शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल ! अर्थाचा अनर्थ कुणी केला ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • शिवरायांनी मांसाहार केला होता का? शिवरायांच्या शाकाहाराचे गौडबंगाल! अर्थाचा अनर्थ कसा झाला?
    कोण म्हणतो "शिवराय शाकाहारी?" पुरावे कुणी बदलले?
    बकरे बळी देऊन शिवरायांचे भोजन!अस्सल समकालीन पुरावा!
    पण यावेळी शिवरायांनी मांसाहार केला होता का? शाकाहारी?
    शिवराय शाकाहारी की मांसाहारी? सतत चर्चेत येणारा वादग्रस्त विषय! आमचेच खरे म्हणून दोन्ही बाजूंचे समर्थक भिडतात, पण या भानगडीत मूळ पुरावे अर्धवट आणि मोडतोड करून सांगतात!
    पुरावे बदलून अर्थाचा अनर्थ करुन खोटेपणा कोण करते आहे? शिवराय शाकाहारी होते याला पुरावा आहे का? शिवरायांनी कधी मांसाहार केला होता का?
    एका अत्यंत महत्वाच्या प्रसंगी शिवरायांनी स्वतः बळी देऊन त्यानंतर भोजन केले होते! ही महत्त्वाची घटना सर्वप्रथम सादर होत आहे! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    #शिवराय #शाकाहारी? #मांसाहारी?

Komentáře • 1,7K

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z Před 3 měsíci +426

    योद्धा शाकाहारी वा मांसाहारी पहायचे नसते, त्यांचे कार्य किती प्रेरणादायी आहे हे पुरेसे.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 Před 3 měsíci +3

      अगदी बरोबर

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 Před 3 měsíci +9

      अगदी बरोबर. प्रसंगी कुत्रे, घोडे खाऊन शुर पुरुष लढले. हिंदू धर्म टिकवला. त्या सर्व विर पुरूष ना त्रिवार वंदन

    • @lycopodium262
      @lycopodium262 Před měsícem

      ​@@ajayvaidya6538 prasanga aalyavar khana vegala aani chav mhanun khana vegala

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @Prism123
      @Prism123 Před měsícem +1

      Ho pn हे म्हातारं येडं झालय... फक्त यालाच कसा उलटा इतिहास दिसतो

  • @user-wx7ye4ob3u
    @user-wx7ye4ob3u Před 3 měsíci +891

    मराठा समाज हा बराच शाकाहारी आहे कारण तो वारकरी आणि माळकरी आहे..पण काही मांसाहारी पण आहे...पण असं कोणी म्हणत नाही...कारण आपला आहार हा आपलं स्वतंत्र आहे..1600व्या शतकात महाराजांनी काय खाल्ले हे महत्वाचे नाही..तुम्हाला इस्लाम स्विकरण्या पासून वाचवले आणि हिंदूच ठेवले हे महत्वाचे

    • @Truth-Finders
      @Truth-Finders Před 3 měsíci +80

      'हिंदूधर्म' हा शब्द 18 व्या शतकात वापरला गेला आहे. शिवकालीन इतिहासात कुठेही 'हिंदूधर्म' या शब्दाचा उल्लेख नाही.

    • @riddheshpatil7598
      @riddheshpatil7598 Před 3 měsíci +10

      @@Truth-Finders मग त्यावेळी जे आत्ताचे हिंदू लोक आहेत त्यांना म्हणत होते?

    • @rahulingavale8159
      @rahulingavale8159 Před 3 měsíci +38

      ​@@Truth-Finders हिंदू हा शब्द मुळात सिंधू या शब्दाची उत्पत्ती आहे आणि सिंधू चा उल्लेख मानवाच्या पहिल्या लिखाणात आढळतो, ते पण ५००० वर्षे पुर्वी. मुळात आर्यावर्तात (आत्ताचे भारत, पाक, अफगाणिस्तान, बांगलादेश, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका इ. देश) फक्त हिंदू लोक होते जे स्वतःला आर्य म्हणवून घेत. त्यामुळे हिंदू हा उल्लेख यवन म्हणजे परकिय लोक करत. मुळात मुस्लिम किंवा इस्लाम ची स्थापना १४ व्या शतकाची ( ज्ञानेश्वरी लिहली गेली १३ व्या शतकात यादवांच्या काळी, येशू चा जन्माच्या आधीच कितीतरी शतके हिंदू धर्माच्या तत्वज्ञानातून बुद्धांनी बौद्ध आणि महावीरांनी जैन या हिंदू धर्माच्या शाखा स्थापल्या. 🙏

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 3 měsíci +28

      ​@@rahulingavale8159 बुद्धाने कधीं स्वतंत्र धर्माची घोषणा नाहीं केली...

    • @achintyaghosarwadkar7385
      @achintyaghosarwadkar7385 Před 3 měsíci +8

      ​@@Truth-Finders शिवभारत वाचा .....तिथे आदीलशाह काय म्हणाला ते वाचा

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Před 3 měsíci +163

    भौगोलिक परिस्थिती नुसार मानवाचा आहार ठरतो....
    जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🏻💐

    • @umeshbhagwat2266
      @umeshbhagwat2266 Před 3 měsíci +1

      100% correct

    • @ravikiranujalambe3007
      @ravikiranujalambe3007 Před 2 měsíci +3

      आणि आपला व्यवसाय कुठला आहे.. शारीरिक कष्टकरी व्यवसाय करणाऱ्यांना मांसाहार गरजेचे आहे.

    • @er.sarikarajput6392
      @er.sarikarajput6392 Před 2 měsíci

      Exactly

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @user3ck437GhQ
      @user3ck437GhQ Před 13 dny

      Barobr.
      Sibera(Russia) ani Arab deshatil lok shakahari banuch shakt nahi Karan tithe ek Gavat suddha ugvat nahi

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Před 3 měsíci +509

    ते शाकाहारी असोत की मांसाहारी आमच्या साठी ते देव आहेत!

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +67

      मग तर त्यांच्याबद्दल कुणीच खोटे बोलायचे नाही.

    • @Sklholk
      @Sklholk Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosale काय खोटे बोलतात ते? आणि बोलतही असतील तर ज्या खोटा बोलल्याने जर मास भक्षण सारखा अधर्म थांबवा या उद्देशाने जर कुणी खोटे बोलले, धर्मासाठी खोटे बोलले तरीही पुण्य लाभते. महाराजांनी ही कित्येकदा खोटे बोलून गनिमी कावा केला. धर्माचे रक्षणासाठी ना. आपल्याकडे ही थेट महाराज यांनी मास खाल्ले असा काही पुरावा आहे का? तुकाराम महाराज मास खाऊ नका, अधर्म आहे तो असे जीवाच्या आकांताने सांगायचे. आर्यावर्त यात मास खाणाऱ्याला दंड दिल्या जात असे हे आपणास माहीत आहे का? मासाहार कुणी सुरू केला हे आपल्याला माहीत आहे का?

    • @vaibhavwadyalkar160
      @vaibhavwadyalkar160 Před 3 měsíci +5

      Wah 🙏

    • @cdmvhparihant7460
      @cdmvhparihant7460 Před 3 měsíci

      ​@@MaratheShahiPravinBhosaleहिंदू धर्मात मांसाहार योग्य मानलं नाही ज्या प्रमाणे जिजामाता या राम कृष्ण यांच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजाना संस्कार देत त्या प्रमाणे त्यांचा आहार सुद्धा देवा प्रमाणे सात्विकच असावा याची काळजी जिजामाता घेत असाव्याच , तुमचं बळी प्रथेची सांगड मांसआहार सोबत घालने चुकीच , बळी प्रथा एक प्रकारे प्रतिकात्मक होत आसुराचा वध हे अपेक्षित होत त्या काळी युद्ध सुद्धा तलवारीने होत युद्धात मानव सुद्धा बळी जात म्हणून मानवाचे अन्न नसत खात , तसेच बळी दिला म्हणून तो मांस खात असे हा तर्क पूर्णतः चुकीचा , वड्याच तेल वांग्याला लावल्या प्रमाणे ! सुधरा मांसाहाराचे समर्थन किमान हिंदूंनी करू नये!

    • @nitinnadkarni9395
      @nitinnadkarni9395 Před 3 měsíci +6

      Perfectly correct

  • @avinashgurav7586
    @avinashgurav7586 Před 19 dny +26

    या प्रकारच्या उदाहरनावर प्रेमानंद महाराज एक छान उत्तर देतात.. महापुरुष किंवा दैवी व्यक्ती हे कोणत्या परिस्थितीत काय करतात याच्याशी तुलना ही सामान्य माणूस म्हणून आपण नाही करू शकत.. किंवा त्यांना एका सामान्य माणसाप्रमाणे मूल्यमापित पण नाही करू शकत..

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 3 měsíci +247

    शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप|
    शिवरायांचा आठवावा साक्षेप
    भूमंडळी ||
    - बाकी सर्व गोष्टी फार महत्वाच्या नाहीत.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +40

      बरोबर. पण शिवरायांच्या बद्दल खोटा प्रचार करणाऱ्यांना उघडू करावे लागते.

    • @Vijay-G.
      @Vijay-G. Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosale 🙏💐

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 3 měsíci +6

      Ramdas shivrayanche shishya ❤❤

    • @bhushanshukl5623
      @bhushanshukl5623 Před 3 měsíci +4

      खूपच छान विश्लेषण इतक्या उच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीला काही तडजोडी कराव्या लागल्या असतील म्हणून खाण्याचा विषय सापेक्ष ठरतो

    • @JIRAIYA707
      @JIRAIYA707 Před 3 měsíci +12

      ​@@MaratheShahiPravinBhosale Are sir ji tumhala khaych aahe mass mhanun sanga maharajnche naav kharab karun tyanchya navache vapar karun khau naka case karayla vel lagnar nahi aani channel pan gamavun basnar 😡😡

  • @Pankajdhawade
    @Pankajdhawade Před 3 měsíci +53

    शिवराय व त्यांचे पुरवज महादेवांचे भक्त होते

    • @ranaji7298
      @ranaji7298 Před 2 měsíci +2

      Sisodiya gharane

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 Před 8 dny

      Sisodiya gharaane jijabainche hote . Shahaji maharajanche naahi . Hindu dharmaat pityacha vansh , jaat aani gharane hech mulaache gharane aste . Shahaji raje maratha hote aani chhatrapati shivray suddha maratha . ​@@ranaji7298

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Před 3 měsíci +116

    शाकाआहार खाऊन गरजुंना लुटण्यापेक्षा मांस खाऊन स्वराज्य निर्माण करणे व गरिबांचे रक्षण करणे केव्हाही श्रेष्ठ.
    आमच्या साठी महाराज दुर्जनांचे रक्त पीणारे असले तरि पुजनिय आहेत.

    • @Karan_T_forTravelling
      @Karan_T_forTravelling Před 3 měsíci

      मस्त शाना हायस बोकडा...... बोकडा वानी तुला कापायला घितला तुला मंग कळल तुला

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 Před 3 měsíci

      सही

    • @sidjadhav516
      @sidjadhav516 Před 3 měsíci +6

      नक्की म्हणायचंय काय तुम्हाला ??? कोणता शाकाहारी गरजूंना लुटताना पाहीला तुम्ही??

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 Před 3 měsíci +1

      @@sidjadhav516 hyachyavar mast osho rajnish hyanche pravchan jain dharm , marvadi ,gujrati kathewadi sodun dya

    • @sidjadhav516
      @sidjadhav516 Před 3 měsíci

      ​@@4in1kkkk78 गुजराती मारवाडी हे गरजुंचे शोषण करत असतील तर याचा अर्थ असा होत नाही की शाकाहार करणारे सगळेच त्याच मानसिकतेचे असावेत. महाराष्ट्र, हरियाणा,पंजाब, म. प्रदेश या राज्यांमध्येही शाकाहारींची लोकसंख्या ३० ते ४० % किंवा त्याहून अधिक आहे. तेथील शाकाहारीही शोषक मानसिकतेचे असतील असे मला तरी वटत नाही.

  • @vireshnhavkar3040
    @vireshnhavkar3040 Před 3 měsíci +66

    ज्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख नाही. त्याबाबत प्रत्येकाचे म्हणणे वेगळे वेगळे असणार.
    भाव तसा देव
    धन्यवाद😊

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

  • @purutoke
    @purutoke Před 6 dny +4

    अत्यंत सुंदर व तर्कशुद्ध विवेचन! छत्रपतिनी मांसाहार केला असला तरीपण आम्हास ते परम आदरणीयच आहेत.जय शिवराय 👏

  • @vikramsolanke423
    @vikramsolanke423 Před 3 měsíci +21

    तुम्ही सांगितलेल्या कोणत्याच पुराव्यावरून छत्रपती शिवाजी महाराज हे मासाहारी होते असं सिद्ध होताना दिसत नाही त्यामुळे आता ते शाकाहारी होते हे सिद्ध झालेले आहे धन्यवाद व्हिडिओ काढल्याबद्दल कमीत कमी आम्हाला एवढं तरी समजलं ते शाकाहारी होते.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +10

      उलटे अर्थ काढण्याची ही अक्कल कुठे शिकलात?

    • @vikramsolanke423
      @vikramsolanke423 Před 3 měsíci +12

      @@MaratheShahiPravinBhosale तुझ्या कोणत्याच पुराव्यात तथ्य नाही
      छत्रपती शिवाजी महाराज हे देवीचे भक्त होते तू पूर्वग्रहदूषित बुद्धीने निर्णय घेऊ नको . थोडा अभ्यास कर ।

    • @AdvguruRaj
      @AdvguruRaj Před 17 dny +3

      आपणही नका काढु 😂​@@MaratheShahiPravinBhosale

    • @archananagawade9351
      @archananagawade9351 Před 10 dny

      ​@@vikramsolanke423महाराष्ट्राच्या इतिहास बोर्डाच्या समितीत यांचे महत्त्वाचे स्थान आहे यांचा इतिहास खुप खोल आहे आणि तु यांना आरतुर बोलतो तुझ्या वडलांच्या वयाचे आहेत हे लाज वाटत नाही तुला अक्कलशुश्य

    • @pubghero9964
      @pubghero9964 Před 6 dny

      ​@@MaratheShahiPravinBhosale
      पण तुला काय मिळणार आहे येवढं खोटं बोलून. तू आच्यारी होतास की काय.
      काय हा मूर्ख पना आहे. त्यांची कर्म पहा त्यांनी काय केलं आपण काय करतो .त्यांनी स्वतः च्यां जीवावर उदार होऊन सगळ्या लोकांना सुखी केलं. आणि तू फक्त बोलण्याच काम करतो.😢 अवघड आहे हे असेल मूर्ख लोक.

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 Před 3 měsíci +77

    प्रवीण भोसले सर,हे आपल्याला शिवरायांच्या विषयी अतिशय चांगली माहिती देतात तेही पुराव्यानिशी त्यांच्या व्हिडीओ ला लाईक ,कमेंट,करून आपण त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Před 3 měsíci

      होय

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem +1

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Před měsícem +1

      @@ravindrasawant8881 त्याकाळी सर्वजण मांसाहारी होते अपवाद वगळता

    • @pubghero9964
      @pubghero9964 Před 6 dny

      ​@@ravindrasawant8881
      एकदम बरोबर.

  • @atuldeshpande8891
    @atuldeshpande8891 Před 3 měsíci +25

    छत्रपती शिवाजी महाराज हे देव पुरुष आहेत
    त्यांच्या कार्यामुळे पुढच्या अनंत पिढ्यांचे कल्याण झाले आहे आणि शेवटपर्यंत होत राहणार आहे.छत्रपति शिवरायांना कोटी कोटी नमन.त्यामुळे त्यांच्या भोजना बद्दल काही बोलण्याचे काहीच कारण नाही.प्रविण सरांनी खूप चांगला खुलासा केला आहे

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @Sachin98098
      @Sachin98098 Před 6 dny

      Kalyan kase kay zale

  • @santoshsarjine3101
    @santoshsarjine3101 Před 2 měsíci +18

    हा मुद्दा काढणेच चुकीचं, महाराज वंदनीय आहेत🚩🙏

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @Sachin98098
      @Sachin98098 Před 6 dny

      Kase kay vandaniy ahet

  • @mandarbhome
    @mandarbhome Před 3 měsíci +8

    नेहमी प्रमाणे फारच सुंदर इत्थंभूत माहिती. कुठल्या बाबी स्पष्ट आहेत, कुठल्या नाही, कुठल्या गृहीत धरू शकतो, कुठल्या नाही.
    व्यवस्थित पाने, पुराव्यानिशी सांगितल्या बद्दल फार आभार

  • @Yogesh-ty9wl
    @Yogesh-ty9wl Před 3 měsíci +71

    मी मराठा आहे आणी मी मांस खातो त्यात मी चूकीचं कही समजत नाही. आणी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी हे तुम्हीसुद्धा सिद्ध शकले नाही पण तुम्हीसुद्धा महाराज मांसाहारी होते हे दाखवण्यासाठी आटापीटा करत असल्याचे स्पष्टं दिसत आहे.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +15

      महाराज शाकाहारी नव्हतेच हाच मुख्य मुद्दा आहे. पुरावे तेच सिध्द करतात. तुमच्या मताने पुराव्यांचा काहीच फरक पडत नाही.

    • @MohanJadhav-xo3sr
      @MohanJadhav-xo3sr Před 3 měsíci

      आपण आपण अंअंअंअःअःअःअःअःअंअंअंअःअः​@@MaratheShahiPravinBhosale

    • @SachinPawar-ju9rz
      @SachinPawar-ju9rz Před 2 měsíci +7

      ​@@MaratheShahiPravinBhosaleशाकाहारी नव्हते हे कुठे सिध्द होते

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 2 měsíci

      @@SachinPawar-ju9rz तसा एकही पुरावा नाही

    • @yogeshchaudhari1417
      @yogeshchaudhari1417 Před měsícem +15

      ​@@MaratheShahiPravinBhosaleअहो भोसले स्वयंघोषित इतिहासतज्ञ महाराज मांसाहार करत होते असाही कोठे उल्लेख नाही,हे सुद्धा द्यानात घ्या की. तसेच शिवराज्याभिषेकाच्या वेळी जो महाराजांची तुळा करताना त्यांच्या वजनाचा उल्लेख केला आहे त्या वरून अंदाज येऊ शकतोच की महाराज हे तामसी ( मांसाहार ) आहार करत नव्हते, तुमचा उगाच महाराजांना मांसाहारी दाखवण्याचा अट्टाहास चालू आहे असे दिसते. आणि कोणाला काही पडलेली नाही महाराजांच्या आहारा विषयी तुम्हीच काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि नवीन वाद उकरून काढायचा केविलवांना प्रयत्न करता आहात असे दिसते.

  • @dadawani3860
    @dadawani3860 Před 3 měsíci +93

    क्षत्रिय लोकांनी मांसाहार करणे अनुचित नाही लढाया कशाच्या जीवावर जिंकायच्या मनगटात ताकत तर पाहिजेच

    • @harekrishna953
      @harekrishna953 Před 3 měsíci +5

      Had

    • @pramodpatil5419
      @pramodpatil5419 Před 3 měsíci +4

      Bar mg peshawe ashech jinkale vatat.

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi Před 3 měsíci +16

      ​@@pramodpatil5419peshwe pn chicken mutton khayche bhava 😂😂

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 3 měsíci +1

      @@KrishnaSuryawanshi सर्व पेशवे नव्हते खात फक्त बाजीराव पेशवे.पण पर्यायी व्यवस्था (सामर्थ्य, शक्ती)असेल

    • @Ganga_putra
      @Ganga_putra Před 3 měsíci +1

      ज्याच्या गांडीत दम आहे मी शाकाहारी आहे तलवार भाला कुस्ती जे कोण खेळू सक्त रिप्लाय करा 😂

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Před 3 měsíci +27

    गैर वाजवी चर्चा , आम्हाला।महाराजांच्या आहाराशी काही कर्तव्य नाही , त्यांचे आचार, विचार महत्वाचे!

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +8

      हे तुमच्यासाठी नाही असे समजा. महाराजांना शाकाहारी ठरविणाऱ्याना खोटारड्यांसाठी आहे.

    • @Saurabh_Gabhane
      @Saurabh_Gabhane Před měsícem +5

      ​@@MaratheShahiPravinBhosaleस्वयंघोषित इतिहास तज्ञ तुम्ही सुद्धा कुठे सिद्ध केले, महाराज मांसाहारी होते

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

  • @omkarbhosekar
    @omkarbhosekar Před 3 měsíci +87

    शाकाहार आणि मांसाहार हा जात धर्म वरती अवलंबून नसून भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. मी ब्राम्हण आहे, त्यामुळे माझ्या जतीवरच बोलतो. मी अश्या ठिकाणी राहतो, जिथे गहू, तांदूळ, पालेभाज्या, ज्वारी भरपूर उगवते, त्यामुळे आम्ही सहकारी, पण तेच जर आपण कोंकण, मुंबई, बंगाल अश्या समुद्र किनारी गेलात, तर तिथे ब्राम्हण लोक पण मांसाहार करतात, कारण तिथे मासे, खेकडे सरळ सोप्या पणे मिळतात. कोकणात जाऊन जर गहू, ज्वारीची शेती करतो म्हणले तर ते शक्य नाही. आहार आणि भौगोलिक परिस्थिती आपल्याला ६वीच्या आधीच्या भूगोलात शिकवला गेलेला आहे. तरी आपण लोक त्याचा संबंध धर्माशी लावतो यांच्यासारखे मूर्खपणा नाही दुसरा....

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 Před 3 měsíci

      Every thing that's naturally available is food, may non veg Or veg

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +10

      तुम्हाला धार्मिक बंधने माहिती नाहीत यात तुमची चूक नाही.

    • @chandrashekharbarge4160
      @chandrashekharbarge4160 Před 3 měsíci +5

      @@MaratheShahiPravinBhosale Hinduism never hated others we must understand everyone .
      Modify yourself according to situations.
      Most of islamic people are very conservative and didn't modify created problems similarly in old days even certain Hindus were very conservative and that created problems but few saints changed it modify it for good reasons hence adjusted to worldwide.

    • @Sklholk
      @Sklholk Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosale प्रवीण साहेब आपल्याला धर्म काय हे सुद्धा माहीत नाही? महर्षी मनु वेद आणि मनुस्मृती मास भक्षण करणाऱ्याला राक्षस म्हणते. त्यांना राजाने दंड द्यावे असे उल्लेख आहेत. महाभारत युद्धा नंतर वेदांचा धर्माचा क्षय झाला, अनेक संप्रदाय उदयास आले. शैव, वैष्णव, शाक्त आणि अनेक, सर्व आप आपसात भांडू लागली, किती युद्धे त्याचात झाली, शाक्त लोकांनी तर अधर्माचे पातळी ओलांडली भयंकर मांसाहार सुरू झाला. त्यातीलच काही हिंदू लोकांना हे अजिबात बरे वाटले नाही त्यांनी जैन धर्माची स्थापना केली. लोकांना धर्म काय तो समजावून सांगितला. लोक हिंदू धर्म सोडून जैन धर्मात प्रवेश करू लागले. आणि मग आपल्या लोकांनी ते जैन धर्मात जाऊ नये म्हणून काही पुराणे लिहिली. त्यात अनेक गपोड गोष्टी हाकल्या. लोकांनी आपली आपली देव बनवले त्यांचे मंदिर स्थापन केले. आणि मूर्तिपूजा उदयास आली. वैदिक काळात ना मूर्तिपूजा होती. वैदिक काळात मंदिरे नव्हती. सर्व लोक हवन करीत असत. शुद्ध तुपाचे आणि आयुर्वेदिक जडीबुटी चे. वातावरण शुद्ध असे, कोणी आजारी नसे. परंतु मध्ययुगात मात्र अधर्माचा कहरच झाला होता. जातिवाद सुरू झाला. आणि लोक धर्मापेक्षाही जातीला जास्त महत्त्व द्यायला लागले. अजूनही लोकांना धर्मापेक्षा जातच जास्त महत्त्वाची वाटते. म्हणूनच आपण वेळोवेळी इंग्रजांची आणि मोगलांची गुलाम झालोत. वैदिक काळात कोणाचे हिंमत व्हायची नाही कारण सर्व ज्ञानी होते समृद्ध होते शूर आणि वीर होते. वैदिक काळानंतर जो मध्यकाळात अज्ञानाचा आणि अधर्माचा काळ आला त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागला गुलामीच्या स्वरूपात.

    • @omkarbhosekar
      @omkarbhosekar Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosale आपण धार्मिक बंधनाचा रिप्लाय मला दिला असेल तर होय, माझे या बाबतीत अज्ञान आहे. पण साहेब जे शाळेत शिकवले गेले, तेही चुकीचे नाही ना.... असो, आपण वय, ज्ञान आणि सर्व बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहात. आपण म्हणतात ती पूर्व दिशा.... 😀🙏

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Před 3 měsíci +31

    मासाहार हा क्षत्रियांच्या आहारातील नित्याचा भाग असल्याने त्याचा उल्लेख कागदोपत्री आलाच पाहिजे असे काहीही नाही!

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem +4

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @deepaksalunkhe8663
      @deepaksalunkhe8663 Před měsícem

      ​@@ravindrasawant8881
      श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर तांत्रिक श्री निश्चलानंद गोसावी यांनी पुन्हा श्री शिवछत्रपतींचा तांत्रिक राज्याभिषेक केल्याचे इतिहासात नमूद असून त्यावेळी सिंहासनाच्या चारीही खांबासह महाद्वारापर्यंत अनेक पशूंचे पशुबळी दिले होते! या पशूंचे पुढे काय झाले माहिती नाही!
      श्री शिवछत्रपतींचे वडील श्री शहाजी महाराज हे शिकार करत असत कारण तसा उल्लेख इतिहासात आढळतो. श्री संभाजी महाराज सुद्धा शिकार करत असत असंही इतिहासकार सांगतात!
      आपण याचा अर्थ आपल्या परीने घ्यावा . बाकी आपले म्हणणे खरेही असेल! त्याबद्दल जास्त वाद करण्याची गरज मला वाटत नाही!
      अनेक मुद्दे वादग्रस्त होऊ शकतात.
      छत्रपतींचे भोसले घराणे देशस्थ की कोकणस्थ? कोकणी माणसांच्या आहारात भाताचे स्थान अविभाज्य आहे.
      आपण आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
      प्रत्यक्ष भेट झाल्यास बोलता येईल.

    • @realSamarthT
      @realSamarthT Před 9 dny

      ​@@ravindrasawant8881 बरोबर, संस्कृत मध्ये बळीचा अर्थ वेगळा आहे, मराठीत वेगळा आहे.

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g Před 3 dny +1

    छ.शिवराय, शाकाहारी व मांसाहारी यांच्यावर चर्चा करणे योग्य नाही तर
    त्यांचे कार्य आणी विचार याला म्हत्व दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही झाड ही रयतेची लेकुरे आहेत अशा चांगल्या विचारांचा रयतेचा राजा होता जय शिवराय

  • @shidheshwarkawale8338
    @shidheshwarkawale8338 Před 3 měsíci +46

    मांसाहार करण्यासाठी मांसाहारीला संपूर्ण ब्रम्हांड मांसाहारीच दिसणार. स्वार्थ लोक समाज,,,

    • @factically4972
      @factically4972 Před 3 měsíci +5

      एकदम बरोब्बर ❤

    • @factically4972
      @factically4972 Před 3 měsíci +9

      महाराज हे देवतुल्य आहेत आपल्याला. पण या अश्या बळी प्रथांना केवळ अंधश्रद्धा च म्हणू शकतो आपण, महाराजांसारख्या व्यक्तीने अस काही करणे हे योग्य वाटत नाही कारण आपल्याला माहीत आहे जिजाऊ शिवरायांना गीता आणि vedanchi शिकवण देत असत ज्याने maharajan मध्ये संस्कार व अध्यात्माची बीज रोवली गेली... अशी व्यक्ति बळी प्रथे सारख्या अंधश्रद्धेला करण हे कितपत पटते??
      आणि जर द्यायचाच असता बळी तर मुक्या रेड्याला का?
      स्वराज्याला शत्रु रुपी रेड्यां ची काही कमी होती का??
      शिवाय महाराज हे भगवान शंकराची पूजा करीत असत, आणि त्याच भगवान शंकरांचे एक नाव "पशुपतीनाथ" हे आहे.
      राहिला विषय महाराजांच्या आहाराचा तर महाराजांनी मांस खाल्ल्याचा स्पष्ट उल्लेख या साहेबांना देखील देता आला नाही आहे, याउलट महाराज मेवा, फलाहार, खिचडी, तूप यांच सेवन करायचे हे मात्र स्पष्ट उल्लिखित आहे...

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +11

      वैयक्तिक मतांना इथे किंमत नाही. हा विषय पुराव्यांचा आहे.

    • @rushisvlogsandall..3053
      @rushisvlogsandall..3053 Před 3 měsíci

      Correct 👍

    • @spiritualrhishikeshdakshin6421
      @spiritualrhishikeshdakshin6421 Před 3 měsíci

      वास्तव

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 Před 9 dny +2

    छत्रपती शिवराय व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भेट झाल्यानंतरचे अभंग वाचा दादा
    आम्ही तेणे सुखी! म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी!!
    कंठी मिरवा तुळसी! व्रत करा एकादशी!!

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před 3 měsíci +16

    श्री भोसले साहेब तुम्ही अतिशय चांगले व निरपेक्ष विवेचन करता मी तुमचा नियमीत श्रोता आहे
    श्रीमान श्री छत्रपती शिवाजीमहाराज शाकाहारी किंवा मांसाहारी असो आम्हास ते अतिशय अतिशय वंदनीय आहे
    धन्यवाद

  • @user-yt1yb9dp1e
    @user-yt1yb9dp1e Před 3 měsíci +7

    छत्रपती शिवाजीमहाराज शाकाहारी असो किंवा मांसाहारी असो.त्याच्याने काहीच फरक पडत नाही..महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत..महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा❤

  • @vishwasphatak8793
    @vishwasphatak8793 Před 3 měsíci +11

    ओम नमो भगवते वासुदेवाय
    नमस्कार
    हर हर महादेव . जगदंब जगदंब!
    आपले प्रतिपादन निष्पक्ष समतोल आणि तर्काधारित आहे
    धन्यवाद
    जय भवानी जय शिवाजी

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před 2 dny +1

    आजही कित्येक मंदिरा समोर बळी दिला जातो मात्र तो बळी आणि नैवेद्य देवीला नसतो तर दैत्याला असतो....अगदी खंडोबाला सुद्धा गोडाचा नैवेद्य असतो भले जागरनासाठी बोकड असला तरी.... म्हणून देवीला बळी दिला जायचा, किंवा नैवेद्य दाखवला जायचा, किल्यावर मांसाहार केला जायचा... इत्यादी वरून महाराज मांसाहारी होते हा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे...तसही त्यांच्या गळ्यात सदैव कवढ्याची माळ असायची... 🙏🚩

  • @dilippandharkar7391
    @dilippandharkar7391 Před 3 měsíci +20

    छ.शिवाजी महाराज आमच्या सर्वांचे आराध्य दैवत. ते काय आहार घेते ही चर्चाच मुळात निरर्थक.

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Před 3 měsíci +19

    नेहमीप्रमाणेच छान माहिती! पुराव्यासह

  • @SubodhLasure2010
    @SubodhLasure2010 Před 3 měsíci +101

    संत तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना "गळ्यात तुळशीची माळ असावी" असा उपदेश करणारा एक अभंग गाथेत आहें

    • @santoshkoli2615
      @santoshkoli2615 Před 3 měsíci +4

      तो अभंग सांगा

    • @SubodhLasure2010
      @SubodhLasure2010 Před 3 měsíci

      @@santoshkoli2615
      मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत.
      उदाहरण
      आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।।
      जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।।
      निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।।
      परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।।
      सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।।
      हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।।
      घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।।
      एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।।
      कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।।
      आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।।
      किवा
      विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
      युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
      ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
      शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
      व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
      हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
      याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
      अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
      वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
      रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
      तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
      हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम..
      अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.

    • @SubodhLasure2010
      @SubodhLasure2010 Před 3 měsíci

      मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत.
      उदाहरण
      आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।।
      जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।।
      निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।।
      परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।।
      सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।।
      हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।।
      घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।।
      एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।।
      कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।।
      आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।।
      किवा
      विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
      युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
      ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
      शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
      व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
      हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
      याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
      अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
      वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
      रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
      तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
      हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम..
      अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.

    • @SubodhLasure2010
      @SubodhLasure2010 Před 3 měsíci

      मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत.
      उदाहरण
      आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।।
      जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।।
      निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।।
      परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।।
      सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।।
      हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।।
      घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।।
      एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।।
      कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।।
      आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।।
      किवा
      विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
      युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
      ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
      शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
      व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
      हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
      याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
      अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
      वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
      रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
      तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
      हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम..
      अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.

    • @SubodhLasure2010
      @SubodhLasure2010 Před 3 měsíci +1

      @@santoshkoli2615 मी शोधतोय. जुन्या गाथेत वाचला आहें. पण यथावकाश ती गाथा सापडत नाहीं आहें. ढवळे प्रकाशनाची २०१७ च्या नवीन प्रतिमध्ये अनेक अभंग वगळण्यात आले आहेत.
      उदाहरण
      आता एक योग साधावा हा नीट । भल्याचा तो वीट मानू नये ।।
      जेणे योगे तुम्हा घडो पाहे दोष । ऐसा हा सायास करू नये ।।
      निंदक दुर्जन संग्रही असती । त्यांची युक्ती चित्ती आणू नका ।।
      परीक्षावे कोण राज्याचे रक्षक । विवेकाविवेक पाहोनिया ।।
      सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा । अनाथांच्या काजा साह्य व्हावे ।।
      हे चि ऐकोनियां चित्त समाधान । आणिक दर्शने चाड नाही ।।
      घेऊनिया भेटी कोण हा संतोष । आयुष्याचे दिस गेले गेले ।।
      एकदोनी कर्मे जाणोनिया वर्में । आपुलिया भ्रमे राहू आता ।।
      कल्याणकारक अर्थ याचा एक । सर्वां भूती देख एक आत्मा ।।
      आत्मारामी मन ठेऊनिया राही । रामदासी पाहे आपनेया ।।
      किवा
      विरंचीने केले ब्रह्मांड सकळ । तयामाजी खेळ नाना युक्ती ॥
      युक्तिचे चालक तपोनिष्ठ ज्ञानी । गुरुभक्ती मनी विश्वास देशी ॥
      ऐसा तुझा प्रेमा कळला हा एक । पाहूनिया लेख पत्रीचे की ॥
      शिवा नाव तुझे ठेवीले पवित्र । छत्रपती सूत्र, विश्वाचे की ॥
      व्रत तप नेम ध्यान योग केला । करूनी मोकळा झालासी तू ॥
      हेत हा लागला आमुचिये भेटी । पत्रामाजी भेटी हीच थोर ॥
      याचे ही उत्तर ऐके बा भूपती । लिहीतो विनंती हेताची हे ॥
      अरण्यवासी आम्ही फिरू उदासिन । दर्शन हे हीन अमंगळ ॥
      वस्त्रावीण काया झाली ही मळीण । अन्नाविणे जीणे फलाहारी ॥
      रोड हात पाय दिसे अवकळा । काय तो सोहळा दर्शनाचा ॥
      तुका म्हणे माझी विनंती सलगीची । वार्ता ही भेटीची करू नका ॥
      हे ही अभंग गाथेत दिसले नाहित. हा तुकोबांनी छत्रपतीना केलेला उपदेश आहें. आजून देखिल आहेत. त्यात एक अभंग आहें ज्यात शिवाजी महराजाना तुकोबा म्हणतात कि स्वभाव साधा असावा, गळ्यात माळ असावी. तत्सम..
      अभंग गहाळ होण्यामागे दोन कारणे आहेत. एक, अभंग खरच गहाळ झाले. गाथा तरंगली तेव्हा लोकान्नी प्रसाद म्हणून गाथेची पाने घरी नेली. त्यात बरीच हारवली. दूसरे म्हणजे, शिवाजी महाराज सेक्युलर होते, असा प्रपोगंडा करण्यात येत आहें. त्यात शिवाजी महान आहेत, पण संतांचा (संत रामदास स्वामी, आनी संत तुकाराम) आणि शिवाजींचा काहीही संबंध नाही, आसा प्रचार करण्यात येत आहें. त्या मागे खूप मोठे राजकरण आहें. त्यामुळेसुद्धा नवीन प्रतिमध्ये अभंग गहाळ होत आहेत.

  • @vpl001
    @vpl001 Před 3 měsíci +24

    छत्रपतींची चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि त्यावेळची जीवन पद्धती बघता त्यांनी योग्य आहाराची जान नक्कीच असावी, आणि त्यांनी स्वतःसाठी योग्य आहाराची निवड नक्कीच केली असणार 🚩

    • @ketann5139
      @ketann5139 Před 3 měsíci +1

      Chanaksha buddhhi cha kahi fayda nahi jhala pan....desh tar soda, tevha Maharastra suddhha aadhi nit dhanga ni Azad nahi hou shakla parkiya Mughlan pasun.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 3 měsíci

      ​@@ketann5139wa 😂😂😂 khup hushar distoy tu 😂😂😂😂
      Are bhavdya jara history vachat ja re nit. Maharajanche samrajya Maharashtra, Tamilnadu, andhra pradesh, karnataka ani Goa paryant pohachle hote. Ani tu mhanto ki azad zale nahi.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb Před 3 měsíci +1

      ​​​@@ketann5139Tamilnadu , karnataka, andhra pradesh, maharastra ani Goa paryant maharajanni pradesh jinkla hota. Tuza itihasabaddal kahi abhyas disat nahi. Shalet itihasachya lecture attend kela navhta ka 😂shaletach gela navhta. jara itihas vach

    • @ketann5139
      @ketann5139 Před 3 měsíci

      @@-user-9jpkthshdyekb Murkh es tu....Shivkalin Maratha Samrajya chya Map bagh ekda....khara Kai e te kalel tula.

    • @ketann5139
      @ketann5139 Před 3 měsíci

      @@-user-9jpkthshdyekb jar Shivaji Maharajanni south India Maratha Samrajya chya khaali aanla hota, mag Sambhaji Maharaj na pakdun denara Mukarrab Khan Kai aasman madhun tapakla hota? Dimag lawat ja zara.

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 Před 3 měsíci +12

    महाराजांचा आचार विचार पाहता ते ईश्वरी अवतारच आहेत असेच वाटते 🙏🏻

  • @harishchandrapadole1673
    @harishchandrapadole1673 Před 3 měsíci +36

    शिवराय शाकाहारी असोत की मांसाहारी आम्ही मात्र शाकाहारीच राहु.
    राम कृष्ण हरी

  • @rohitpanat7235
    @rohitpanat7235 Před 3 měsíci +20

    श्री शिव छत्रपतींच्या आहारापेक्षा त्यांच्या आचाराचे अधिक चिंतन आणि शक्य तेवढे अनुसरण करणे अधिक आवश्यक आहे

    • @vishwasphatak8793
      @vishwasphatak8793 Před 3 měsíci +3

      नमस्कार
      तसा आचार बनण्यासाठी तशा आहाराचे अनुकरण करावे यासाठी हा सगळा शोध प्रपंच
      धन्यवाद

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 Před 25 dny +6

    शाकाहारी होते महाराज

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 Před 3 měsíci +49

    जे भ्रष्टाचार करतात, शाकाहार करतात पण गरजू लोकांच्या रक्ताचे शोषण करतात त्यापेक्षा योग्य मांसाहार करून देशाचे रक्षण करणारे उत्तम. अति शहाणे लोकांनी नको त्या चौकशा करण्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावे.

  • @ravindrathakare9298
    @ravindrathakare9298 Před měsícem +7

    गळ्यात रुद्राक्ष माळ होती ह्या वरून कळतेकी महाराज शाकाहारी होते

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 Před 8 dny

      Naahi . Maharaj rudrakshachi maal ghalat . Swatachya manacha itihas tayar karu naka.

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 Před 3 měsíci +5

    खूप सुंदर माहिती सर धन्यवाद
    महाराज जणू ईश्वराचे रूप च🙏😇🙏

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Před 3 měsíci +40

    कागदपत्रातील उल्लेखाप्रमाणे जी खिचडीचे वर्णन सांगितले आहे कदाचित ती खीर असू शकते! व आपल्याकडे सणावारी ती बनविण्याची पद्धत ही आहे!

    • @akshayraut226
      @akshayraut226 Před 3 měsíci +3

      नाही.... डाळ आणि तांदूळ असा स्पष्ट उल्लेख आहे...

    • @cacavb
      @cacavb Před 2 měsíci

      Tumhi ekch dish roj khata ka?? Nonsense of conclusion

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq Před 3 měsíci +52

    छत्रपती शिवाजी महाराज आमच्या समस्त मराठी जन आणी भारतीयांना देवपुरुष होते आहेत आणि कायमच राहणार, जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत, त्यांच्या खानपान विषयी आपण काही आक्षेप घेऊ शकत नाही. जय जय शिवराय, जय जिजाऊ माता 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

  • @vishwasphatak8793
    @vishwasphatak8793 Před 3 měsíci +8

    आपला सर्व प्रयत्न सार्थक आहे जसा आहार तसा व्यवहार सात्विक शुद्ध आहारामुळे हे पटवून देण्याची आवश्यकता आहे तरीही येथे ते शक्य नाही शिवरायांचा स्त्रियांचे बाबत असलेला सात्विक व्यवहार त्यांचा आहार हा सात्विक असावा अशा तर्काला आधार देतो त्यामुळे शिवरायांनी मांसाहार केलेला असला तरी त्यांचा कल सात्विक आहाराकडे म्हणजे शाकाहारी असावा असा तर्क बनतो
    अनेकांचे म्हणणे असे आहे शिवरायांचा आचार पहावा आहार कशासाठी?
    त्याचे उत्तर असे आहे की शिवरायांचे आदर्श आपल्या जीवनात उतरवण्यासाठी त्यांचा आदर्श आहार अवलंबल्यास अधिक उपयुक्त ठरेल
    धन्यवाद नमो नमः.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +1

      असू शकेल. शिवरायांना मिश्र आहारी म्हणता येते.

    • @cacavb
      @cacavb Před 2 měsíci

      There wasn't veg or non veg those times.. It was whatever they will get.. How person can survive in war and long journey

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 Před 2 měsíci +1

      Shakahari khanare satwikach astaat he tumhi thaam pane sangu sakta ka. Naana Fadanwis yanchya baddal tase mhanta yeyil ka

    • @vishwasphatak8793
      @vishwasphatak8793 Před 2 měsíci

      @@mumbaikalla2247
      आपले म्हणणे नक्कीच योग्य आहे शाकहारा मध्ये देखील रजोगुणी तमोगुणी आहार असतो

    • @vishwasphatak8793
      @vishwasphatak8793 Před 2 měsíci

      @@mumbaikalla2247 नमस्कार
      आपला युक्तिवाद योग्य आहे
      ढोबळ मानाने मार्गदर्शक सूत्र म्हणून म्हटले जाते की शाकाहाराने सात्विक पणा येतो त्या शाकाहारत देखील कांदा-लसूण असे दर्प युक्त पदार्थ रजोगुणी आहेत
      खरे तर सिद्धांत असा आहे की सात्विक माणसांना सात्विक शाकाहारी पदार्थ आवडतात
      धन्यवाद नमो नमः

  • @dhananjaydeshpande9829
    @dhananjaydeshpande9829 Před 3 měsíci +13

    ह्या गोष्टीला महत्व देऊ नये काय खावे काय खाऊ नये हा वैयक्तिक प्रश्न होता छत्रपती चे कर्तृत्व महत्वाचे

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Před 3 měsíci +23

    जबरदस्त उपयुक्त माहिती
    छानच
    दूध का दूध ,
    पाणी का पाणी👍👍

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

  • @OldPhone-hu3zr
    @OldPhone-hu3zr Před 3 měsíci +15

    पुर्ण पणे माहित नसताना ते मांसाहारच करत होते असा अंदाज आहे असे म्हणणे म्हणजे विक्षित्त पणाचे लक्षण असते

    • @technicalganesh8605
      @technicalganesh8605 Před 3 měsíci +2

      He vikshipt nahiyet he tyancha chhupa ajenda gheun kaam kartat
      Hindu dharamat ase barech aahet aplich lok badnami kartat

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 Před 2 měsíci

      Mansahar mhanje badnaami vatte ka tumhala, bahujanancha asa apmaan kru nka

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 Před 8 dny

      ​@@technicalganesh8605mansahar aani apmanacha kaay sambandh ? Maharastratil 72 % lok mansahaar kartat .

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 Před 3 měsíci +12

    महाराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩
    धर्मो रक्षती रक्षीतः 🚩🚩🙏🙏

  • @mrenterprises9330
    @mrenterprises9330 Před 3 měsíci +15

    हे प्रभू श्रीराम सारखे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुध्दा हे आम्हा क्षत्रियांपासून लांब न्यायला लागले आहेत.

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 Před 3 měsíci +6

      Prabhu shree ram aani aaple raje shivchattrapti Aaj pan aaplyach javal aahe. Jai bhavani jai shivrai 🇮🇳🕉️

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 Před 3 měsíci +9

    जय शिवराय जय शंभू राजे सर सर तुमची इतिहासाची माहिती व मांडणी उत्तम मच असते त्यामुळे खूप माहिती मिळत आहे सर एक विनंती आहे महाराज आग्र्याहुन निसटले व रायगडास पोहचले हे माहिती आहे पण निसटल्या नंतर मधळ्या काळात शिवराय कुठेकुठे राहीले तसे मालीका काही इतीहास वाचनात आले आहे पण सर तुमच्या कडून मधळ्या काळातील [ शिवराय आग्रयाहून रायगडास पोहचले तो काळ ] माहिती एकण्यास खूप आवडेल सर मी चुकत असेल तर क्षमा असावी छत्रपती शिवाजी महाराज की जय परत एकदा जय शिवराय जय शंभू राजे

    • @user-ob3gk1yb3o
      @user-ob3gk1yb3o Před 3 měsíci

      महाराजांचे आग्रा राजगड प्रवासाबद्दल माहिती उपलब्ध नाही.

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Před 3 měsíci +82

    हिंदु मराठा या क्षत्रिय जातीत मांसाहार हा सर्वमान्य आहे !!!

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 3 měsíci +15

      नाही, पोर्तुगीज पत्र म्हणतात ते सात्विक भोजन करत होते

    • @user-iu6ot6bi6d
      @user-iu6ot6bi6d Před 3 měsíci +7

      Andhratil marathe shakahari ahe

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e Před 3 měsíci +1

      @@user-cw3vl1ns1m बरोबर

    • @nik9643
      @nik9643 Před 3 měsíci +7

      Kokanat Brahman Non vegetarian ahe

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 3 měsíci

      @@nik9643 कलियुगात रहातो आपण हे नेहमी डोक्यात ठेव
      आणी फक्त ब्राह्मण च़ा नाही सर्व वर्णा ना वर्ज्य आहे बस ब्राह्मणा ना सूट नाही क्षत्रियांचा दरिद्री अवस्थेत या राज्य धन् सत्ता नसेल तर आणी तिनी हीव बाकी वर्णा ना जीर्ण अवस्था असल्याचे परवानगी आहे
      पण नेहमी नाही आणी रोजी ही नाही आणि पर्व दिवसात तर नाही च़नाही
      मांस भोजन करण्यार्यला पशु हिसा च़ा पाप लागत, असा जीव पुण्या नी फक्त ईंन्द्रलोका पर्यंत जाऊ शकतो पण त्याचा वर नाही
      काय खावे कोणा कड़े खाव हे भगवंता नी आधीच आपल्या लीला सांगितले आहे
      ऊद्धारा ची ईच्छा ठेवण्याच्या नी फक्त एकच वेळ शुद्ध सात्विक भोजन करावे, कारण सत्व गुण देवा च़ा आणी तिची सात्विक भोजन ही,

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Před 3 měsíci +13

    छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारीच असणार कारण ते देवदेवतांना मानणारे होते.. मला तरी असं वाटतं की ते शाकाहारी होते...🚩 जय महाराष्ट्र 🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +9

      देव मानणारे मांसाहार करीत नाहीत असे काही नाही

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 Před 3 měsíci +4

      ​@@MaratheShahiPravinBhosaleपण राजं हे देवापेक्षा कमी नव्हते..ते साक्षात देवचं होते..जय शिवराय 🚩

    • @M.R-t4g
      @M.R-t4g Před 3 měsíci +3

      ​​@@MaratheShahiPravinBhosale
      राजं‌ ! आम्ही तुम्हाला काहीच म्हणणार नाही -महाराज शाकाहारी‌ होते मग
      हे का मांसाहार‌ करत आहेत?😊
      तुम्ही बिनधास्त खा !
      पण तुमच्या जीभीचे चोसले पुरवण्याच्या हेतुने आमच्या देवाचा अपमान नका करू 🙏🙏🙏

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 Před 3 měsíci

      आपण शिवरायांना देव मानतो पण ते स्वतःला देव समजत नव्हते. उद्या जरी पुरावा सापडला ते मांसाहार करत होते मग तुम्ही त्यांना मानणार नाहीत का.​@@M.R-t4g

    • @Ganga_putra
      @Ganga_putra Před 3 měsíci +1

      ​@@MaratheShahiPravinBhosale मुळात प्रवीण भोसले तू मांसाहार करतो आणि स्वतः ल सिद्ध करण्यासाठी महाराजांन वर आरोप करत आहेस लाज वाटू दे जणा ची नाही तर मनाची आणि व्हिडिओ delet कर कधी बुधभूषण वाच स्वतः संभाजी महाराजांनी लिहिलेलं आणि एका बापाचा असशिल तर रिप्लाय कर

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 Před 3 měsíci +4

    आता शिवाजी महाराज काय खात होते हे महत्त्वाचे की ते राजा म्हणून कसे वेगळे होते ते महत्वाचे महाराजांची तेजस्वी नेत्रकमले समोर आली त्याची चाणाक्ष हुशार व्यवहारी बुध्दी, पराक्रम वेळ प्रसंग पाहून निर्णय हे जास्त महत्वाचे आहे. राजे तुम्ही देव होता आहात आणि राहणार. एक कोकणचा मावळा ❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय आई भवानी

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před 3 měsíci +13

    जय भवानी जय शिवराय...
    प्रासंगिकतेनं,कर्म,धर्म संयोगानं...राजा आमुचा जे जे म्हणुन जेवले ते ते अन्न ब्रह्म...

  • @nadbrahmadharmiksanstha5735
    @nadbrahmadharmiksanstha5735 Před 5 hodinami +1

    मुळात ज्यांना हे संशोधन करायचे त्यांनी केवळ कार्य पहावे

  • @santoshmalwadkar1486
    @santoshmalwadkar1486 Před 3 měsíci +22

    ते तुकाराम महाराज यांचे शिष्य आहेत ते शिवाजीराजे शाकाहारी असू शकतात

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 Před 2 měsíci +1

      तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन होते व त्याच प्रदेशात राहत होते. पण छत्रपती तुकारामाचे शिष्य कसे होतात.

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 Před 3 měsíci +143

    क्षत्रिय असलेल्या मराठा जातीत मांसाहार करणे अनुचित मानले जात नव्हते. शिवाय शहाजीराजे व संभाजीराजे हे शिकारी करीत असा उल्लेखही बऱ्याच ठिकाणी आढळतो.

    • @realisticcoments283
      @realisticcoments283 Před 3 měsíci +36

      क्षत्रिय लोक शिकारीला जात ते खाण्या आठी नव्हे तर युद्धाभ्यासासाठी. क्षत्रियांना तशी अनुमती आहे;म्हणून खाण्यासाठी मुळीच नाही. पण तुम्ही अॉडिक्टेड आहात, काय करणार?

    • @tatya1947
      @tatya1947 Před 3 měsíci +15

      राजांनी काय खाल्ले याच्यामुळे काय फरक पडतो

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e Před 3 měsíci

      बरोबर​@@realisticcoments283

    • @parshu3065
      @parshu3065 Před 3 měsíci +6

      Shivaji Majarajanchya pangtit sarv jati dharmache lok hote ,khare nistavan,swarajya sathi Kami yenare .tyani jati bhed kela nahi.jagachya pathivar abhedya asa swarajya uba kel

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 Před 3 měsíci +13

      मांसाहार चांगला आहेच

  • @balasahebjedhe446
    @balasahebjedhe446 Před 3 měsíci +4

    नमस्कार ,
    सर
    आपण इतिहासातील अनेक प्रश्नांची उत्तरे अतिशय सविस्तर सोप्या भाषेत व पुराव्यानिशी देता, तसेच अनेक वादतीत विषय सहज सोडविता त्या बद्दल आपले आभार व धन्यवाद.

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal Před 3 měsíci +4

    महाराज काय खायचे आणि काय नाही याने काय फरक पडतो? अगदीच व्यर्थ आहे हा विषय आणि त्याचे विश्लेषण.
    महाराज देवतुल्य आहेत आणि असणारच.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +1

      व्यर्थ? हा सल्ला महाराजांना खोटेपणा करुन शाकाहारी ठरविणाऱ्याना द्या.

    • @Jai-Mahakaal
      @Jai-Mahakaal Před 3 měsíci +1

      @@MaratheShahiPravinBhosale दिला असता त्यांना सल्ला , जर असली फालतू गोष्ट कोणी रिकामटवळे लोक करताय हे माहिती असते तर.
      पण मला तर हे या व्हिडिओ मुळे कळले की असल्या विषयावर चर्चा करणारे पण आहेत म्हणून

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci

      @@Jai-Mahakaal युट्यूबवर फेरफटका मारा. शिवराय शाकाहारीच होते असे खोटे सांगणारे आहेत. ४० लाख लोकांनी ते व्हिडिओ पाहिले आहेत.

    • @Jai-Mahakaal
      @Jai-Mahakaal Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosale ok

    • @technicalganesh8605
      @technicalganesh8605 Před 3 měsíci

      ​@@Jai-Mahakaalekdum baroda hyala kay siddha karyach aahe ha konachi tari supari gheun alay he siddha aahe

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před 18 dny +2

    मा आदरनिय सर नमस्कार फार छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी किंवा मांसाहारी होते हे म्हणने शुध्द मुर्खपणा आहे सर्व साधारणपणे मराठा समाज वारकरी संप्रदायाचा विठ्ठल भक्ती चा आणि संत तुकाराम महाराज यांचे भक्त कीर्तन प्रवचन माळकरी होता आजही मराठा समाज माळकरी आहे काही मराठा मासही खातात शाकाहारी आहे धन्यवाद

  • @sudamthanage2819
    @sudamthanage2819 Před 3 měsíci +15

    महाराजा ची धार्मिक वृत्ती ,शिवभक्ती,पाहता,ते शाकाहारीच आसावेत आसे वाटते,बळी दिले म्हणजे ते मांसाहारी होते असे सिध्द होत नाही,आज ही माळकरी लोक बकरा बळी देऊन पुजा करतात ,पण ते खात नाही बळेच महाराजा ना तुम्ही मांसाहारी ठरवताय ,पुरावे नसताना

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +1

      पुराव्यांचा अर्थ कळला नाही वाटते तुम्हाला. शेवटचे वाक्य नीट ऐका.

    • @pramodpatil5419
      @pramodpatil5419 Před 3 měsíci

      Kuthe ya murkhachya Nadi lagat ahes swatala pragad pandit shidhha karnyasathi aapan kuna baddal boltoi yach pn bhan rahat nahi ashya lokana

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y Před 3 dny

    शिवाजी महाराज हे साक्षात् ईश्वरी अवतार होते ते आमच्यासाठी देवता आहेत आम्ही फक्त त्यांचं देवत्व बघतो

  • @ItsPawan005
    @ItsPawan005 Před 3 měsíci +6

    अतिशय उपयुक्त माहिती....
    आणि आपल्या सखोल अभ्यासावरील आत्मविश्वास आम्हालाही खरी माहिती असल्याचा आत्मविश्वास नकळतपणे देऊन जातो.
    खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी....
    आपल्यासारख्या इतिहासतज्ञांची सध्याच्या पिढीला खूपच गरज आहे हे समजले
    Keep it up सर

  • @curiosity9347
    @curiosity9347 Před 3 měsíci +6

    आपली इतिहासाला शब्दांत मांडण्याची शैली खूपच विशिष्ट, रांगडी, अस्सल मराठीतील व सतत ऐकत रहावी अशी वाटणारी आहे!
    धन्यवाद🙏

  • @bestenergyharnessers11
    @bestenergyharnessers11 Před 3 měsíci +4

    Tumache mhanane atishay yogya ahe.. Jai Bhavani Jai Jai Shivray..

  • @pramodlohar44
    @pramodlohar44 Před 3 měsíci +10

    राजांनी हिंदू राष्ट्र निर्मिती केली आहे.

  • @Manumama3
    @Manumama3 Před 3 měsíci +16

    तुमच्या माहिती मुळे सर्वांचे डोळे उघडतील, जय शिवराय

  • @abhedsuravanshi5704
    @abhedsuravanshi5704 Před 24 dny +1

    ज्या चे यज्ञोपवीत झालेले नाही तो तिन्ही वर्नातला नाही.
    म्हणजे जो सिंहासनावर बसेल तो यज्ञपवित धारी क्षत्रियच असायचा हा शास्त्रीय विधी आहे परंपरागत भोसले घराणे शुद्ध वैष्णव व शिवभक्त होते. नंतर त्यात कालमानाने बदल होत गेला.

  • @ganeshhekade3076
    @ganeshhekade3076 Před 3 měsíci +3

    भोसले सर आपण पुराव्याच्या आधारावर, तर्कसंगत माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद. काही लोकांना खरच इतिहासाचा इ माहिती नसतो आणि महाराजांवर विनाकारण वाद निर्माण करतात.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Před 3 měsíci +24

    भोसले साहेब ऐक दम व्यवस्थित 🚩🚩🙏🙏जय शिवराय 🙏🙏

  • @amar00708
    @amar00708 Před 3 měsíci +5

    महाराज शाकाहारी असतील किंवा मांसाहारी..... फक्त त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देव,देश आणि धर्मासाठी व्यतीत केले हे महत्त्वाचे🚩

  • @m.b.barsale3086
    @m.b.barsale3086 Před 3 měsíci +12

    जय शिवराय 🚩🙏

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Před 3 měsíci +3

    साहेब आपलं छत्रपती शिवरायांबद्दल संबंधीत सर्वच विषयावरील पुराव्यासहीत विवेचन मी नियमीत ऐकतो.तुमच्यासारखे तुम्हीच.

  • @udaypimple7746
    @udaypimple7746 Před 3 měsíci +30

    शिवराय शाकाहारी होते की मांसाहारी होते, हे महत्वाचे नाही. त्यांचे कर्तृत्व महत्वाचे आहे.
    तरीही ते मांसाहारी होतेच असाही सबळ पुरावा नाही. आपण दिलेल्या पुराव्यात शिवराय मांसाहार करत असल्याचा कोणताही उल्लेख नाही. केवळ प्रसाद म्हणून खाल्ला असेल अशी शक्यता आहे, खात्री नाही.
    त्यामुळे शिवराय मांसाहारी असू शकतील पण होतेच असे आपण म्हणू शकत नाही.

    • @riddheshpatil7598
      @riddheshpatil7598 Před 3 měsíci +3

      शाकाहारी होतेच हेही कुठे सिद्ध होते?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +9

      शाकाहारी होते हे खोटे आहे हा मुख्य मुद्दा आहे.

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs Před 3 měsíci +7

      लढाऊ घराण्यातले लोक , शाकाहारी असतील ही कल्पनाच फोल आहे .

    • @udaypimple7746
      @udaypimple7746 Před 3 měsíci +4

      @@riddheshpatil7598 तेच म्हणतोय मी दोन्हीही बाजूला सबळ पुरावा नाही.

    • @user-wx7ye4ob3u
      @user-wx7ye4ob3u Před 3 měsíci +4

      ​@@MaratheShahiPravinBhosale masahari hote असेही नाही

  • @kalpeshthakare8862
    @kalpeshthakare8862 Před 5 dny +4

    शाकाहारी तुकोबारायांना गुरू मानणारे छ्त्रपती मांसाहारी कसे असू शकतात🚩🙏

  • @tirupatijoshi9102
    @tirupatijoshi9102 Před 3 měsíci +8

    आम्हाला फक्त कैलासवासी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठेपणाा बद्दल मतलब त्यांच्या खाण्या बद्दल काही मतलब नाही.

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Před 3 měsíci +5

    छ.शिवराय हे मांसाहारी असणार , यात शंका नाही.

  • @satishkulkarni2690
    @satishkulkarni2690 Před 3 měsíci +6

    आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी

  • @ganeshsavant8396
    @ganeshsavant8396 Před 3 měsíci +14

    छत्रपती शिवराय हे राम कृष्ण सारखे होते छत्रपती शिवरायांचे अलौकिक सामर्थ्य होते. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाबाई या धार्मिक वृत्तीचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे भोजन हे आयुर्वेदिक पद्धतीनुसार होते. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांचे शौर्य व सामर्थ्य पाहता प्रत्येक व्यक्तीने व्यक्तिगत तर्काच्या वस्व बुद्धीच्या विचाराने अभ्यास केला पाहिजे आजही काही तपस्वी मुनी काही न खाता फळ हार घेऊन जीवन सक्षम व निरोगी जगतात. छत्रपती शिवरायांचे गुरु तुकोबाराय होते तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे होते छत्रपती शिवराय हे सुद्धा वारकरी संप्रदायाला मानणारे होते आजही बहुतांश मराठी लोक हे वारकरी संप्रदाय संग जोडले असल्यामुळे मांसाहार करीत नाहीत. छत्रपतींचे जीवन हे अनुशासित जीवन होते. राम राज्याचे स्वप्न बघून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी जेवण्याचे अनंत पुरावे आहेत आणि मांसाहार जेवण्याचे पुरावे एकही नाही तुम्ही फक्त रायगडावर केलेला जो नैवेद्य आहे त्याचे उदाहरण जर देत असता तर तेही चुकीचा आहे कारण नैवेद्य जरी केलेला असला परंतु शिवाजी महाराजांसाठी वेगळे गोड जेवण ही त्या ठिकाणी केलेला असेल हे तुम्ही सांगत नाहीत म्हणजे शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक ते मांसाहारी होते असं ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करीत आहात. छत्रपती शिवराय हे भोजनामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश करीत होते. कारण लहानपणापासून ते जे सवंगड्या मध्ये राहिले ते सर्वजण जंगलामध्ये शेतामध्ये राहणारे लोक होते. म्हणून शिवरायांचे जेवण हे साध्या पद्धतीचे होते. शिवरायांना जाणीवपूर्वक मांसाहारी पदार्थ खात होते किंवा जेवण करीत होते असे समाजापुढे भासवू नका.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +4

      पुरावे स्पष्टपणे सांगतात की शिवराय शाकाहारीच होते हे साफ खोटे आहे. बाकी बाबींचा संबंध जोडून काहीच उपयोग नाही.

    • @vikramsolanke423
      @vikramsolanke423 Před 3 měsíci +3

      यावरून असे सिद्ध होते की छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी होते हे त्रिकालाबाधित सत्य आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही

    • @cacavb
      @cacavb Před 2 měsíci

      How a worrier will get vegetarian food during war?? How can he get proteins.. it is mere stupidity to hype vegetarinism which wasn't the condition in ancient times.

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 Před 3 měsíci +5

    शिवराय काय खात होते हे महत्त्वाचे नाही
    त्यांनी काय करून दाखविले हे महत्त्वाचे आहे

    • @riddheshpatil7598
      @riddheshpatil7598 Před 3 měsíci +1

      हो पण जे लोक खोटा प्रचार करतात त्यांच काय?

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi Před 3 měsíci

      Khota prachar thambla pahije bhava 😂😂

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 Před 2 měsíci

      Shivrayanna bahusankhya mansahari bahujanaan pasun laamb krnyacha prayatn apn gapp kelech pahije

  • @333-e4s
    @333-e4s Před 2 měsíci +1

    आपण जेव्हा महापुरुषांना देव मानायला लागतो तेव्हा .. आपला अहंकार जागा होतो आणि आपण आपली मत .. तयार करतो जसे.. शाकाहारी का मांसाहारी.. देव मांसाहारी कसा असू शकतो.. ?? हा आपला अहंकार आहे.

  • @cdmvhparihant7460
    @cdmvhparihant7460 Před 3 měsíci +8

    हिंदू धर्मात मांसाहार योग्य मानलं नाही ज्या प्रमाणे जिजामाता या राम कृष्ण यांच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजाना संस्कार देत त्या प्रमाणे त्यांचा आहार सुद्धा देवा प्रमाणे सात्विकच असावा याची काळजी जिजामाता घेत असाव्याच , तुमचं बळी प्रथेची सांगड मांसआहार सोबत घालने चुकीच , बळी प्रथा एक प्रकारे प्रतिकात्मक होत आसुराचा वध हे अपेक्षित होत त्या काळी युद्ध सुद्धा तलवारीने होत युद्धात मानव सुद्धा बळी जात म्हणून मानवाचे अन्न नसत खात , तसेच बळी दिला म्हणून तो मांस खात असे हा तर्क पूर्णतः चुकीचा , वड्याच तेल वांग्याला लावल्या प्रमाणे ! सुधरा मांसाहाराचे समर्थन किमान हिंदूंनी करू नये!

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +2

      महाराजांच्या बाबतीत खोटा प्रचार करणाऱ्यांना हे उत्तर आहे.

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 Před měsícem +2

    शिवराय शाकाहारी भोजन करत होते याचा पुरावा आहे पण ते मांसाहार करत नव्हते असा पुरवा नाही आणि मांसाहार करत होते असाही पुरावा कुठे नाही अगदी तुम्ही दिलेल्या पुराव्यांत सुद्धा नाही.पण आपण त्यांच्या स्वभावावरून अनुमान करू शकतो की ते शाकाहारी होते. याला अजून एक आधार म्हणजे तुकोबारायांचा शिवरायांना उपदेश ' कंठी मिरवा तुळशी । व्रत करा एकादशी ॥
    आपण अनुमान लावू शकतो प्रत्यक्ष पुरावा नाही पण यावरून वाद करण्याची आवश्यकता नाही.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před měsícem +1

      शिवराय शाकाहारी नव्हते हेच तर सांगितले आहे.

    • @kshatriyakulavatans108
      @kshatriyakulavatans108 Před měsícem

      @@MaratheShahiPravinBhosale शिवराय मांसाहार करत होते याचाही पुरावा नाही.

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Před 3 měsíci +8

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @sanjaypatil2109
    @sanjaypatil2109 Před 3 měsíci +2

    खूपच सुंदर, स्पष्टपणे माहिती दिली आपण,✍️👍
    धन्यवाद.🙏🙏

  • @JivanKumar007
    @JivanKumar007 Před 3 měsíci +3

    भोसले सर आपले Objective विश्लेषण खूप भावते. आभार🙏💐

  • @Tolkingsau
    @Tolkingsau Před 3 měsíci +2

    जे खर आहे तेच सांगतात हे सर.कारण त्यांचा अभ्यास खूप आहे .बाकीच्यांना काहीच गरज नाही राग येण्याची .जे खर आहे ते कायम खरचं असणार .

  • @rahuljoshi3445
    @rahuljoshi3445 Před 3 měsíci +15

    नमस्ते सर,
    आपण चांगली माहिती देता.
    आजही मराठा समाजामध्ये जे लोक कवड्याच्या माळा घालतात किंवा ज्यांच्या घरी तुळजाभवानीचा देव्हारा आहे ते लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे जर शिवाजी महाराज कवड्याच्या माळा घालत असतील तर ते शाकाहार भोजन म्हणून ग्रहण करत असतील

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +2

      कवड्याची माळ सतत घालत याला पुरावा काय आहे?

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 3 měsíci +9

      ज्यांच्या घरी परडी माळ असते उलटं त्यांच्या घरात बोकड खाण्याचे प्रमाण जास्त आहे

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k Před 3 měsíci

      ​@@MaratheShahiPravinBhosale सतत घालू नाहीतर एकदा घालू पन आपण त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ आनि अनेक वेळा महादेवाचे पूजा करताना रुद्राक्ष माळा पण बघतो अस असताना आपण maharajanch कर्तुत्व सोडून त्यांच्या शाकाहारी असल्यावर संशय घेत असाल तर कीव येते तुमच्या बुद्धीची

    • @akshaybora3411
      @akshaybora3411 Před 3 měsíci +1

      ​@@MaratheShahiPravinBhosale tumhala adchan Kay ahe pan maharajana badnam Karu naka plz

    • @anilghate5605
      @anilghate5605 Před 3 měsíci +3

      ज्यांच्या घरी माळ परडी असते ते मटण खातात तुळजापूर येथे येऊन बघा

  • @jagdishdube9042
    @jagdishdube9042 Před dnem

    कुठेही स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे शिवराय मांसाहारी होते असा तर्क मांडण्याच्या अधिकार कुणालाही नाही..

  • @user-ee7lm1bn6s
    @user-ee7lm1bn6s Před 3 měsíci +16

    काय गरज आहे ह्या गोष्टी ची शिवराय आमच्या साठी देव होते आणि आहेत

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +8

      म्हणूनच त्यांच्याविषयी खोटे बोलायचे नाही.

    • @riddheshpatil7598
      @riddheshpatil7598 Před 3 měsíci +8

      जे लोक खोटा प्रचार करतात त्यांनी तुम्ही असं का सांगत नाही?

    • @commando.marine
      @commando.marine Před 2 měsíci

      महाराजांनी कोमड्या बकरे कोणत्या किल्ल्यावर जमा केले होते? बिर्याण्या च्या पार्ट्या केल्याचे काही पुरावे असतील तर द्या. म्हणजे आजचे आणि तेव्हाचे सारखे होते ते सिद्ध कराल

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      पुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

    • @ravindrasawant8881
      @ravindrasawant8881 Před měsícem

      ​@@MaratheShahiPravinBhosaleपुराव्याचे विश्लेषण करत असताना आपण एकच बाजू ओढून धरत आहेत.
      तसे पाहिले तर क्षत्रिय असल्याने मांसाहार करण्यात काहीच वावगे नसावे पण.....
      1) आमच्या घरी मी मांसाहारी आहे पण माझे वडील आणि त्यांचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत, मग आता मी मांसाहारी आहे यावरून माझे वडील आणि आजोबा पण मांसाहारी आहेत असा तर्क लावायचा का, कारण आपण छत्रपती शंभू राजे यांच्या वरील विषप्रयोगाचे उदाहरण देऊन त्यांचे घराणे मांसाहारी होते असे सिद्ध करण्याचा अपयशी प्रयत्न केलात.
      2) बळी दिल्यानंतर प्रसाद म्हणून मांसाहार घेतात हा आपण दिलेला तर्क सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा नसताना सुद्धा आपण रेटून बोलून महाराज मांसाहारी असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत, कारण जर १० बळी दिल्याची नोंद तिकडे आहे तर प्रसाद म्हणून मांसाहार घेतल्याची नोंद त्याकाळी करता आली असती पण तशी नोंद सापडल्याचे काही पुरावे आपण न देता फक्त तर्क लावत आहेत. तसेच महाराज राइस आणि डाळ असे शाकाहारी पदार्थ खात असल्याच्या अनेक नोंदी आढळतात तर एखादी तरी स्पष्ट नोंद महाराज मांसाहार घेत असल्याची आहे का.
      उगाच कुणाचातरी विरोध करायचा म्हणून इतिहासाचे चुकीचे विश्लेषण करू नये.🙏

  • @Rajsilver
    @Rajsilver Před 5 dny

    आहारानूसार स्वभाव ठरतो, maharaj शाकाहारी होते.

  • @madhavmohite4158
    @madhavmohite4158 Před 3 měsíci +6

    खूप छान माहिती दिली. 🙏🚩

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 Před 3 měsíci +3

    सर आपण महाराजा बद्दल छान माहिती दिलीत जय शिवराय 🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Před 3 měsíci +4

    मांसाहारी असूनही आचार, विचार, संस्कार उच्च होते नाहीतर शाकाहार करूनही जर मन कळूषित असेल तर त्या शाकाहाराचा उपयोग काय?

  • @rupeshbhoir870
    @rupeshbhoir870 Před 2 měsíci +1

    शिवाजी महाराज मांसाहार होते हे सिद्ध करण्यासाठी इतीहसाच्या पेक्षा तुम्हीच जास्त जोर देताय,पण इतीहासचा पुरावा पाहता हे सिद्ध मात्र झालं आहे की शिवाजी महाराज शाकाहारी होते.

  • @bharatthorat5385
    @bharatthorat5385 Před 3 měsíci +3

    छ्त्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे शिष्य होते त्यांनी त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली होती त्यामुळे ते मांसाहार करत नव्हते.

  • @Sagar-Kadam
    @Sagar-Kadam Před 3 měsíci +15

    भोसले साहेब .. एक गोष्ट चुकतेयं मांसाहार देवी साठी नसतो देवीच्या पायातल्या म्हैसासुर राक्षसा साठी असतो .
    देवी साठी गोडच नेवाद्य असतो .
    माझे चुकीचे असेल तर सांगा .

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Před 3 měsíci

      बरं 😂😂😂

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +2

      चुकीचे आहे. देवीलाच नैवेद्य असतो. अगदी कोल्हापूरच्या अंबाबाईला सुध्दा असतो. राक्षसाचा नैवैद्याशी संबंध नाही.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Před 3 měsíci

      बरं आणि बंगाल मध्ये😂😂😂

    • @Sagar-Kadam
      @Sagar-Kadam Před 3 měsíci +4

      @@MaratheShahiPravinBhosale पण मग तुळजापूर मध्ये दसऱ्या दिवशी आधी गोड नैवेद्या कोणासाठी देत असतील आणि नंतर माँसहरी कोणासाठी देत असावेत ?
      आणि आजही दोन्ही छत्रपती च्या घरातून फक्त गोडच नैवेद्या दसऱ्या दिवशी देवी साठी का येतो ?

    • @mohammadyasinsaudagar5979
      @mohammadyasinsaudagar5979 Před 3 měsíci +1

      😂😂😂😂😅😅 राक्षसाची पुजा ?
      देव देवी राहिली बाजूला ! चुतीया आहेस का कदम? तू पण मटण खातोस ते का लपवतोस ?

  • @nishantnaik4217
    @nishantnaik4217 Před 3 měsíci +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य इतके महान आहे की, त्यामुळे मला त्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी असतील तरी काही फरक पडत नाही. माझ्या साठी त्यानी निर्माण केलेलं स्वराज्य तसेच मराठी व हिंदू जनतेत निर्माण केलेले राष्ट्रप्रेम धर्मप्रेम महत्वाचे आहे. तशीच माझी सर्व शाकाहारी व मांसाहारी लोकांना विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही महान व्यक्तीनं चे कार्य पाहावे त्यांच्या आहार नाही. जय शिवराय जय शम्भू राजे 🚩

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci

      हा सल्ला शिवरायांना आडमुठेपणा करुन शाकाहारी ठरविणाऱ्याना द्या

  • @ramlingghalchear4923
    @ramlingghalchear4923 Před 3 měsíci +3

    शिवाजी महाराज है फक्त धर्म रक्षक होते.है निश्चित बाकी वादविवाद नको.

    • @M.R-t4g
      @M.R-t4g Před 3 měsíci +2

      आणि हिंदु धर्मामध्ये - सर्वात श्रेष्ठ धर्माचे तत्त्व जर कोणते असेल तर -
      अहिंसा परमो धर्म |
      निष्पाप जीवांची हिंसा न करणे हा परम धर्म आहे ....

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Před 3 měsíci +8

    भोसले साहेब अतिशय आभ्यासु व्यक्ती आहे.

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 Před 3 měsíci +22

    सर आपण आपला बहुमोल वेळ असल्या चर्चेत घालवू नये जर शिवाजी महाराज हे राजे होते त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्न आहे
    थोरल्या बाजीराव यांना त्यांच्या आईने त्यांना विचारले होते की तुम्ही मांसाहार करता असे कानावर आले आहे है खरे काय?त्यावर बाजीराव उत्तर दिले की मोंगलांशी लढताना शत्रूला कापताना मनगटात बळ यावे यासाठी करावे लागते जर मी घरी बसून स्नानसंध्या करत असतो तर दूध तूप खाल्ले असते

    • @zebra1446
      @zebra1446 Před 3 měsíci

      Chala Kulkarni he aapan varchya Joshya la sangu....
      Kidding!!😅

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci

      लोक शिवरायांच्या बद्दल खोटा प्रचार करीत असतील तर तो खोडलाच पाहिजे.

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g Před 3 měsíci

      ​@@MaratheShahiPravinBhosale
      अगदी बरोबर सर

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Před 3 měsíci +2

      चुकीचं उत्तर. असं खरंच घडलं असेल तर दुर्दैव. हत्ती; घोडे; पाणघोडे; गेंडे हे सर्व शाकाहारीच असूनही सर्व प्राण्यांना शक्तीच्या बाबतीत भारी ठरतात.

    • @anusayakulkarni6773
      @anusayakulkarni6773 Před 3 měsíci

      ते कारण नव्हते मांसाहार करण्यासाठी. लढाईवर असताना जे मिळेल, उपलब्ध असेल ते खावे लागायचे.

  • @sawant9studiofilm390
    @sawant9studiofilm390 Před měsícem +2

    महाराज किती वेळा किंवा काय व किती खात होते हे बगण्यापेक्षा महाराजांचे गड किल्ले यांची काय हालत झाली आहे किती आतीक्रमान झाले आहे तिकडे बगा सध्या मराठाच नाहीतर सर्व हिंदू एकत्र येणं खूप गरजेचे आहे.नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला गड किल्ले पाहायला मिळणार नाही आणि महाराजांचा इतिहास पण नाही जय शिवराय जय श्री राम 🚩

  • @jeevandhole9335
    @jeevandhole9335 Před 3 měsíci +10

    आधीच्या व्हिडिओ मधून शिवराय मांसाहारी होते असे तर म्हणताच येत नाहि परंतू सर्वात शेवटच्या पुरव्याबध्दल बोलायचे झाले तर आज आपण प्रसाद म्हणून मांसाहार जसे करतो तसे शिवराय करतच होतें हे म्हणणे देखिल हास्यास्पद आहे. बळी दिला म्हणून तोच प्रसाद खाल्ला हे म्हणणे देखिल चूक आहे.😂

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 3 měsíci +1

      मूळ मुद्दा शिवराय शाकाहारी नव्हते हा आहे. तसे सांगणारे खोटारडे आहेत.

    • @jeevandhole9335
      @jeevandhole9335 Před 3 měsíci

      @@MaratheShahiPravinBhosaleमूळ मुद्दा हा आहे की जर तर्क लावायचाच झाला तर शिवराय मांसाहार करत होते हेही कुठेच सिद्ध होत नाही मग जास्त कल तर हिकडेच आहे की शिवराय शाकाहारीच असणार कारण धर्म शास्त्रावर चालणारे बरेच महापुरुष मग ते क्षत्रिय असले तरीदेखील मांसाहार टाळत होते..... कारण आधीच्या काळी बरेच क्षत्रिय देखिल जानवे घालत होते आणि त्याचे काटेकोर नियम पाळत होते.

    • @SachinPawar-ju9rz
      @SachinPawar-ju9rz Před 2 měsíci

      ​@@MaratheShahiPravinBhosaleमग तुम्ही जो अट्टाहास करताय की शिवाजी महाराज शाकाहारी नव्हते याचा अर्थ काय घ्यायचा लोकांनी महाराज मांसाहारी होते, निष्पक्ष भूमिका मांडा साहेब कुठलीच गोष्ट सिद्ध होत नाही आहे. शाकाहारी होते की मांसाहारी त्यामुळे महाराज शाकाहारी नव्हते हे सिद्ध करायच्या भानगडीत पडू नका

    • @user-kl7jf9xx1m
      @user-kl7jf9xx1m Před 2 měsíci +1

      साहेब नमस्कार,
      आपला पूर्ण व्हिडिओ ऐकला, यामध्ये छत्रपती शिवराय हे मांसाहारी होते हे कुठेच सिद्ध होत नाही, महाराज मीतआहारी होते हे मान्य आहे. 1642 ला महाराज पुणे जहागीर वर आले. तेव्हा मावळच्या खोऱ्यात असणाऱ्या असणाऱ्या सर्व लोकांच्या घरी त्यांनी भेटी दिल्या. त्यांची सर्व सुख दुःखी जाणून घेतली. त्यामधील बहुतांशी घरामध्ये एक वेळच भाकर मिळत होती. तेव्हापासून छत्रपती शिवराय यांनी मनाशी गाठ बांधली की माझ्या रयतेस पोटभर अन्न मिळत नाही, मी पोटभर का खावे, तेव्हापासून महाराज एक वेळेस जेवण करीत होते. असे जाणकार इतिहासकारांचे म्हणणे आहे याबाबत आपले स्पष्टीकरण दिले तर बरे होईल...
      जय शिवराय

    • @meerabahir5787
      @meerabahir5787 Před 2 měsíci

      ​@SachinPawar-ju9raaaqqaaqaaaaqqaqqaaqqaaqaqqqaqaaaaqaqààaàaaaàaaqaàqàaàaaqqaqqaaaaqqqqqqaaaaàaaqQqàaaaaàaqaaaàqqqaaqqaaaqaAqaqqaAaqaqqaaqaqAaqqaqaaaaaaaaaqaAaqaqqqaaqqaaaaaQaqqqqqqaaaaaqaqaqaqqaaqaaaqqaqaaqaaaaaààaaaz qaaaaa