गायरान जमिनीचा मुंबईत मोर्चा काढून 65 वर्षांपासूनचा प्रश्न सोडविला. OBC स्कॉलरशिप, व्ही पी सिंग यांच्या काळात बेंगलोर घोषणापत्रात मण्डल आयोगाचा समावेश करणे, राजीव गांधी यांचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सटाणा येथे व्हीं पी. सिंगसोबत 5 लाख आदिवासींची सभा घेतली. त्यानंतर शेतकरी आंदोलन व कामगार आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रातील काँग्रेस सरकार पाडले, 70 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केस नागपूर खंडपीठात बाळासाहेबांनी जिंकली. त्यानंतर कर्जमाफी झाली. बाळासाहेबांनी या बाबी केल्यात परंतु माने सर याकडे तुम्ही हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.
आणि भीमाकोरेगाव मध्ये केलेल्या जातीयवादीनी केलेल्या हल्या विरोधात माने उभे राहिलेले काय? तेव्हा हे कोणत्या बिळात लपलेले?फक्त बाळासाहेब खंबीर पणे उभे होते त्या हल्ल्या विरोधात.
साहेब निवडणूकित शेर कभी भी बिकता नहीं कुत्तों कि बाजार मे बिकणेवाला टिकता नहीं भिम के दरबार में . प्रकाश आंबेडकर हे हुशार आहेत महाराष्ट्रातील बौध्द मतदार संविधान बदललं जाणार या कांग्रेस व बिजेपी च्या या अपप्रचाराला फक्त घाबरून बळी पडली याच कारणामुळे वंचित चा पराभव झाला.अशा तुमच्या बोलण्यामुळे दलितांच्या 250 वर पार्ट्या तयार झाल्या बाबासाहेबांनी शिकवलेल्या राजकारणाची तुमच्या सारख्या लोकांनि वाट लावली आहे परंतु बाळासाहेबांनी स्वाभिमानाने वंचीत उभीकेलि त्यात तुमच्या सारखे गोड बोलून काड्या करतात.
Babasaheb yanchi baat ch kuch aur aahe. Matr tyanche vanshaj sattesathi, paishyasathi aasuslele aahet. Ka bharip dissolve karava lagla. Buddhist Society of India ni Bhartiy Bouddha Mahasabha he donhi .. kai gaudbangal aahe mahit aahe ka kunala.. Yanna kai z**** kalt. He 4 nete swa balavar nivdun aale tevha bhatanchya potat gola uthala..mg yanna fodayche kase cha plan GIPE PUNE yethe kela gela. Aani namantarachi charcha rss chya mansane uchlun dharali aani bobhata kela. Mg kai .tya talavar ambedkari janta nachu lagli. Ujedatun andharakade nenara prakash, dasacha ram, gade cha gangadhar aani Jogendra kawade hi mandali bhatanni fodli..asa itihaas aahe. Pustake vachat chala, abhyas kara, kharya goshti samajat pohchava..nidan aapli kaame aapan kara, janjagruti kara. Result milel he nakki.
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्याविषयी आदर आहे..पण बौध्द समाजाचा विचार करायचा असेल तर त्यात सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्णतः अपयशी झालेले आहेत.....
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने, मोर्चा, जाहीर सभा घेऊन फार मोठे काम केले आहे, जातीनिहाय जनगणना, आरक्षण, गाय रान जमीन प्रकरण, कान्ट्रक्ट भरती विरोधात आंदोलन, दलीत मुस्लिम समाजातील हत्या, पॅलेस्टाईन, असे अनेक आंदोलने केली आहे.
@shekharmahadik8058 ya andolanatunch maharashtratil janteche prashn sodavale jatat.. te hi Satte nasatana...je satte ahet tyan vicharale ka prashn... je sattet nahit tyana vicharne chekiche ahe...
@@shravanmairale2485 BJP sathi kaam kartat prakash ambedkar..kadi aikle aaheys ka bjp ne kadi Tika kele prakash ambedkaranvar .Akdevari ani fact check kar
Fakt jaybhim chya votingvar Prakash ambedkar nivadun you shake nahi Prakash ambedkar babasahebanche nav ghalawat tyani u. P. Mad he nivdnuk ladhwavi te such nivdun yet I'll te boy she netball seat det nahi. Te b. Team ahe he location pahile.
He ch tr pahije rss bjp la.. aani pakyabhau he ch kaam karto. Mhanun tr tarbujya shi jaast jamat aste pakyabhau che.. doghanchi sasurwadi pune. aankhi kai pahije.
मानेने पैसे खाऊन बामसेफ,फोडली, उत्तर प्रदेश मध्ये बी एस पी चा प्रभाव कमी करून आरएसएस ला अप्रत्यक्ष मदत करत आहे या आरएसएस च्या बाजूने आहे म्हणून आरएसएसच्या कार्यालयावर हल्लाबोल दाखविण्याचा प्रयत्न करतो हाय त्याच्या देखावा आहे त्याला महाराष्ट्रात किंवा देशात त्याला कोणीही विचारत नाही.
Nivdun aale asate pan aaplya lokan madhe aani nete mandala madhe eking nahi mhanun sada ek nagarsevak nahi aapla.worli aapla bale killa aahe ka nahi nivdun yeu shakat tikdun.read the worli history
प्रकाश अंबेडकर यांचे योगदान शुन्य जेव्हा संविधान धोक्यात होत तेंव्हा , किंभवना त्यांनी शत्रूला मदतच केली आहे. आज खऱ्या अर्थाने ते वंचित आहेत संविधान रक्षेसाठी योगदाना पासून - वंचितच राहणार. सामान्य हिंदू दलितच खरा रक्षक ठरला आहे.
आंबेडकरवादी चळवळ निर्भीडपणे आणि स्वाभिमानाने चालवत असतील तर ते फक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेबच...! शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी एकनिष्ठ 💪🏻✊🏻✌🏻
मुलाखत पुर्ण पाहिल्यावर विश्वास बसला की फक्तं प्रकाश आंबेडकर साहेब लाचार नाहीत सर्व समाजासाठी लडणारा नेता आंबेडकरी आंदोलन करुन समाजात प्रगती व जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना साथ देणे हिताचं आहे.
माने सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे, आज आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारे नेतेच अप्रत्यक्ष रित्या संविधान बदल करण्याचा विचाराला मदत करीत आहेत, अगदी ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ,मनुस्मृति चा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाला एकाही आंबेडकरी नेत्याने विरोध केला नाही, मायावती आणि प्रकाश अम्बेडकर यांनी इंडिया आघाडीला सहकार्य केले असते तर लोकसभेत अलग चित्र दिसले असते!
Nahi, ase nahi.. samjun ghya. Pakyabhau kayam gurmi t ch asto.. aani vishesh mhanje to babasahebanchya virodhat aahe. Ni tyala rahav ch lagnar hi hidayat sadashiv pethetun milali tyala...nahi tr tyacha hi game nakki..pakyabhau ne aata tari swata sudharave..nahak ambedkari jantecha bali gheu naye.. BAMCEF la vichara pakyabhau chi kaarsthane...mahiti padel.
@@VijayM-qy8nware vo chamnya ti lay majalay kay jara nit bol bhadkhau mane chya pakdhane dalit atyacharavirodhat kuthe avaj uthavila re lulya. Vichar karun bol
आपले ज्ञान विद्वत्ता बुद्धिमत्ता राजकीय चळवळ मोठी करण्यासाठी वापरावी..दुसरे काही बोलू नका..आपण राष्ट्रवादीला साथ दिली..तेच राष्ट्रवादी bjp सोबत सत्तेत गेले आहेत....
Satte che watekari nako yanna.. pakya ka nahi gela india aaghadi madhe..ka faltu ati, sharti thevlya samor.. Navin rakt pakya la olkhun nahi..kadhi chembur, dadar, byculla love lane madhe ja mhana ni bagha lok kai bolat aahet...dusrya chya darat shepati halvat basla ni mhane swabhimani bana..VBA che principle jari samajwadi asle tari implementation hetupurskar chukiche aakhale jaate...for example, gopya padalkar..nivdun aala ni shevati bjp t gela. Mhanje ch dusrya samajache lok mothe karayche matr swatachya samajatil nako. Karan gharatil potraj, ziprya aahe na udya vba sambhalayla..mitla prashn..
माने साहेब तुमच्यासारखे अनेक गल्ली बोळ्यात नेते आहेत पण त्यांचं स्वाभिमानाचे राजकारण नसत तर स्वतः पुरत आहे म्हणून तुम्ही राजकीय दृष्ट्या कुठे आहात याचे आकलन करा आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत च राहणार❤
आंबेडकरी राजकारणात मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,पारसी,बौध्देत्तर दलित, ओबीसी, वंचित मराठा यांना सामावुन घेण्यास आंबेडकरवादी पुर्णपणे अपयशी ठरत आहेत. त्यावर नेते का चर्चा करत नाहीत. केवळ बौध्दांची मते उमेदवार निवडून निवडून येण्यासाठी पुरेसी नाहीत.
माने साहेब आपलं बरोबर आहे आपल्या समाजातील सर्व राजकीय पक्षांनी नेत्यांनी सर्व आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर चळवळ पुढे न्यायची असेल तर एकत्र आले पाहिजे तरच आपण यशस्वी वाटचाल करू अन्यथा हे दुसायांच्या भरोष्यावरच आपल्याला अवलंबून राहावे लागेल आपल्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल आपल्याला सविनय जय भीम जय
माने साहेब आपण योग्य मत मांडत आहात. खर बोलल्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. ज्यांच्या अभ्यास नाही ते लोक वाट्टेल ते बोलतील. पण सत्य बोलले त्याबद्दल मनापासून आभार.
सर आपण बीएसपी सोडून स्वतःचे नेतृत्व उभं करण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न करत आहात आनंदाची बाब आहे . समाजाचे लोकांचे काम करून नेतृत्व उभं राहू शकतं बाळासाहेबांवर टीका करून नाही कारण राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन तुम्हाला कुठल्या समाजाची चळवळ उभा करायची हे गेल्या विधानसभेचे इलेक्शनला राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन वरळी विधानसभेत तुम्ही उभे होतात याबाबत महाराष्ट्राला माहीत आहे आपण काय करू इच्छितात त्यामुळे आपण कितीही बाळासाहेबांवर टीका केली तरी अख्खा महाराष्ट्र बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे
Bhau, padadya magche satya janun ghya. Mayawati chya residence madhe mayawati chi bhet vhavi ya karita ratri 3 paryant mane saheb waiting hall madhe wait karat hote pn mayawati cha p a jo bramhan hota tyane mayawati shi bhet hou ch dili nahi..bahan ji meeting hai aas ch sarkh mhanat hota..shevti saheb parat aale ni ha nirnay ghetla. BRSP sthapan keli.. Sc, st chi aukat aahe ka netrutva nirman karnya chi.. karan kunitari varchadh hoil ya bhitine ka..?
वाड्राला वाचवण्यासाठी काँग्रेसने छत्तीसगड , मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये एकूण 66 जागा होत्या लोकसभेला काँग्रेसने२ जागा जिकल्या हि सर्व सेटलमेंट होती भाजपसोबत .
डॉ माने साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे आंबेडकरी चळवळ कशी संपत आली आहे, आणि याला जबाबदार कोण? आणि हे खरे मायावती आणि प्रकाश आंबेडकर अहंकारी नेते आहेत.सर, धन्यवाद.
खूप छान माने साहेब मि पण आंबेडकरांच्या घराण्याशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे परंतु तुमची पुर्ण मुलाखत पाहिल्यावर मला आपण मांडलेली भूमिका आवडली कारण तुम्ही आणि आम्ही अमर राहणार नाही पण बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असेल तर कुढे तरी दोन पावले मागे पुढे यायला पाहिजे बाबासाहेब आपल्या समाजाला बोललेत की शासनकर्ती जमात बना त्या मार्गाने आपण चालले पाहिजे आणि भविष्यात आंबेडकरी वीच्यांरांच्या पक्षांशी युती केली पाहिजे तरच आपला समाज पुढे जाईल नाहीतर आपला समाज आर्थिकदृष्ट्या कमी पडत असल्यामुळे स्वबळावर पुढे जाऊ शकत नाही कारण ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या उमेदवाराला इतर समाज ओबीसी आणि मराठा मतदान करत नाही बाबासाहेबांनी ज्यांना आरक्षण दिले देशाला संविधान दिले तेच इतर समाज आपल्याला सपोट करत नाही तो त्यांच्या स्वतःच्या हिताच्याच उमेदवाराला मतदान करतात जय भीम जय बुद्ध जय शिवराय जय संविधान जय भारत
सुरेश माने यांनी ते स्वतःबीआरस पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी एनसीपी कडून उमेदवारी घेऊन लढले शरद पवार यांची तळी उचलणारे आंबेडकरी राजकारणाची चिंता वाहतात हे हास्यास्पदही व अतिशोयक्तीपूर्ण आहे...
ऍड. सुरेश माने स्वतः २०१९ ला वरळी मुंबई येथे NCP च्या सीटवर शिवसेना विरोधात ऊभे कसे राहिले आणि निवडून का नाही आले... त्याच NCP ने २०२४ ला त्याच शिवसेना सोबत हातमिळवणी केली... याच आकलन केलं आहे का त्यांनी...
बरोबर आहे ...प्रकाश आंबेडकर ला दुसरा बौद्ध नेता मोठा होऊ द्यायचा नाही आहे...म्हणून त्यांनी न मागता शाहू महाराज आणि सुप्रिया सुळे ला पाठिंबा दिला...पण बळवंत वानखेडे आणि वर्षा गायकवाड यांना दिला नाही...
पाच वर्ष प्रकाश आंबेडकर कांहीच करीत नाहीत असं म्हणणं माने सरांच चुकीचं आहे.ते अनेक आंदोलन करीत असतात विद्यार्थी आंदोलने, शेतकऱ्या बाबत आंदोलन करीत असतात.
संपवण्यात तर तुझा मोठा हात अणि नंतर वर तोंड करून सांगतो पण...कालपर्यंत सुषमा अंधेरे पण लय विचारवंत झाली होती अणि नंतर मात्र ज्याला शिव्या घालत होती त्याचाच मांडीवर बसून पैशात खेळत आहे...आमचा नेता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤
2019 मध्ये सुरेश माने आद.बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडून शरद पवार यांच्या कडे गेले तेच ना तुम्ही. फक्त वंचित बहुजन आघाडी. आद.अडवोकेट advo.बाळासाहेब आंबेडकर जय भिम ❤❤❤
दलित शब्दापासून फारकत घ्यावी भारतातील बौद्ध । चा नेता कोन . ? महाराष्ट्रातील बौद्ध नेता कोन ? सधाच्या राजकारणात लोकशाही कि हुकुमशाही या विचारावर चर्चा व्हावी .
नमो बुद्धाय जयभीम , मला ह्या माने विषयी फार आदर होता .हा बहूजन समाज पार्टीत होता आणि ह्याला मायावती ने राज्यसभेत पाठविले नाही , म्हणून गरळ ओकतोय .मला फार वाईट वाटतं होत की बहूजन पार्टीत याला कां राज्यसभेत कां पाठवित नाही ऐवढा लरनेड माणुस पण काय म्हणावे आपल्या समाजात असेच लोक आहेत .हा माने वंचित का ज्याईन करीत नाही .बाळासाहेब तर नेहमीच राजकारणात दिसतात .महाराष्ट्रातील सगळेच लोक बाबासाहेबांच फोटो लावण्यात गर्व करतात .लबाड आहे हा माने आणि म्हणून मायावती ने याला याची जागा दाखवून दिली .
ई व्हि एम हाटाव देश बचाव जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत शुद्र आणि आतिशुद्र मिळुन आर्यभट्ट ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा महात्मा फुले काँग्रेस हे जळत घर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤
यांना आगोदर विचारा तुम्ही स्वतः चा पक्ष असताना वरळी मध्ये घड्याळ ह्या चिन्हावर निवडणूक लढली.तेव्हाच तुमची ताकद कळली समाजाला. सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर . आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची बदनामी करायला. बि एस पी जरी सत्तेत बसली तरी भाजपा सोबत घेवून.
Karan Tyanna vatat ki aapan balasaheb sobat gelo tar tyanchi value Kami hoil,... Te Kontya party che national head nahi rahtil .... Sarvanna fakt awatacha swarth pahaycha ahe samajacha kuni vicharach nhi karat
@@VijayM-qy8nw No sir, mazi ginati tyat karu naka. karan me "ambedkar" family var tika karnara itka baiman nahi ahe. Karan amhi tyancha Grandfather chya bhikevar jagatoy. te hote mhanun Aaj amhi mothya padavar ahot. amhi mareparyant gaddari karnar nahi.
सर्वना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानातुन आरक्षण पाहिजे पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील वारसदार म्हणून राजकीय नेता बाळासाहेब आंबेडकर नको .कारण स्वता मि नेता कसा पटवून देण्यात प्रयत्न करत राहेचे आणि समाजाचे फुटीकरन करत राहेचे आणि मि नेता.
सुरेश माने आगोदर हे पण आगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या काम करत होते.आता ते त्यांना सोडून गेले .आणी बाळासाहेब आंबेडकर यांची ईकडे वाढत चालली आहे त्यामुळे ते टिका करणे साहजिकच आहे.
गायरान जमिनीचा मुंबईत मोर्चा काढून 65 वर्षांपासूनचा प्रश्न सोडविला. OBC स्कॉलरशिप, व्ही पी सिंग यांच्या काळात बेंगलोर घोषणापत्रात मण्डल आयोगाचा समावेश करणे, राजीव गांधी यांचे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी सटाणा येथे व्हीं पी. सिंगसोबत 5 लाख आदिवासींची सभा घेतली. त्यानंतर शेतकरी आंदोलन व कामगार आंदोलनाच्या माध्यमातून केंद्रातील काँग्रेस सरकार पाडले, 70 हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची केस नागपूर खंडपीठात बाळासाहेबांनी जिंकली. त्यानंतर कर्जमाफी झाली. बाळासाहेबांनी या बाबी केल्यात परंतु माने सर याकडे तुम्ही हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.
Right 👍 good information sir great 👍
आणि भीमाकोरेगाव मध्ये केलेल्या जातीयवादीनी केलेल्या हल्या विरोधात माने उभे राहिलेले काय? तेव्हा हे कोणत्या बिळात लपलेले?फक्त बाळासाहेब खंबीर पणे उभे होते त्या हल्ल्या विरोधात.
BSP सोडली आणि आता POPAT पंची करतो
साहेब निवडणूकित शेर कभी भी बिकता नहीं कुत्तों कि बाजार मे बिकणेवाला टिकता नहीं भिम के दरबार में . प्रकाश आंबेडकर हे हुशार आहेत महाराष्ट्रातील बौध्द मतदार संविधान बदललं जाणार या कांग्रेस व बिजेपी च्या या अपप्रचाराला फक्त घाबरून बळी पडली याच कारणामुळे वंचित चा पराभव झाला.अशा तुमच्या बोलण्यामुळे दलितांच्या 250 वर पार्ट्या तयार झाल्या बाबासाहेबांनी शिकवलेल्या राजकारणाची तुमच्या सारख्या लोकांनि वाट लावली आहे परंतु बाळासाहेबांनी स्वाभिमानाने वंचीत उभीकेलि त्यात तुमच्या सारखे गोड बोलून काड्या करतात.
माने ला नगरसेवक हो मना आधी.... ( स्वयं घोषित राष्ट्रीय नेते 👍😄
आम्ही बौद्ध आणि प्रबुद्ध विचाराचे लोक आहे, नेहमी बाळासाहेब यांच्या बरोबर राहणार ,मरेपर्यंत राहणार.. only VBA GREAT VBA
आला मोठ्ठा shana.....
Babasaheb yanchi baat ch kuch aur aahe. Matr tyanche vanshaj sattesathi, paishyasathi aasuslele aahet. Ka bharip dissolve karava lagla. Buddhist Society of India ni Bhartiy Bouddha Mahasabha he donhi .. kai gaudbangal aahe mahit aahe ka kunala..
Yanna kai z**** kalt. He 4 nete swa balavar nivdun aale tevha bhatanchya potat gola uthala..mg yanna fodayche kase cha plan GIPE PUNE yethe kela gela. Aani namantarachi charcha rss chya mansane uchlun dharali aani bobhata kela. Mg kai .tya talavar ambedkari janta nachu lagli. Ujedatun andharakade nenara prakash, dasacha ram, gade cha gangadhar aani Jogendra kawade hi mandali bhatanni fodli..asa itihaas aahe. Pustake vachat chala, abhyas kara, kharya goshti samajat pohchava..nidan aapli kaame aapan kara, janjagruti kara. Result milel he nakki.
कधीच शक्य नाही प्रकाश आंबेडकर स्वतः ला बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीपेक्षा मोठे समजतात.
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्याविषयी आदर आहे..पण बौध्द समाजाचा विचार करायचा असेल तर त्यात सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्णतः अपयशी झालेले आहेत.....
Suresh mane la latala pahije bala saheba var ha tika karato asha mansala patrakarane bhav dhala nahi pahije
आपला समाज असा दीड शहाणा आहे म्हणून आपल्याला सत्तेत एकही वाटा मिळत नाही
नुसता दिडशहा़णा नाही चूशिक्षीत आहे😂 😂😂😂😂
Agadi barobar ahe tumhach....
सर्वच दीड शहाणे आहेत
सावधान मा, सुरेश माने यांनी बिएसपी सोडली व कमजोर केली आज प्रवचन देत आहे, धन्यवाद।
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या पाच वर्षांत अनेक आंदोलने, मोर्चा, जाहीर सभा घेऊन फार मोठे काम केले आहे, जातीनिहाय जनगणना, आरक्षण, गाय रान जमीन प्रकरण, कान्ट्रक्ट भरती विरोधात आंदोलन, दलीत मुस्लिम समाजातील हत्या, पॅलेस्टाईन, असे अनेक आंदोलने केली आहे.
Ek tari kaam sang maharashtra sathi j prakash ambedkarani kele aahey
Prakash Ambedkar vegvegale andolanat karat hote...sarv jantela mahit ahe...hya vayat purn maharashtr phirat hote lokanchya sukh dukaha jaat hote...khote bolnaryan var laksh deu naka...
@@shravanmairale2485 Andholen sodun ek kaam nai sanghila ...karan tyanche maharshtra sathi kai yogdhan nai
@shekharmahadik8058 ya andolanatunch maharashtratil janteche prashn sodavale jatat.. te hi Satte nasatana...je satte ahet tyan vicharale ka prashn... je sattet nahit tyana vicharne chekiche ahe...
@@shravanmairale2485 BJP sathi kaam kartat prakash ambedkar..kadi aikle aaheys ka bjp ne kadi Tika kele prakash ambedkaranvar .Akdevari ani fact check kar
सत्य आहे साहेब केवळ समाजाची दिशाभूल केली जात आहे
आंबेडकर घराशी समाज एक निष्ठआहे
Fakt jaybhim chya votingvar Prakash ambedkar nivadun you shake nahi Prakash ambedkar babasahebanche nav ghalawat tyani u. P. Mad he nivdnuk ladhwavi te such nivdun yet I'll te boy she netball seat det nahi. Te b. Team ahe he location pahile.
Andhbhakt banu naka..bagha andhbhakt company ne kai haal kele modi che..tase ch aapan hi karu ya ka pakyabhau baddal.
Kiti baudhana ticket dile Prakashne?
बाळासाहेबांना तुम्ही कितीही दुषणे लावली, कितीही हुशारी दाखवली तरी समाज तुमच्या मागे येणार नाही.
बाबासाहेबांनंतर आता फक्त मानेच अशा तोऱ्यात वागू नका.
Binodokya Mane sir ky mhnatat he tri smjl ka re. 😅
Only VBA Harlo tari chachel pan pwabhimanane ladu
He ch tr pahije rss bjp la.. aani pakyabhau he ch kaam karto. Mhanun tr tarbujya shi jaast jamat aste pakyabhau che.. doghanchi sasurwadi pune. aankhi kai pahije.
Tu bindok ahes. Fakta babasahebancha natu ahe mhanje tyachyat babasahebasarkhi Buddhimatta ahe ase nahi
मानेने पैसे खाऊन बामसेफ,फोडली, उत्तर प्रदेश मध्ये बी एस पी चा प्रभाव कमी करून आरएसएस ला अप्रत्यक्ष मदत करत आहे या आरएसएस च्या बाजूने आहे म्हणून आरएसएसच्या कार्यालयावर हल्लाबोल दाखविण्याचा प्रयत्न करतो हाय त्याच्या देखावा आहे त्याला महाराष्ट्रात किंवा देशात त्याला कोणीही विचारत नाही.
फारच छान मार्मिक आणि परखड विश्लेषण केले सर धन्यवाद
आदित्य ठाकरे यांच्या समोर उभे राहिले होते तुम्हाला कुठली निवडून येण्याची खात्री होती
1000%
वसई मधें डिपॉजिट गेले होत मानेचा 😂
Nivdun aale asate pan aaplya lokan madhe aani nete mandala madhe eking nahi mhanun sada ek nagarsevak nahi aapla.worli aapla bale killa aahe ka nahi nivdun yeu shakat tikdun.read the worli history
प्रकाश सर आघाडी सोबत आले असते तर ते स्वतः आणि 2-3 खासदार घेवून साहेब संसदेत आवाज दणाणून सोडला असता. प्रकाश सरांचे काही करून संसदेत जाणे गरजेचे होते
Prakashambedkaranimahavikasaghadisobhatgeleastetarpachamdartarialeastetyachyatidamaknahijaishivraijaibheem
सारे महाराष्ट्र प्रदेश फुटीर बौद्ध समाजाचे नेते जबाबदार आहेत, जयभीम।
जे सत्य आहे तेच आपण कोणाचाही विरोध न करता मांडण्याचा प्रयत्न केला सर आपण.
Very Best
प्रकाश अंबेडकर यांचे योगदान शुन्य जेव्हा संविधान धोक्यात होत तेंव्हा , किंभवना त्यांनी शत्रूला मदतच केली आहे. आज खऱ्या अर्थाने ते वंचित आहेत संविधान रक्षेसाठी योगदाना पासून - वंचितच राहणार. सामान्य हिंदू दलितच खरा रक्षक ठरला आहे.
सुरेश माने झूट बोलता है।बाळासाहेब तुम आगे बढो आंबेडकरी समाज तुम्हारे साथ है।
आंबेडकरवादी चळवळ निर्भीडपणे आणि स्वाभिमानाने चालवत असतील तर ते फक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेबच...! शेवटच्या श्वासापर्यंत श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी एकनिष्ठ 💪🏻✊🏻✌🏻
मुलाखत पुर्ण पाहिल्यावर विश्वास बसला की फक्तं प्रकाश आंबेडकर साहेब लाचार नाहीत सर्व समाजासाठी लडणारा नेता आंबेडकरी आंदोलन करुन समाजात प्रगती व जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना साथ देणे हिताचं आहे.
माने सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे, आज आंबेडकरी विचारांचा वारसा सांगणारे नेतेच अप्रत्यक्ष रित्या संविधान बदल करण्याचा विचाराला मदत करीत आहेत, अगदी ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ,मनुस्मृति चा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाला एकाही आंबेडकरी नेत्याने विरोध केला नाही, मायावती आणि प्रकाश अम्बेडकर यांनी इंडिया आघाडीला सहकार्य केले असते तर लोकसभेत अलग चित्र दिसले असते!
बाळासाहेब आंबेडकर साहेब ❤
अगदी योग्य विश्लेषण केले. मात्र भक्त लोकांना पाचणार नाही.
@@Raavan_Dhabe aata mva che mate futli mag Aata mva bjp chi konti team aahe
बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी आपणास जवळच घेतले नाहीत म्हणून आपण बरगळत आहे
Nahi, ase nahi.. samjun ghya. Pakyabhau kayam gurmi t ch asto.. aani vishesh mhanje to babasahebanchya virodhat aahe. Ni tyala rahav ch lagnar hi hidayat sadashiv pethetun milali tyala...nahi tr tyacha hi game nakki..pakyabhau ne aata tari swata sudharave..nahak ambedkari jantecha bali gheu naye.. BAMCEF la vichara pakyabhau chi kaarsthane...mahiti padel.
@@VijayM-qy8nware vo chamnya ti lay majalay kay jara nit bol bhadkhau mane chya pakdhane dalit atyacharavirodhat kuthe avaj uthavila re lulya. Vichar karun bol
आपले ज्ञान विद्वत्ता बुद्धिमत्ता राजकीय चळवळ मोठी करण्यासाठी वापरावी..दुसरे काही बोलू नका..आपण राष्ट्रवादीला साथ दिली..तेच राष्ट्रवादी bjp सोबत सत्तेत गेले आहेत....
नुसत्या शिक्षणाच्या जोरावर अती विद्वान समजणारे तुम्ही आणि राज्य भर काय काम आहे सांगा
EK KAAM NAI ANI MOTYA MOTYA GOSTHI
भावानेत न जाता ,
नेत्यांनी दलित जनतेचे जण मत लक्ष्यात घ्यावे मी पणा सोडावा.
दलित चा आर्थिक दर सुधारवा.
आम्ही आंबेडकरी विचाराशी एकनिष्ठ आहे.
Great talk sir
तुझं काय जिदर डॅम उदर हम... स्वाभिमान गहाण.... मस्त आहे तुमचं... बाळासाहेब तसं नाही न स्वाभिमान जिवंत आहे त्यांचा..😅😅😅vba जिंदाबाद
एकमेकांचे उनेदूने नका करू एकत्र येऊन संघर्ष करा❤
Satte che watekari nako yanna.. pakya ka nahi gela india aaghadi madhe..ka faltu ati, sharti thevlya samor..
Navin rakt pakya la olkhun nahi..kadhi chembur, dadar, byculla love lane madhe ja mhana ni bagha lok kai bolat aahet...dusrya chya darat shepati halvat basla ni mhane swabhimani bana..VBA che principle jari samajwadi asle tari implementation hetupurskar chukiche aakhale jaate...for example, gopya padalkar..nivdun aala ni shevati bjp t gela. Mhanje ch dusrya samajache lok mothe karayche matr swatachya samajatil nako. Karan gharatil potraj, ziprya aahe na udya vba sambhalayla..mitla prashn..
मग मेवा कसा चाटता येणार
तुम्ही कोणत्या वेशात बसता ना स्त्री ना पुरुष मग अन्य 😂😂😂
अहो महाशय, तुमची स्व तचा पार्टी आहे तर तुम्ही मुबई मध्ये शरद पवार यांच्या पार्टी कडून निवडणूक का लढविली हे तुमच्या लक्षात आले नाही का
माने साहेब तुमच्यासारखे अनेक गल्ली बोळ्यात नेते आहेत पण त्यांचं स्वाभिमानाचे राजकारण नसत तर स्वतः पुरत आहे म्हणून तुम्ही राजकीय दृष्ट्या कुठे आहात याचे आकलन करा आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत च राहणार❤
आपला पक्ष कोणाच्या फंडावर चालतो हे पूर्ण महाराष्ट्र जानतो आपण कोणाचे च,..... आहात हे ही जाणतातच
Sahebancha paksh pan ahe 😂😂...
हे ऍड. सर्वजीत बनसोडे साहेब यांच्याशी बोलायला सांगा तात्काळ उत्तर मिळेल
भाऊ पळून जातील चांगले चांगले वंचित चया वाघाशी बोलेल तर
चुनो फिरसे वहि एकहि लिडर फिरसे आंबेडकर👉🙏 फिरसे आंबेडकर👉🙏 फिरसे आंबेडकर👉🙏 आमचा मुळ पाया वंचित बहुजन आघाडी🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे.वंचितांचा मसिहा मी एकटाच या भ्रमातून त्यांनी बाहेर पडायला हवं आणि सतत भाजपला मदत करण्याचं राजकारण थांबवायला हवं
Are bahu bangal bihar madhye koni bhajapala madat kelu re. Ani haane svatachi party asin dekhil tya sharad pavarachya parti sobat lathato chalala shikavayala 😅
आंबेडकरी राजकारणात मुस्लिम, ख्रिश्चन, शिख,पारसी,बौध्देत्तर दलित, ओबीसी, वंचित मराठा यांना सामावुन घेण्यास आंबेडकरवादी पुर्णपणे अपयशी ठरत आहेत. त्यावर नेते का चर्चा करत नाहीत. केवळ बौध्दांची मते उमेदवार निवडून निवडून येण्यासाठी पुरेसी नाहीत.
माने साहेब आपलं बरोबर आहे आपल्या समाजातील सर्व राजकीय पक्षांनी नेत्यांनी सर्व आंबेडकरी अनुयायांनी आंबेडकर चळवळ पुढे न्यायची असेल तर एकत्र आले पाहिजे
तरच आपण यशस्वी वाटचाल करू अन्यथा हे दुसायांच्या भरोष्यावरच आपल्याला अवलंबून राहावे लागेल
आपल्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाबद्दल आपल्याला सविनय जय भीम
जय
कांशीरामजी नंतर तुम्ही काय दिवे लावले हे ही स्पष्ट करा
माने साहेब आपण योग्य मत मांडत आहात. खर बोलल्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. ज्यांच्या अभ्यास नाही ते लोक वाट्टेल ते बोलतील. पण सत्य बोलले त्याबद्दल मनापासून आभार.
सर फार सुंदर विश्लेशन केले आपन ,मायावती आणि बालासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणा विपयी जे परखड पणे विचार मांडले , फार आवडले सर
सर आपण बीएसपी सोडून स्वतःचे नेतृत्व उभं करण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न करत आहात आनंदाची बाब आहे . समाजाचे लोकांचे काम करून नेतृत्व उभं राहू शकतं बाळासाहेबांवर टीका करून नाही कारण राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन तुम्हाला कुठल्या समाजाची चळवळ उभा करायची हे गेल्या विधानसभेचे इलेक्शनला राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन वरळी विधानसभेत तुम्ही उभे होतात याबाबत महाराष्ट्राला माहीत आहे आपण काय करू इच्छितात त्यामुळे आपण कितीही बाळासाहेबांवर टीका केली तरी अख्खा महाराष्ट्र बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे
Bhau, padadya magche satya janun ghya. Mayawati chya residence madhe mayawati chi bhet vhavi ya karita ratri 3 paryant mane saheb waiting hall madhe wait karat hote pn mayawati cha p a jo bramhan hota tyane mayawati shi bhet hou ch dili nahi..bahan ji meeting hai aas ch sarkh mhanat hota..shevti saheb parat aale ni ha nirnay ghetla. BRSP sthapan keli..
Sc, st chi aukat aahe ka netrutva nirman karnya chi.. karan kunitari varchadh hoil ya bhitine ka..?
आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबासोबत आहोत.
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद💐💐💐💐💐👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
प्रकाश आंबेडकर ओबीसी आणि मुस्लिम समाजाच्या मतांच्या मागे लागून हक्काचे मतदारांना गृहीत धरले म्हणून मतदारांनी त्यांना लोकसभेत सोडले..
वाड्राला वाचवण्यासाठी काँग्रेसने छत्तीसगड , मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये एकूण 66 जागा होत्या लोकसभेला काँग्रेसने२ जागा जिकल्या हि सर्व सेटलमेंट होती भाजपसोबत .
Bjp peksh Congress bari jay bheem jay savidhn
Good. News. Sar
एक दम बरोबर आहे आपली अंथरुन बघुन हात पाय पसरावीत चानक्ष पध्दतीने ओळखुन त्यांनी महाविकास आघाडी सोबत जायला पाहिजे होत
डॉ माने साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे आंबेडकरी चळवळ कशी संपत आली आहे, आणि याला जबाबदार कोण? आणि हे खरे मायावती आणि प्रकाश आंबेडकर अहंकारी नेते आहेत.सर, धन्यवाद.
खूप छान माने साहेब मि पण आंबेडकरांच्या घराण्याशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहे परंतु तुमची पुर्ण मुलाखत पाहिल्यावर मला आपण मांडलेली भूमिका आवडली कारण तुम्ही आणि आम्ही अमर राहणार नाही पण बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची असेल तर कुढे तरी दोन पावले मागे पुढे यायला पाहिजे बाबासाहेब आपल्या समाजाला बोललेत की शासनकर्ती जमात बना त्या मार्गाने आपण चालले पाहिजे आणि भविष्यात आंबेडकरी वीच्यांरांच्या पक्षांशी युती केली पाहिजे
तरच आपला समाज पुढे जाईल नाहीतर आपला समाज आर्थिकदृष्ट्या कमी पडत असल्यामुळे स्वबळावर पुढे जाऊ शकत नाही कारण ग्रामीण आणि शहरी भागात आपल्या उमेदवाराला इतर समाज ओबीसी आणि मराठा मतदान करत नाही बाबासाहेबांनी ज्यांना आरक्षण दिले देशाला संविधान दिले तेच इतर समाज आपल्याला सपोट करत नाही तो त्यांच्या स्वतःच्या हिताच्याच उमेदवाराला मतदान करतात
जय भीम जय बुद्ध जय शिवराय जय संविधान जय भारत
सुरेश माने यांनी ते स्वतःबीआरस पक्षाचे
अध्यक्ष असताना त्यांनी एनसीपी कडून
उमेदवारी घेऊन लढले शरद पवार यांची
तळी उचलणारे आंबेडकरी राजकारणाची चिंता वाहतात हे हास्यास्पदही व अतिशोयक्तीपूर्ण आहे...
शरद पवारा कडुन पाकिटावर बोलतो, घड्याळावर उभा राहुन शाहानपना शिकवतो
ग्रेट सर.
दलित राजकारण संपतय कारण दलित नेते स्वतः ला बाबासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागलेत, प्रकाश आंबेडकर पण.
ऍड. सुरेश माने स्वतः २०१९ ला वरळी मुंबई येथे NCP च्या सीटवर शिवसेना विरोधात ऊभे कसे राहिले आणि निवडून का नाही आले... त्याच NCP ने २०२४ ला त्याच शिवसेना सोबत हातमिळवणी केली... याच आकलन केलं आहे का त्यांनी...
बरोबर आहे ...प्रकाश आंबेडकर ला दुसरा बौद्ध नेता मोठा होऊ द्यायचा नाही आहे...म्हणून त्यांनी न मागता शाहू महाराज आणि सुप्रिया सुळे ला पाठिंबा दिला...पण बळवंत वानखेडे आणि वर्षा गायकवाड यांना दिला नाही...
Right
Yes this is corect speach...sir...🐘🐘🐘🐘🐘🙏🙏🙏🙏🙏
सुरेश माने सर गाबुळे सिद्ध झालेत 😄
पाच वर्ष प्रकाश आंबेडकर कांहीच करीत नाहीत असं म्हणणं माने सरांच चुकीचं आहे.ते अनेक आंदोलन करीत असतात विद्यार्थी आंदोलने, शेतकऱ्या बाबत आंदोलन करीत असतात.
Aandolane sarv ch kartat ho. Result ch kai te bola. Dolyat dhoolfek karne sope aste .
तुम्हाला बाळासाहेबांविषयी खूपच राग दिसतो @@VijayM-qy8nw
संपवण्यात तर तुझा मोठा हात अणि नंतर वर तोंड करून सांगतो पण...कालपर्यंत सुषमा अंधेरे पण लय विचारवंत झाली होती अणि नंतर मात्र ज्याला शिव्या घालत होती त्याचाच मांडीवर बसून पैशात खेळत आहे...आमचा नेता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤
Mane tumachya val u kikti
2019 मध्ये सुरेश माने आद.बाळासाहेब आंबेडकरांची साथ सोडून शरद पवार यांच्या कडे गेले तेच ना तुम्ही.
फक्त वंचित बहुजन आघाडी.
आद.अडवोकेट advo.बाळासाहेब आंबेडकर
जय भिम ❤❤❤
दलित शब्दापासून फारकत घ्यावी भारतातील बौद्ध । चा नेता कोन . ? महाराष्ट्रातील बौद्ध नेता कोन ? सधाच्या राजकारणात लोकशाही कि हुकुमशाही या विचारावर चर्चा व्हावी .
जबरदस्त,सर छान विश्लेषण ❤
माने साहेब लॉर्ड बुद्धा चैनल चे काय झाले हे पण बोला तुम्ही सर्व चतुर प्राणी बाळासाहेब असो आठवले असो किंवा गवई साहेब हे सर्व तुमचे भाऊ आहेत
तुम्ही प्रस्थापित पक्षांची गुलामी करणारे कोणाला शहाणपणा शिकवू नका
नमो बुद्धाय जयभीम ,
मला ह्या माने विषयी फार आदर होता .हा बहूजन समाज पार्टीत होता आणि ह्याला मायावती ने राज्यसभेत पाठविले नाही , म्हणून गरळ ओकतोय .मला फार वाईट वाटतं होत की बहूजन पार्टीत याला कां राज्यसभेत कां पाठवित नाही ऐवढा लरनेड माणुस पण काय म्हणावे आपल्या समाजात असेच लोक आहेत .हा माने वंचित का ज्याईन करीत नाही .बाळासाहेब तर नेहमीच राजकारणात दिसतात .महाराष्ट्रातील सगळेच लोक बाबासाहेबांच फोटो लावण्यात गर्व करतात .लबाड आहे हा माने आणि म्हणून मायावती ने याला याची जागा दाखवून दिली .
वास्तवीक ,शंभर टक्के बरोबर विश्लेषण.
Very nice ji.
ई व्हि एम हाटाव देश बचाव जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत शुद्र आणि आतिशुद्र मिळुन आर्यभट्ट ब्राम्हणांच्या गुलामीतून मुक्त व्हा महात्मा फुले काँग्रेस हे जळत घर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤
Jabardast
यांना आगोदर विचारा तुम्ही स्वतः चा पक्ष असताना वरळी मध्ये घड्याळ ह्या चिन्हावर निवडणूक लढली.तेव्हाच तुमची ताकद कळली समाजाला.
सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर .
आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची बदनामी करायला.
बि एस पी जरी सत्तेत बसली तरी भाजपा सोबत घेवून.
पाच वर्ष प्रकाश आंबेडकर काम करत नाही असे बोलणे चुकीचे आहे माने सर 20:34
ह्या मुलाखती मधील काही मुद्दे बरोबर आहेत, सहमत आहे,
पण मी वंचितचा हितचिंतक.
अप्रतिम विश्लेषण.
जयभीम साथियों, जय मूलनिवासी साथियों।
महाराष्ट के बौद्ध लोग और ऊनके संघटन बहुत ही विचित्र है।
सर्वांनाच फक्त राष्ट्रीय अध्यक्ष पद पाहिजे
समाज हित गेलं चूलीत
आमचे एकमेव नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाकी कोणी नाही.
बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं राजकारण आपण सगळेच जण मिळून का यशस्वी करुन दाखवत नाही ?
Karan Tyanna vatat ki aapan balasaheb sobat gelo tar tyanchi value Kami hoil,... Te Kontya party che national head nahi rahtil .... Sarvanna fakt awatacha swarth pahaycha ahe samajacha kuni vicharach nhi karat
तुमच आडनाव आंबेडकर नाय भांडवल नाही मग कांशीरामजीच्या मागेही काहीच नव्हते मग त्यांनी कसे काय यशस्वी राजकारण केले ते कसे यशस्वी झाले?
लयचं मार्मिक मांडणी केली माने साहेब. 🌹वास्तव बोलले. 💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
Tuzya pan golya samplya ahe
@@ravichakranarayan1086 तूं पागल खाण्यातुन घरी आलास कां.
की तिथंच आहें व्हरांड्यात ? खिचडी खात पडला आहेस काय.
💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
Only Vba
आगदी बरोबर आहे सर
खुशाल पणे आप आपल्या नेत्यांची भक्ती करा,पण भक्तीच्या नादात चळवळीचे वीश्लेशण करणे थांबवू नका...
बसपा टू बि आर एस असा प्रवास करुण आलेल्या प्रवाश्याला बाळासाहेबांविषयी अजिबात बोलू नये माने सर तुम्ही .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
2024च्या निवडणुकीत दलीत नेते घटना वाचवन्या साठी नही तर स्वताच्या स्वार्थ साधन्यासाठीच लढले
माने कुणी सोडले तूला. फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय शिवराय.
बंधुनो आपल्या समाजात अती दीडशहाणी, चुशिक्षीत, अडाणचोट विद्वान लोकांची कमी नाही आहे. 😂😂😂😂😂
Yes Sir,
Tyat mazi ni tumchi hi bhar padli aahe na..😂😂😂🎉🎉🎉🎉
@@VijayM-qy8nw No sir,
mazi ginati tyat karu naka. karan me "ambedkar" family var tika karnara itka baiman nahi ahe. Karan amhi tyancha Grandfather chya bhikevar jagatoy. te hote mhanun Aaj amhi mothya padavar ahot. amhi mareparyant gaddari karnar nahi.
2004 ला माने कुठे होते ? विदर्भात अस तस म्हणताय !
Excellent Sahab
सर्वना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधानातुन आरक्षण पाहिजे पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील वारसदार म्हणून राजकीय नेता बाळासाहेब आंबेडकर नको .कारण स्वता मि नेता कसा पटवून देण्यात प्रयत्न करत राहेचे आणि समाजाचे फुटीकरन करत राहेचे आणि मि नेता.
सुरेश माने आगोदर हे पण आगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या काम करत होते.आता ते त्यांना सोडून गेले .आणी बाळासाहेब आंबेडकर यांची ईकडे वाढत चालली आहे त्यामुळे ते टिका करणे साहजिकच आहे.
बी आर एस पी ला २०१९ ला लोकसभेत ३४०० मत मीळाली होती आणी २०२४ ला ५६२
Ha kamaal tya Sarvjeet Bansode yancha aahe..Bansode gele VBA t. Baghu pakyabhau kiti motth karto sarvjeet sahebanna.
अगदी सटीक विश्लेषण
दलित समाजाला या पार्टी चा कोणता फायदा झालात? ते सांगा. तो फायदा माने साहेबाना विरुद्ध पार्टी नी खोके दिलेत.. समाजात फूट पाडली. माने
सुरेश माने आपण बाळासाहेब, मायावती यांचे ईतके मोठे नाहीत,
Correct..
सुरेश माने सर आगदी परखड विचार मांडले आंबेडकरी राजकारन वाढाव अस कोनालाच वाटत नाही
माने सर, तुम्ही एक पार्टीचे अध्यक्ष असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या चिन्हावर का लढला होतात, हा प्रश्न कायम बौद्ध समाजाला पडला आहे.
Right sir
कोण हे ,यांना आपण ओळखत नाही
ही प्राध्यापकी कॉलेज मध्ये वापरा जनतेत नको
Prakash Ambedkar saheb yani samaja sathi bharpur yogdan Dil aahe he Ani det aasatat tumhi ugach tyancha Aapman Karu naka.
बरोबर आहे वंचित ला महाराष्ट् मधून हद्दपार करा 😡
जय वंचित बहुजन आघाडी