इंडी चॅट | मराठी माणसाच्या पतनाची कहाणी । Story of the fall of Maharashtra । Raju Parulekar । Indie
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #Podcast #RajuParulekar #Maharashtra
महाराष्ट्रात जे काही होतं, ते सर्व विकासासाठी. असं असतानाही महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्याही मागं का? नको त्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध का? सांगत आहेत ज्येष्ठ लेखक व विचारक, राजू परुळेकर.
व्हिडियोमधील पेंटिंग खरेदी करण्यासाठी ईमेल करा:
indiejournalindia@gmail.com
आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
For more stories, visit our website www.indiejourn...
Follow Indie Journal on social media:
Facebook: / indiejournal
Instagram: / indiejournal.in
Twitter: / indiejmag
मेंदूला मुंग्या आल्याचं पाहिजे ईतकं तर्कशुद्ध व मार्मिक विवेचन केले आहे थाबद्दल तुम्हा दोघांच्या खूप खूप आभार.
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
Karacha
@@demya3464mi ata comedy show baghane sodun dila karan mi ata modi che june speech aikto ani khup hasto😂
राजू सरना बोलवत रहा परत परत....वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्या ज्ञानात भर पडते त्यामुळे.. सर बोलतात पण खूप छान मुद्देसूद कोण एकाची बाजू न घेता.... Thank you 🙏 त्यासाठी तुमचे नी सर्व टीम चे
Correct 💯
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
पुण्यातील ठंडी बाबतीत अगदी सत्य आणि योग्य विषलेषन राजु पळुलेकर सरांनी केले आहे.
पळुलेकर नाही सर परुळेकर आहे आडनाव त्यांचे
राजू सरना बोलवत रहा परत परत....वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमच्या ज्ञानात खूप भर पडते .... Thank you
ज्या दिवशी महाराष्ट्रीयांनी मराठीत बोलणे सोडले, त्यादिवशी पतन सुरू झाले. आपली मुळे पुन्हा बांधण्याची वेळ आली आहे आणि पहिली पायरी म्हणजे नेहमी मराठीत बोलणे. ती एकता आपल्याला परत मिळवायची आहे.
बरोबर .. राज ठाकरे सुद्धा सलमान खानशी हिंदी तुन बोलतो. आणि आह्माला उपदेश करतो मराठी तुन बोलण्याचा..
त्यासाठी मराठी माणसाने परप्रांतीयांअेवजी मराठी माणसांशीच व्यवहार करायला हवेत. मराठी गोष्टींना प्राधान्य द्यायला हवा. "Vocal for Local" ह्याला मराठी अर्थाने गृहीत घ्यायला हवं, आणि अेकमेकांना आपल्या शक्ती आणि क्षमतेनुसार एकत्र घेऊन चालायला हवं. हिंदी चित्रपट हिंदी गाणी पाहणं बंद करायला हवं. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करायला हवं आणि मराठी संस्कृती जगाला दाखवायला हवी. जेव्हा मराठी माणूस मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा , मराठी माणसांवर, आणि महाराष्ट्राचा अभिमान दाखवणार तेव्हा सगळे दखल घेतील.
At 29:30, he cherry picks one incident of supposedly trees cut for Jain society
What a idiot way to link two topics
The Deep state (western forces) is hiding that due to eating extensive non veg food, demands lot of fresh water which goes in feeding those animals and lot of land is kept for eatable animals production.
This finally results in extensive global warming.
Also those who want to be non violent towards animals are blamed for all other fake stories.
The municipality must have gave permissions so first blame the municipality.
Entire Dwarka is illegally occupied by majjars and dargahs by cutting trees,
please do not forget that
Superb प्रबोधनकारक, मार्गदर्शक चर्चा!❤❤❤
नेहमी प्रमाणेच उत्क्रुष्ठ !❤❤❤
🙏🏻आदरणीय मा. श्रीयुत: राजू परुळेकर साहेबांचे चर्चसत्र म्हणजे एक कोणत्याही विषयावर विचारांची मेजवानीच असते सखोल विस्तृतपणे विश्लेषण, साहेब आपले मनःपूर्वक आभार 💐
परुळेकर सरांनी फार मार्मिक विश्लेषण केलं आहे ऐकायला वाईट वाटतं पण हे सत्य आहे
राजू सर बोलतात तेव्हा फक्त ऐकत राहावं वाटत
Khara aahe tumcha..he is someone who has read literature a lot, such heavy readers are always worth listening to, also his Marathi sweet to ears 😊
True
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
अगदी खरं आहे राजू सरांना नेहमी ऐकत रहावं असच वाटत विचाने खूप श्रीमंत असलेलं माणूस आहे
मी स्वतः प्रवासात बघितलं मोठमोठ्या डोंगरातुन रस्ते बनविले आहेत मला वाटल हा विकास नाही हा ऱ्हास आहे पृथ्वीचा
आपलं म्हणणं शम्बर नाही तर लाखो टक्के खरे आहे खरं आहे खरं आहे
अगदी बरोबर आहे
पण सर्वांच्या नजरेत तो विकास दिसतो हे दुर्दैव😢😢😢
Maharashtra cha demographics change kela jaatay. MH will be the first state where its original inhabitants will Become minority in their own State, whole population of North Indians will increase especially GJ, UP and Bihar:(
our retired politian, govt employees are responsible for it.@@finegentleman7820
पूर्वी मराठी कामगार हा वाचक होता, आता प्रेक्षक आहे. चित्रपटांचे म्हणाल तर मराठी चित्रपट सृष्टीचे छपरीकरण झाले त्यामुळे त्यांचा जनाधार गेला.
Was eagerly waiting for this kind of analysis. More news media and Marathi CZcams channels need to discuss these topics on priority, it's already too late and existing and past Marathi leaders after Sanyukta Maharashtra movement have caused heavy damage to Marathi cause leading to ouster of Marathi manoos from Mumbai, Thane and now Pune, Kolhapur and Konkan are next. Will watch the whole interview now. Extremely grateful to Mr. Prathamesh Patil and Raju Parulekar Sir for walking up a new path and having a need-of-the-moment discourse in the Marathi news space 🙏💯🙏
Most marathi actually going abroad cuz all jobs are taken by bihari/up/bangladeshi PPL as they work in cheap salaries. Even gujjus also leaving mumbai. In last 10 yrs 4.5 lac marathi, 2 lac gujjus and 60 ks sindhis left Mumbai and went abroad. Parsis are not much now only 20k parsis exist in Mumbai.
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
खरतर राजू परुळेकर यांना वरचेवर टीव्ही चॅनल्स नी बोलावलं पाहिजे ,abp माझा वर ,लोकमत,टीव्ही९वर ,साम वर रविवारी बोलावलं पाहिजे ,म्हंजे हे सगळे मराठी माणसं ऐकतील ,तुम्ही पण वरचे वर बोलवा त्यांना खूप ऐकण्यसारख सांगतात ते
जबरदस्तीने गुलाम करता येतं पण जबरदस्तीने स्वतंत्र करता येत नाही!
खूप चांगली माहिती मिळाली, कधी आम्ही भूतकाळ पहावा काही ज्येष्ठ, श्रेष्ठ माणसा माणसा बद्दल काही जाणून घ्याव धन्य वाद राजुजी आणि मुलाखत घेणारे खूपखूप आभारी ❤
शिक्षण आणि उद्योग हे प्रगतीचे साधन असेल तरी, सत्ता हे त्याचे केंद्र आहे, म्हणून बहुजनांनी प्रस्थापित नेतृत्व झुगारून स्वतः सत्तेत यावं.
कशातच काही नसणारा परुळेकर मराठी समाजाला विचारवंत वाटतो ही खूप मोठी शोकांतिका आहे
राजू सरांच्या विश्लेष्णाविषयी जसे सगळेच अचंबित होत आहेत तसा मी होत नाही कारण मी राजू सरांना बरंच ऐकलेलं आणि वाचलेलं आहे. त्यांच्या उच्चतम बुद्धिजीवी प्रतिवादात जो दाह आहे तो मी पचवू शकतो इतपत सक्षम मला त्यांच्याच विचारांनी केलं आहे. त्यांच्यावीषयी अधिक जेव्हा ते भेटतील तेव्हा बोलेल.
BTW प्रथमेश भाई तुझे शर्ट्स छान असतात. शर्ट्स एकच पॅटर्न चे फक्त कलर वेगळे असतात ❤️
महाराष्ट्र हे सर्वांच्या बाबतीत नेहमीच प्रगतीशील राज्य आहे.
Maharastra pragati Hindi sidar lokachi Par mahatava haye , marathi ha phokaye marnar thach husar ,karmath nahi ,
उत्तम एपिसोड. आपल्या चॅनलवर सुचेता दलाल ह्यांची मुलाखत घ्यावी. त्या उत्तम मराठी बोलतात.
मा. राजु परुळेकर हे महाराष्ट्र भूषण आहेत.समाजवादी माणूस, उत्तम माणूस
Raju Parulekar saheb kharach mothe intellectual aahet!!
Tyanche interview nehmi aikaave se vaattat aani prerit kartaat ki aapan pan samajasathi ashya margavar chalun aaple contribution karaave!!
Khup inspiring aahet Raju Parulekar sir!!
Tumche sarve interviews Sohit Mishra barobar, Indie chat var Bolta hindustan var utsuktene pahto…
Thank you sir for being there!!
अणाजी पंत म्हटल्यावर हे असेच होणार
सूर्याजी पिसाळ चि पिल्लवळ आज महाराजाचे नाव घेवून, औरगजेबचे राहिलेले अपुर्ण कार्य पूर्ण करण्याची सुपारी घेवून कार्य करत आहेत
@@umakantkulkarni8810सूर्याजी फितूर होता. याला समकालीन पुरावा दे.
@@umakantkulkarni8810बरोबर
खूप छान विचार आणि महाराष्ट्रवर खोल केलेलं विश्लेषण. मधम वर्गीय समाजावर केलेले समीक्षा आवडली.श्रमा शिवाय आलेली श्रमंती किंवा पैसा हा देशाचा विकास करू शकत नाही तर देशच्या पतनाची सुरवात करत आहे हें मला आवडलेली आणि पटलेलं विधान
मराठी लोकांच्यात खूप potential आहे खुप क्षमता आहे फक्त आपल्या मुलांनी गावं सोडली पाहीजेत तर खुप talent पुढे येईल. स्थलांतर हे खुप महत्वाचे आहे. उदा. अजिंक्य रहाणे, रजनीकांत, सयाजी शिंदे, अजय अतुल.
महाराष्ट्राचं खरं talent ग्रामीण भागात आहे
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏@@tejasnichit9580
@@tejasnichit9580bhau 100%खरं बोललास 🩵💯
पण त्याला हजारो वर्षांपासून पालखीचं फुटू दिली नाही, शाश्वत विचारसरणी ने.@@tejasnichit9580
खूपच सुंदर व वैचारिक मुलाखत!
परुळेकर सरांना व प्रथमेश सरांना मनापासून धन्यवाद!
पुन्हा एकदा संपूर्ण एपिसोड व्यवस्थित पहावा, इतके तर्कशुद्ध आणि सटीक विचार मांडले आहेत.
राजू परुळेकर सरांनी ह्या प्रश्नांवर जेष्ठ नेते शरद पवारांची मुलाखत घ्यावी ही विनंती. 🙏
पवार साहेब ज्येष्ठ फक्त वयाने बाकी ते मीडियाने मोठे केलेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे.
मराठी भाषा स्वतःची कोणी लिपी नाही जे असली पायजे. देवनागरी लिपी मराठी लिपी नाहीं च नाहीं.
मराठी भाषेला स्वत:ची लिपी आहे ती म्हणजे मोडी लिपी आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी पासून आहे परंतु नंतर त्या लिपीचा वापर सत्ताधारी लोकांनी पुढे बंद केला त्यामुळे मराठी भाषेचे अतोनात नुकसान झाले आहे
@@user-uz5cq4xo5h yedya Modi lipi marathi sathi hoti. Pan tya welchya commitee ne modi chi garaj nahi mhanun suchawale
मोडीलिपी काय आहे मग!!??
वाह्, खूपच छान सामाजिक विचार मंथन. चोर कुणाला म्हणावे? याची वैचारिक बूज राखणारा समाज लोप पावत आहे का? किंवा 'सुक्ष्म शाश्वत गोष्टी' ह्रदयात पाझरणारे मूल्य शिक्षण जोपासण्यात सध्याचे पालक, शिक्षक आणि नीतिमत्तेचा अभाव असलेले सरकार कमी पडताहेत का?
वाह. Fan zalo जबरा मी.
खरच तुमचा सारख्यांचे khup गरज आहे.
Khup सत्य बोलले.
जमीनीवर पाय ठेवून केलेल सत्यकथन मनात घर करून गेले .आभारी!
माझ्या दृष्टिकोनातून शेवटचा विचार जो मांडला त्या विचार केला तर देश सुखी होईल.
देशाचे सूत्रधार हे नेहमीच नैतिक व बुध्दीमान हवेत. याचाच अभाव आहे. म्हणून देश व या दुरावस्थेला आलाय.
खूपच छान चर्चा ....
बौधिक अधःपतन झालेल्या समाज मनाला मार्ग दाखवणारा बाण आहे ही मुलाखत.
महाराष्ट्राची आणि मराठी माणसाच्या अधोगती ल फक्त मराठी माणूस च जबाबदार आहे
Raju Parukelar is one of greatest logical,rational thinker of all time
आम्ही कुठे वहात चाललो आहोत विनाशाकडे
बुध्दीवंत समाज नाहीसा झालाय आमचे बरे वाईट हे राजकारणी ठरवू लागलेत
म्हणून ही आधोगती चालू आहे
Hat's off to you
Raju sir for being intellectually responsive
Prathamesh for being unique and pensive in questions ❤
भारत देशाचा युरेशियन विचारधारेमुळेच -हास झाला हे माञ नक्की.....चिञे,परुळेकर,सहस्ञबुद्धे सारखे आपवाद सोडले तर
फुले शाहू आंबेडकर काय मजा मारत होते का मग?
खुप धन्यवाद मुद्देसूद प्रश्न समाधान कारक चर्चा आणि असं मुद्दे विचारात बोलण होते आहे हेच खुप बर वाटलं २०२४ मध्ये सामज कूठे खचतो आहे किती वाईट विचारानं खतपाणी घातले जाते कुठे तरी समाज भरकटत चालला आहे कुणीतरी दखल घेतली जाते आहे हे बोलणेने बर वाटलं खुप खुप धन्यवाद सगळया चर्चा बाबत सर खुप सत्य कडू आणि आयुष्यत किती अंधार आहे हे सांगता आहेत
देवेंद्र फडणवीस आल्यापासून राजकारण समाजकारण पेशवाईवृत्तीने सुरु आहे.
Fadnavis wants a separate vidharbha from Maharashtra, so he doesn't care what happens to rest of Maharashtra. Responsibility solely lies with Thackerays and Pawars to work for Maharashtra's best interest, and they have failed to do so. Maharashtra's worst betrayal has come from its own Marathi leaders, after Sanyukta Maharashtra movement.
@@finegentleman7820kuch bhi, 😅
Bt vidharbha tarinkuthe pudhe jatoy😂😂@@finegentleman7820
बाळाजी पंत नातु व कंपुच्या कटकारस्थानामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संपुष्टात आले , बाळाजी पंताचे वारस तेच करत आहेत
Ho ho ekdum barobar ekdum barobar kasla hushar ani bhari manus ahe na fadnavis 😂
तुमचा हा कार्यक्रम पहाणे माझ्या साठी नेहमीच एक पर्वणी असते. मी तुमच्या येणार्या प्रत्येक नवीन भागाची वाट पहात असतो. खूप खूप धन्यवाद. तुमचे असे कार्यक्रम सतत यावेत म्हणून खूप आर्थिक मदत पण करावीशी वाटते पण मी तेवढा आर्थिकदृष्टय़ा सशक्त नाही तरी पण जमेल तशी मदत करत राहीन, पुन्हा एकदा धन्यवाद
अभ्यासपूर्ण विचार ऐकायला मिळाले आभारी आहे.
Raju sir has tremendous experience and irony is that he is using facts in his talk, without afraid of any one, hats off to him
मराठी भाषा अभिजात दर्जाचा विषय आला. मराठी चित्रपटसृष्टीच्या कलेवरावर हिंदी चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे.. हिंदी चित्रपटसृष्टीला मराठी माणसाने हातभार लावून मराठी चित्रपटसृष्टी मारण्यात पुढे आला आहे.
खरं कारण मराठी माणसं मराठी माणसांना कमी लेखतात
राजकारणात दळभद्री विचारांची लोकं आली की देशाला सुद्धा दळींद्री लागतेच.
खूप छान असेच असेच चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवत रहा. टीव्ही वर देखील असे प्रोग्राम करा म्हणजे जनसामान्यांपर्यंत असे विचार पोहोचतील. खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Am around 60+, while listening this discussion, I felt like I have lived all those references.. indeed it is necessary now to redefine terminologies like thief and honest, ethical and unethical... Etc. and imbibe those in upbringing of new generations... Thanks.
#Prathamesh_Patil & #Raju_Parulekar, thank you very much. Your discussions give me a perspective to view social events and other happenstances. You give a radically original different view to look at the things. Keep it up. More discussions and more analyses are welcome from you both.
Mr. Raju Parulekar must write a book - History of Maharashtra and current condition as influenced by social reformers.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चांगल्या घटनांमध्ये संघाच्या स्थापनेचा उल्लेख एकूण बरे वाटले.
me UK madhe rahayla alo 2 varshanpurvi,
mala nehmi asa prashna padaycha ki UK bharatapeksha pragat aahe pan yanchi ghara ashi dagdi kashi?
ti dagdachi asun sudhdha khoop chaan vataychi. tyat rahavasa vataycha.
ani trust me ithe je bharatiya lok rahtat te gholka karun rahtat, ani te jya parisaraat rahtat tikadchi swachchata ani english lok rahtat tya parisaratli swachchata yaat jamin asmanaacha farak aahe.
Waaeet watta ki ase ka aahet bharatiya lok?
ya sanvaadamadhun tyacha uttar kaay asava yacha thodasa andaaj alaa.
please ya topic var ek sakhol discussion kara Parulekaran barobar.
Thank you
राजू सर great प्रबोधन ❤
I don’t feel guilty about myself while watching CZcams and using Social Media for so much time. Your discussion always enriches me. Thanks for creating such content. ❤❤❤❤❤
अनुत्पादक वांझोटी चर्चा! शून्य किंमत!
खूप छान विचार मांडले सर आपण.
ज्ञान भंडार !राजूसर
एपिसोड उत्तम …
मूल्य घसरलेल्या महाराष्ट्राच अधपतन मध्यम वर्गाच देवभोळेपण तोही डांबीस ..
हे पहाता मराठी सिनेमा कलाकार
ज्यांना धड एक वाक्य मराठीत बोलता येत नाही …
संघाची चलती आहे ह्यात ..
तोवर ..
आला आला संघ 😂
29:30
शाकाहार याचा संबंध अहिंसा या अध्यात्मिक मुल्या शी आहे.
निसर्गात शाकाहार असं काही नसतं तर निसर्गात कोणी प्राणी कपडे ही घालतं नाहीत.
अहिंसे बदल समजुन घेण्यासाठी आचार्य प्रशांत यांना ऐका.
विषारी धारकरी बनण्यापेक्षा प्रेमळ वारकरी बना 🎉💐🙏
It's a excellent analysis of the Marathi man by honourable Raju Parulekar. Thank you.
करेक्ट! cultural base नसलेल्या लोकांच्या हातात पैसा आला त्यामुळे र्हासाला गती मिळाली. अगदी खरंय.
सर्वच स्तरावर अध:पतन चालू आहे. अभिजन आणि बहुजन हा वाद देखील चालू आहे. महाराष्ट्रात साहित्य संमेलन एक सवर्ण, दलित, आदिवासी येवढ्या प्रकारची भरतात. सरकारी अनुदान मात्र सवर्ण साहित्य संमेलनाला दिले जाते. बहुजन वर्गाच्या व्यथा सवर्ण ज्या दिवशी समजून घेतील तो सुदिन.
हो सवर्ण ही मेहनतीने पुढे आहेत. दोघांनी एकत्र यावे
Actually fall of Maharashtra & so as Marathi people begins in the so called Secular Congress rule after 1960,more precisely to say when Yashwantrao was in the power as he felt Nehru is so important & at higher level than that of Maharashtra/Marathi peoples & always bowed his head in front of Nehru.
No the real decay started because of Vasantrao Naik who was a man of the industrialists and who wiped out or stopped in the way or fractured the Indian Left comprising of the Communists and PWP. These parties ceased to be a force to reckon in the State of Maharashtra which is sad because these parties played a pivotal role in Samyukta Maharashtra movement. And he did nothing to the RSS. It is a shame that such a man could be the Chief Minister of Maharashtra for 11 years, still the longest serving Chief Minister.
काही मुद्दे बिनतोड मांडले परुळेकरांनी. काही मात्र अपेक्षेनुसार पूर्वग्रहदुषित वाटले. प्रथमेशने उत्तम प्रश्न विचारले, पण छुप्या जातीयवादाचा वास त्यालाही पूर्णपणे लपवता आला नाही.
भाषावार प्रांतरचना करण्याचे ठरल्यावर महाराष्ट्राला गुजरात बरोबर द्विभाषिक राज्य काॅंग्रेसने केले. पण काॅंग्रेस नेते चुपचाप बसले.नंतरच्या लढ्यात इतर पक्षांचा समावेश होता. पण महाराष्ट्र निर्मिती नंतर निर्लज्ज पणे श्रेय घेतले. त्यानंतर त्या पक्षांने केंद्राची गुलामगिरी केली,ते विसरलात का?
Make interview with raju parulekar on art, art film and philosophy
Great Analysis
Raju Parulekar saaheb tumhala sakshtang namaskar, kay vichar ahet tumche 🙏
सर
तुम्ही खरच खूप ग्रेट आहात.
मला तुमची प्रत्येक मुलाखत आवडे.
जय शिवराय, जय भीम.
झाला गेला त्यातून आता आपण महाराष्ट्रीय लोकांनी धडा घेणं गरजेचं आहे.
आपली भाषा टिकवायची असेल तर सगळ्यांशी मराठीतच बोलायला चालू करा, समोरच्याच्या भाषेत बोलून त्यांना इथे बस्तान बसवयाला मदत करू नका. समोरचा त्याचा राज्य सोडून पण तो त्याची भाषा सोडत नाही मग आपणही आपली भाषा सोडू नका.
द्वितीय हिंदी चित्पटसृष्टी आपल्या राज्यातून हद्दपार करणे
तृतीय आपल्या राष्ट्रातून परप्रांतिय हाकलणे
तरच आपला हे राष्ट्र टिकेल
मराठी भाषा, विचारवंत आणि त्यांचे विचार, मराठी साहित्य, सामाजिक चळवळी, संस्कृती, खाद्य संस्कृती , शिक्षण ह्यावर मराठी माणसांनी नेहमी जुळलेले असावी.
राजु सर तुम्ही प्रविण तरडे सर किंवा मराठी चित्रपट निर्माते कोणाशी ही संपर्क साधून आपले विचार माडावे. व तसे चित्रपट प्रदर्शित करण्यात योग्य ते मार्गदर्शन करावे हि विनंती आहे.🙏
तरडे बोगस आहे
अतिशय प्रगल्भ विचार मंथन मन सुखावून गेले❤❤❤❤❤
राजु परुळेकर सरांना कितीही ऐकले तरी मन भरत नाही
राजू सर 2017 महजे जेव्हा पासून सत्तेवर फडणवीस आले तेव्हा पासून हे राज्य पन्नास वर्षे मागे गेला अजुन किती वर्ष राहील याचा अंदाज नाही वाट लावली या माणसाने
राजू परुळेकर - एक खुप तर्कशुद्ध विवेचक!!
Veey nice i enjoyed and gained value alot 😊
चर्चा भरकटल्या सारखी वाटते.
तोच तर उद्देश आहे .
मराठी लोकांनी आपापसात लाऊन द्यायची.
इंग्रजांनी शिकवलं आहे फोडा आणि झोडा .
खूप छान ❤, दृष्टिकोन बदलवनारी मुलाखत
कष्ट, प्रामाणिकपणा, टिकून रहाणे यावर वास्तव सांगायला हवे
ESG governance साठी खूप स्कोप आहे. आपल्या india मध्ये या बद्दल कोणीही बोलत नाही. खूप colleges मध्ये यावर अभ्यास क्रम नाही.
बहुजन वाद येऊ द्या
Looking at many of the comments, i realized the "poverty of philosophy" quoted by Shri Parulekar.
राजू परुळेकर..
दांभिक वाटला.
हिंदुत्व म्हणजे असलं काहीही नसतं म्हणजे काय??
स्वतःलाच हुशार इंटलेच्युअल म्हणवून घेणं हे अति झालं. साधू म्हणाले अस कोट करून...
वाऱ्याच्या दिशेने वळतो...
हजारे ह्यांच्या आंदोलनात पुढे होता.
मला तरी मुलाखत ना शेंडा ना बुडखा असंही वाटली.
बौद्धिक पात्रता नसताना कशाला मुलाखत पाहण्यात वेळ वाया घालवला तू शेंबडे
हिंदुत्वाला काही तत्त्व्ञानात्मक आधार नाही. ते फक्त मुस्लिम द्वेष आणि ब्राम्हणांचे वर्चस्व ह्यासाठी बनलेल घोंगडं आहे.
University of Raju Parulekar
Not any of the Marathi thinker but only Gurudev Rabindranath Tagore can a mentor of Modern. Marathi Sanskruti.
मानसिक रुग्ण आहे..... कसलं पतन.... Maharashtra चा आलेख उंचावत आहे.... येडे काहि चर्चा करतात....
धन्यवाद प्रथमेश आणि राजू सर...
अत्यंत मर्मभेदी विश्लेषण
गणोजी शिर्के का दिसत नाही? अनाजी पंत दिसतो मग कवी कलश का दिसत नाही???
रामदास स्वामी आणि रंगनाथ स्वामी हे पण दिसत नाही . अण्णाजी पंत का दिसतो याला कारण त्यांचे डोक्यातले कंटिन्यू चालणारे षडयंत्र..
सरळ सांगा , लोकसंख्या व काही शहरात IT वाल्या माध्यमवर्गाकडे पैसे आल्यामुळे प्रॉब्लेम झाले आहेत .
खूप छान विचार आणि मुलाखत 👌🙌
very informative and insightful sir
बापरे, किती सुंदर विचार.
परखड. अभ्यासपूर्ण विवेचन.
Negative... negative.... Negative..... Sirf Negative chalta hai market me...
26:55 khup haslo 😂 hya var
मी १० वर्षाचा मुलगा आहे. मला इंडिया जर्नल कार्टून खूप आवडते... 😮................मला रात्री झोप येत नाही तेव्हा आई इंडी जर्नल कार्टून लाऊन झोपी जाते.. त्यात परुळेकर नावाचा कार्टून आहे मला तो खूप आवडतो ❤. I love u India journal. CARTOON ❤
Bollywood shift in uttar pradesh. Please sir make episode.
खूपच छान विश्लेषण