकरी जागा होत आहे.अभिनंदन शेतकरी भवांननो तुमचे कार्यास दंडवत
शेतकरी सुखी झाला पाहीजे असे देश स्वतंत्र झाल्या पासून किती शेतकरी पुढारी पुत्रांना वाटते वाटले त्यांनी बोलावे साहेब
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
अतिशय योग्य शेतकऱ्यांची बाजू मांडली, प्रभावी मुद्धे सविस्तर मांडले. धन्यवाद नाना.
पुनतांबाच्या शेतकरी बांधवांनो संपावर जायचा हाच खरा निर्णय
जि नाशिक तां मालेगाव वाके हे गांव संपात शामिल झाले☝
नमस्कार
आपल्या संपात मी मनापासून सहभागी आहे तसेच आपण घेतलेला निर्णय अतिशय महत्वाचा आहे... "जय किसान" बॅनर बनवण्यासाठी PDF पाठवाव्यात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय किसान बुलढाणा जि सोबत आहे
जगाचा पोशीदां शेतकरी राजा
नाना पाटील तुम्ही खूप छान बाजू मांडली शेतकऱ्यां बदल .माधव भडांरि ला कळेल शेतकऱ्यांनी धान्य नाही पिकवलयावर काय खाशी ल.
दुधगावकर साहेबाचे खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा
माजा पूर्ण पाठींबा आहे
ठिक
बरोबर आहे
सर्व शेकरी बांधवांनो एकत्र येऊन दुधाला भाव भाजीपाला भाव मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संप पुकारला पाहिजे तरच सरकारला जाग येईल
देश स्वतंत्र झाल्या पासून शेतकरी सर्व पुढारी आहेत किती पुढारी पुत्र ना शेतकरी सुखी समाधानी झाले तर आमचे राजकारण chananar नाही
शेती नाही तर कसं जगायचं शेती आहे ते सर्व गोष्टी माटते आणि शेती नाही तेनी काय करावे हे कळत नाही का सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्यात म्हणजे काय करावे मंजुरी लोकांना काय सांगू राव
जय जवान जय किसान ,बुलढाणा जिल्हा सोबत आहे
अगदी बरोबर आहे हा निर्णय
जय किसान
By
शेतकरी रस्त्यावर येत आहे सावधान.आमचामाल फक्त आमचे साठी.
खरच.जायला.पाहिजे.हो.एकत्र.या.हो.तरच.जागे..हे सरकार.होइल.व.बच्चू.कडू.ना.साथ.द्या.
सर मला सांगा शेतकरी शेती सर्व बाजूंनी बोलत आहेत शेती नाही अशा लोकांना काय करावे सरकार सर्रास विचार केला पाहिजे कधी शेतकरी शेतमजूर यांच्या भावना माटा
अहमदनगर जिल्हा संपात सहभागी आहे
शिवाजी महाराजांनी शैतकलरीवाचवला
सर्व शेतकरी नेतेमंडळीनी संपाला दिला पाहीजे , पाठींबा नाही दीला तर शेतकरी नेते होणेचा अधिकार नाही, मग तो फडणवीसचे शेतकरी नेता.
रडू येत आहे
शेतकरी चिंताग्रस्त पाहिजे तसे भाव दिला तर शेतकरी भारी
सात बारा कोरा करा.सातारा.जि
दुधगावकर सर well done
शेतकरी कधीच उपाशी मारणार नाही कारणाने दुखावले आहे हा विचार करावा शेतकरी पुढारी पुत्र खुर्चीसाठी पुढारी का पुढारी sati खुर्ची
जय जवान जय कासान हा नारा ज्यानि दिला 60/50/49 वर्षापूर्वि जे आसेल ते त्याचि आत्मा आज रडत व तळतळत आसेल कूठे गेले त्याछे घरातिल व राजकारढातिल वारस ?
Wq
P
@@dinkarjambhulkar2466lol NB Cf😊😅
केवळ गाजर न दाखवता शेत मालाला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना ही टोकाची भूमिका ग्यायची पाळी येणार नाही.
गाय बैल म्हशी हे जनावरे तहसील कार्यालयात नेउन बांधा तेव्हा कळेल सरकारला
Jaj.kisan
शेतकरी समाधानी आहे थकला आता
यामंडळि.स्वताचा.पगार.दुप्पट.केला.कशामुळे.महागाई.वढलि.म्हनुन.का.सेतकर्याचे.तर.कर्याच.तर.कहिच.वाढल.नाहि.तर.तुम्हि.पगार.कसावाढवला.कायम्हनुन.वाढवला.
माझ्या.बहूमत.आहे....कारणमीशेतकरी.आहेत.त्यालाकारणीशाशनआहे
मी आम्ही तुमच्या सोबत आहोत जय किसान
Shetkaryancha Malachi kimat vyapary karto. Vyaparyachya Malachi kimat vyapary karto he ya bhartache durbhagya aahe
सर्व शेतकरयाची विजेचे कन्कशन तोडले आहेत,
बाकी दर वाढ होते त्या प्रमाणात शेती मालाची दर वाढ झाली तर शेतकरी संपावर जाणार नाही
माधव भंडारी यांना माझी विनंती मी अतीअल्प भूधारक शेतकरी असुनही माझी 61व्या वर्षी 16 तास काम करण्याची तयारी आहे पण शेती सोडून करावं काय
जय किसान शेतकरी जय
तीन जिल्हयातील शेतकरी आजपासून संपावर.
आजपाणी बाटली2oरुपायालामिळतेचाराखरचवजाकेलातरदुध15ते20रुदरानेघेतलजाते
शेतकरी संपाला आमचा पाठिबा आहे
किती साखर कारखाने शेतकरी
प्रहार.चा .प्रहार.कस.हे.कळू.द्या.बच्चू.भाऊ.ला.साथ.द्या
Bhandari tula sajte ka modine Kay Sangita hote Moline ache din aanewale Khote as
मराठी
हे टाईमपास वाटते
Sampa ver ka mhnun yanhi setkaryanchi bhavna kadhi kendran janli na kadhi dal badalu Maharashtra shasnananhi janl nahi
हाय शतकीरीबैलतीय
शेतकरयांना कोणीही परावृत्त करत नाही शेतकर्याला सर्व काही समजलं आहे कारण त्याच्या समस्या कोणीही सोडवू शकत नाही सगळे स्वार्थी आहे
मी.पण.सभागी.आहे
Em
And, maza, y'all, patrakarita, tumhi, Samajata?
No, swapanat to.. Nahi, no? Khare patrakar, bolatahet.
राजकारणीी...शेतकर्याच्या जिवावर राजकारण करत आज पर्यंत ..आपापली घरे भरली आहेत..
आता शेतकरी जागा झाला आहे....
मगरुर शासनकर्त्यांना हा ईशारा आहे....👍🙄😊😀😁😂
बली राजा चा विजय असो...👍 जय किसान
Jay kisan
लढा.व.तर.अस.शेतकरी.हा.राजा.आहे.
आमचाबि पाटिबा आहे मि शेतकरी
माधव भंडारी नालायक आहे
Yachaphtka,sarkarla,jarorjarur,melnar
Barobar bolat aahat myadam🙏
शेतकरीराजा दुध विकने बंद कर मग बघ जनतेचे हाल जय कीसान
Guny batmya deunako😊
औषी5
Sarsakat karz Mafi zalli paize
Dhananjay Gangareddiwar में
Are there model bhandari Yung Joc
sampavar janesiway setkryala dusra marg nahi .nisrg and sarkarkadn sarkha annya hot aahe.0
are Kara karj Maafi. ani tyna right mobadla dya.
Sarkarla parinam major honyasathi Samp karney jaruri ashe
Đ kg h UFC TX(
भंडारे खरे बोल
संपावर जाणारयात शेतकरी आहेत का?
नालायक आहे
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
Jai javan jai kisan
जय जवान जय किसान
ढ मराठी गाणी आणि मग ई चक्क एक
संपूर्ण परभणी जिल्हा पण तुमच्या मागे आहे
In is us
JY
सैवचैर
8
L
कर्जमाफी फक्त़..
संपावर जाणे योग्य वाटते शेतकरी तालुका कंधार जिल्हा नांदेड
भंडारी तुला सांगतो तु म्हणतोस की शेत माल आयात करू
तुझ्या घरी भाजी पाला नाही मग भाजी वाला पण आयात कर म्हणावे तसे विचार तयार होतील
E ex TV in.
एस् क़ qwery
C ML
बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी नाना पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहे कडधान्यां न पिकवण्याचा 2022ते 23 हा निर्णय घेतलेत चांगलं होईल
W
Aabhinndn setkri bandhvano
नंम
,,,😎😍😘😑
माधवराव आता तसलं बांडगुळासारखं नका राव बोलु, काहीतरी ठोस करा.
👍
Patiba aahe
नं
शेतकरी म्हणजे हा आपला माय बाप जगाचा पोशिंदा आहे.
या आघाडी सरकारने विचार करावा. महाराष्ट्रात हे भ्रष्टाचारी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.
X
अरे, चर्चेपेक्षा आमच्या मागण्या पुर्ण करा !
ata bhajapachya walya chi fatali