महायुद्ध Live: पावसाळी अधिवेशनात जनतेचं हित की राजकारण? Mahayudha Live with Ashish Jadhao
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- महायुद्ध Live: पावसाळी अधिवेशनात जनतेचं हित की राजकारण? | Mahayudha Live with Ashish Jadhao
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 अमेय तिरोडकर / Sr. Journalist
🗣 सुधीर सूर्यवंशी / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
अमेय तिरोडकर यांनी सुरुवात अगदी छान वास्तव विश्लेषण करून केली 👍🏻🙏🏻
शिंदे - फडणवीस - अजित पवारांची फसवेगिरी लोकांना माहीत आहे.
एवढे दिवस झोपले होते का, एवढे दिवस कुठे गेली होती लाडकी बहीण, लाडकी भाची.
प्रत्येक गोष्टीत फसवेगिरी, बनवाबनवी करणाऱ्या, पक्ष लुटणाऱ्या टोळ्यांना महाराष्ट्रातील जनता भूलनार नाही.
अर्ज भरला का आता कस १५०० रू खटाखट खटाखट 😂😂
@@satishdeshmukh2849 मी तुझ्यासारखा फुकटा नाही रे बाटग्या, शासनाचा करदाता आहे, गरिबांना जरूर फायदा व्हावा पण दोन महिन्यांची चेष्टा नको बिचाऱ्या लोकांची.
असो चल निघ आता, परत reply मिळणार नाही.
Q😂@@satishdeshmukh2849
आषिश सर कोनतीही योजना आली तरी काहीही फरक पडनार नाही
@@बालाजीबर्गे 😂😂😂
साहेब फडणवीसांची कर्जमाफी फक्त 20% लोकांना मिळाली असेल उद्धव ठाकरे ची कर्जमाफी 70% लोकांना मिळाली पण चालू बाकी जाणार ना या दोघांनी पण रताळू दाखवलं
बरोबर
२०१८ च कर्ज महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यांचे माफ झालेले नाही माझं ही नाही, बोल बच्चन यांनी जाहीर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकारने चुकते केलेत
@@nivruttigadge342
बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली 😂😂😂
@@satishdeshmukh2849माझे तीन लाखाचे कर्ज विनाअट माफ झाले उध्दव ठाकरेंच्या कार्यकाळात.
रत्नागिरी, कल्याण, ठाणे, पनवेल या मतदारसंघात पैशाचा पाऊस पाडल्या मुळेच या जागा महायुतीला मिळाल्या हे सर्वश्रुत आहे.
😂😂😂
बरोबर
Absolutely right
पैशाचा पाऊस प्रत्येक मतदारसंघात पाडल्या गेले, प्रत्येक मतदारसंघासाठी दोनशे कोटींचा टार्गेट होता असे भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये उघड उघड चर्चा आहे. काही मतदारसंघातील मतदार विकल्या गेले तर काही मतदारसंघात मात्र आर्थिक मोह बाजूला ठेवणारे स्वाभिमानी मतदारांनी आपली ताकद दाखवून दिली.
आशिष जी शाळेमधे सेवक पदावर नोकरी आहे पन उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी आहे लाडकी बहीन योजनेचा लाभ घेता येतो का.
We salute mr.tirodkar for acutely speaking
फसवेगिरी मतदार समजतो आहे, आशिष सर छान चर्चा घडवून आणली,आपले अभिनंदन
दोन. पत्रकार बंधुंनी. एकदम बरोबर. सांगितले आभारी आहे
कोणताही योजना आली तरी लोक हुशार आहेत 3000 रुपये देऊन महायुती निवडून आल्यावर ते व्याजासह वसूल करणार त्यामुळे फसव्या महायुती ला लोक कितीही काहीही केले तरी महाविकास आघाडी चेच सरकार येणार
पंतप्रधान महोदय यांनी आतमनिरभर भारत योजने अंतर्गत तेलबियानचं ऊत्पादन वाढवा असं आवाहन केलं पण सोयाबीन ऊत्पादक शेतकरी आज रसातलाला गेला आहे. कुठल्या उत्पादनाचे दर दोन वर्ष त्याच जागी आहेत. 4200 to 4300 येथेच आहेत.
दोन वर्ष नव्हेतर तब्बल अकरा वर्षापूर्वी सुध्दा हाच भाव होता सोयाबिनचा हे लक्षात घ्या.
@@vishaltharewal9609 भाऊ तया वेळी नांगरट 1200रू,तर सोयाबीन काढणी दिड हजार रुपये, तर सोयाबीन मलणी हि दोनशे रुपये प्रती 100किलो होती आज हे सर्व खर्च दुप्पट आहेत.
काही कोणाच गणित बिघडणार नाही गणित तुमच बरोबर चालणार
योजना जाहीर केल्या पेक्षा रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले पाहिजे सरकारने हे योजना फसवी आहे
बाईचा अर्ज लवकर भर, भरालाही असेल तर पंधरा ऑगस्ट ला खटाखट खटाखट १५०० रू
😂😂😂
ब्ँलाट पेपवर ईलेकशन घ्या महायुतीला जबरदस्त फटका पडणार
बीजेपी हटवो
बॅकांकडील मॅन पाॅवर, बरीच खाती व्यवहारात अभावी बंद, केवायसी अपडेशन इ.अनेक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केला का ?
Umesh sar❤🎉
आशिष जाधव शिल्लक सेनेचे कार्टून घेऊन चर्चा करतोय... चांगल्या पत्रकारां सोबत बसत जा आशिष सर...👌
गोदी मिडियाचे पत्रकार घेऊन बसायचे का? अरे वेड्या हेच अमेय तिरोडकर, सुधीर सुर्यवंशी, अशोक वानखेडे पत्रकार आहेत, ज्यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान जे निकालाचे अंदाज व्यक्त केले होते ते तंतोतंत खरे ठरले. विश्वास बसत नसेल तर गतकाळातील त्यांचे व्हिडिओ काढून बघ, म्हणजे कळेल.
Thumhala naukri ahe mhanun ase bolat aha. Je berozgar ahe tyanchajade bgha
भाजप चा पराभव आठळ कोनतीही योजना आनुदेत कारण भाजपच राजकारण जनतेला न पटनार आहे
अमेय शिल्लक सेनेचा पोपट आहे..😂
गतकाळातील व्हिडिओ बघा म्हणजे कळेल की अमेय तिरोडकर, सुधीर सुर्यवंशी, अशोक वानखेडे ह्यांचे विश्लेषण किती तंतोतंत खरे ठरले ते, तुझ्या सारख्यांना गोदी मिडियाच्या पत्रकारांना ऐकायची सवय झाली असेल.
राज्यात तिसरा पर्याय निर्माण झाल्यास जनता त्यांना साथ देईल..vba वगळून...
AHO GAS che rates vadhvale...1500 vasool karayala....DAJIN kadun.....hahahah
सूर्यवंशी साहेब दोन अडीच एकरात कोणता एक लाखाचं खत लागतं विश्लेषक म्हणून काही बोलता
अमेय बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे यांच्या सारखा शिल्लक आहे
अमेय शिल्लक सेनेचा पोपट आहे 😂😂
खतांचे दर माहीत आहे का?
तीसरी आघाडी ची निर्मिती सुध्धा सुरू करण्याच्या प्रयत्नात युती आहे.
जाधव साहेब MVA 3000रुपये देतील सत्तेत आल्यावर
MVA वसुली करणार सरकार आहे शिंदे सरकार देणार आहे खटाखट खटाखट 😂😂
अमेय तिरल्या दीड शहाणा आहे, महायुती लोकसभेत कमी सीट आल्या म्हणून हुरळून जाऊ नका कारण जरांगे फॅक्टर जोरात चालला... बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
noबीजेपी
Matdarani aadhich mahautila padnyachi yojna aakhliy.
Kahihi watawaran nirmiti zali nahi
तिरोडकर सरानी बरोबर मुदां सांगितला धन्य वाद
😂😂😂
आता आत्मनिर्भर बना म्हणायचे सोडून सरकारनिर्भर बना असे म्हणायचे का ? यातून महाराष्ट्राचा विकास करणार की महाराष्ट्राच्या जनतेला सरकारकडून भिक देत पंगू बनवणार ?
Janta mahnate 6000 gheu pan vote Aghadila karnar.
महिलांना जो पक्ष ज्यादा संधी देईल तो पक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याचे भान जो राखेल तो आघाडीवर राहील
Surywanshi साहेब exact मत मांडतात आणि लोकांचा मुड सुधा तसाच आहे हा महाराष्ट्र गद्दार अनितीमान लोकांना उभा करत नाही नसतो हा पूर्वपरंपर इतिहास सुधा आहे
No bjp
वन साईड
बाकीचं सोडा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जनतेनमतदान 3:04 दिला सरकार जनतेने निवडलं..
.
Houde kharcha!
निस्पक्ष बोलणारे लोक बोलवत जा जाधव
फालतू gappa सोडूनद्या मुस्लिम समाज एक शिक्का मतदानाची पद्धतीने योग्य आहे का ?
Chukiche narrative manda aahet
नकारात्मक चर्चा एच एम व्ही चर्चा चाय बिस्किटे चर्चा तिघे मिळून सुपारी घेऊन बोलत आहेत असे वाटते