Hajj Pilgrimage दरम्यान Saudi Arabia मध्ये इतक्या Pilgrims चा मृत्यू का झाला?
Vložit
- čas přidán 24. 06. 2024
- #BBCMarathi #Hajj #saudiarabia #pilgrim #HajjDeaths #SaudiArabia #Heatwave #HeatwaveDeaths
यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान किमान 1301 जणांचा मृत्यू झाला, अनधिकृतरित्या आलेले हे यात्रेकरू कडक उन्हामध्ये मोठं अंतर चालल्याचं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आलंय.
यावर्षीची हज यात्रा पार पडली तेव्हा तापमान अनेकदा 50 डिग्रीजपेक्षाही जास्त होतं.
यात्रेदरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी 75% लोकांकडे तिथे असण्यासाठीचं परमिट नव्हतं आणि पुरेसा आडोसा नसताना ते थेट उन्हामध्ये चालल्याचं सौदी अरेबियाची वृत्तसंस्था SPAने म्हटलंय. यापैकी काहीजण वयस्कर होते, आधीपासून आजारी होते, असंही सांगण्यात आलंय.
उन्हापासून असणारे धोके काय आहेत आणि ते कसे टाळायचे याबद्दलची जागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, असं सौदीचे आरोग्य मंत्री फहाद अल्-जलाजेल यांनी म्हटलंय.
अधिकृत परवाना नसणाऱ्या 1 लाख 40 हजारांपे७ा जास्त यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले असून यापैकी काही अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलंय.
परवान्याशिवाय येणाऱ्या प्रवाशांसाठी हज यात्रा अधिक सुरक्षित न केल्याची टीका जगभरातून सौदीवर करण्यात येतेय.
हज ही एक वार्षिक यात्रा आहे ज्यासाठी मुस्लीम दरवर्षी मक्केला जातात. यावर्षीच्या हज यात्रेत 18 लाख यात्रेकरूंनी भाग घेतल्याचं सौदी अरेबियाने म्हटलंय. मग यावर्षी इतक्या भाविकांचा मृत्यू होण्यामागे काय कारणं आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - गुलशन वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
हाच प्रकार एखाद्या हिंदुंच्या यात्रे दरम्यान अथवा उत्सवात घडला असता तर बीबीसी न्युज मराठीने लगेच प्रपोगंडा न्युज बनवून त्या घटनेला मोदीजी आणि भाजप कशी जबाबदार आहे हे दाखवायचा प्रयत्न केला असता.
हा
तू शेण खातो का 😢
ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
हा तर हज यात्रा होती
पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢
@@puredesi6278tu goo khatos to pan dukracha puncture putra
This guy is perfect example of Brainwashed 🤣...
😂 डोक्यावर पडलेलं दिसतंय तुम्ही bbc ने सौदी साम्राज्य ला जबाबदार धरले आहे पहा परत एकदा बातमी
त्यात बायका बिचाऱ्या काळे बुरखे घालून फिरतात.. अजून गर्मी.. Kazakhstan ने बुरखा बंदी केली जो योग्य निर्णय आहे.. काळानुसार बदल पाहिजे
भाई कझाकिस्तान मध्ये बंदी नाही केली तुमच्या मर्जी प्रमाणे वापरा असं कायदा आहे
@@Jaffy...d म्हणजेच मनाप्रमाणे राहण्याची मर्जी... यालाच माणुसकी धर्म म्हणतात.. माणुसकी धर्मच श्रेष्ठ बाकी सर्व धर्म बंद करा
असवाल वस्त्र
एवढे लोक श्वासोच्छ्वास घेणे अवघड आणि रोगराई महामारी होणे साहजिकच आहे.
अति धर्मभोळेपणा जीवावर बेततो,मग तुम्ही कुंभ मेळा करा किंवा हज यात्रा .
जत्रा यात्रा करून देव भेटत नाही वा पुण्यही मिळत नाही फक्त क्षणिक समाधान लाभते.
Hajjj vegla asta bhava
@@faizansheikh7394 there is no god... brother 🙏🏼
@@faizansheikh7394 काही वेगळं नाही...धर्म वेडेपणा आहे सर्व...आज विज्ञान च युग आहे..जरा आजच्या काळात जगा. या मजहबी गोष्टी फक्त मूर्खपणा आहे...
@@dhirajjadhav29 Tumcha mahiti nahi ,
Pan amcha hajjj hajj ahe Te amalch kadta
@@Ganesh_Jadhav7 Ok ,
Amcha aahe Mitra God
काय तो धर्म काय ती यात्रा काय त्यांचा आहार
काय ती वागणूक
मतांसाठी या लोकांना चढवून ठेवलंय
TUMICH RESPONSIBLE AAHAT ...HAAKLUN KA NAHI DILA TYANNA 47 MADHE ..ATA BASA RADAT
नशीब तिथे आमचा 1 नंबर CM सारखा माणूस नव्हता.
खूपच लवकर आणलात व्हिडिओ..लोकांच्या विस्मरणातून गेल्या नंतर...
जर एखाद्या मंदिरात चेंगराचेंगरी होवून मृत्यु झाले असते तर लगेच प्राईम टाईम वर चालवला असता फक्त एवढे दाखवण्यासाठी की "मंदिरात पण देवासमोर भक्तांचा जीव जातो"...
"आता अल्लाह नाही वाचवू शकला त्याच्या भक्तांना असा टायटल द्याची हिम्मत ठेवा..."
तू शेण खातो का 😢
ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
हा तर हज यात्रा होती
पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢
@@puredesi6278 ARBI GULAM SARKHA G00 KHATOY ...ARE YEDYA ARBI GULAM ..SWATACHYA DESHACHI BADNAMI KARTOY KARAN TULA ARABI MALAK JAAST AVADTO ... MHANUN TUMHALA GADDAR MHANTAT ..ANI TUMI AAHAT .SHETKARI CHA KAAM AHE SHETAT BSDCHYA FIRAYLA NAHI GELA TO TITHE MC
@@puredesi6278 पण तू नक्कीच वाळवंटात जावून उंटाच मल खात असणार. अरे माकडा, मी कोणत्याच सरकार बद्दल बोललो का? माझा विषय बीबीसी चा पक्षपाती, दांभिकता, हिंदूद्वेष आणि मुस्लिम तुष्टीकरण दाखवून द्याचा एवढाच आहे. आणि सरकारवर टीका करायला मी कोणाशी बांधील नाही. भारतात या वर्षी १०० लोक मेली उष्माघातामुळे आणि हज यात्रेच्या २-४ दिवसात १५००. तुला घरच्यांनी शाळेत घातले नाही वाटत फक्त मोबाईल घेवून दिला..
शिकला असता तर अक्कल आली असती तुला..
जर अल्लाह अस्तित्वात असता तर त्याने सूर्याची गर्मी कमी का नाही केली. लोक एवढी तडफडून मेली...काय दोष होता त्यांचा. ज्याची दिवसातून ५ वेळा आठवण काढली त्याला एकदापण या १५०० लोकांची आठवण नाही आली, दया नाही आली...😔
अतिशय योग्य बोला भावू तुम्ही
@@puredesi6278 पण तू नक्कीच वाळवंटात जावून उंटाच मल खात असणार. अरे माकडा, मी कोणत्याच सरकार बद्दल बोललो का? माझा विषय बीबीसी चा पक्षपाती, दांभिकता आणि हिंदूद्वेष आणि मुस्लिम तुष्टीकरण दाखवून द्याचा एवढाच आहे. आणि सरकारवर टीका करायला मी कोणाशी बांधील नाही. भारतात या वर्षी १०० लोक मेली उष्माघातामुळे आणि हज यात्रेच्या २-४ दिवसात १५००. तुला घरच्यांनी शाळेत घातले नाही वाटत फक्त मोबाईल घेवून दिला..
शिकला असता तर अक्कल आली असती तुला..
जर अल्लाह अस्तित्वात असता तर त्याने सूर्याची गर्मी कमी का नाही केली. लोक एवढी तडफडून मेली...काय दोष होता त्यांचा. ज्याची दिवसातून ५ वेळा आठवण काढली त्याला एकदापण या १५०० लोकांची आठवण नाही आली, दया नाही आली...
मला वाटते इतर देशांतील यात्रेकरूंना हज येथे मरण येणं आणि तिथेच दफन करण्यात येणं यासारखं दुर्दैव नाही.ज्या मायभूमीत आपण जन्मलो,वाढलो,आख्ख जीवन व्यतीत केलो त्या मायभुमीला अखेरच्या क्षणी पारखं होऊन परमुल्खात दफन होउन बसणं खरच खूप वाईट आहे.
He tuz mat asel
तू शेण खातो का 😢
ह्या न्यूज मध्ये बीबीसी नी सौदी सरकारला पण जबाबदार केला ,
हा तर हज यात्रा होती
पण भारतात ह्या उष्णेतून किती माणस मेली , किती तरी शेतकरी मेले ,,
तुझ्या डोक्यात मेंदू असेल आणि मेंदू मध्ये अक्कल नावाचा सॉफ्टवेअर असेल तर पहले याचा वापर कर😢😢
कुठे पण दफन होऊ दे , धर्तित दफन करता , हवेत उडवत नाही , किंवा जाडत पण नाही ,
He tu Hindu mhanun tula janmbhumi ch koutuk pan Muslimana janmbhumi ha mudda Goun ahe mitra hach farak purogamyana lakshat yet nahi he durdaiv ahe deshach😅
उष्माघात नाही कर्माचे फळ #अमरनाथ_यात्रेकरूवर_हल्ला केला लाड्यानी त्याचंच फळं मिळाले ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Landa changlach chadla mag hindu vr😂😂😂
कर्माचे फळ 👌बरोबर आहे
2013 मधे केदारनाथ प्रलय झाले ते एकदम भारी चांगले झाले होते बरीच डूक्र मेलि होती😅😅😅😅😅
@@Jaybhimindian421 ,😂😂😂
Hovu de.
Soudi should be learn how to control n management from Tirupati Tirumala Devasthanam... Proud to Hindu...
Vaishnodevi, amarnath yatra aur etc. jaise place pe jb koi hindu marta hai tb to musalman khush nhi hota... Yahi to tum me aur ham me fark hai..
India me bhi heatstroke se log mar rhe hai
Nice advice but hajj pilgrimage is of a very large scale nearly 2 million at ONE place at ONE time in ONE clothes Saudi Arabia has very good management but this is unfortunate
@@footballmania6979 brother, death is not a subject of celebration.
Aur wo Banda kaha khush ho raha hai? He is just putting his opinion. Usne ye to nahi kaha ki chalo, achha hua, celebrate karte hai!
Tumhara majhab, humara majhab ye band karo yaar.
@@user-rh7nn5nc1kMai dekh raha hu social media pr jo hindu is incident ka bhi mazak uda rhe hai. mujhe ek baat btao... Kya india me heatstroke se log nhi mar rhe hai?? Jb ki wo kisi bheed wale jagah me nhi gye the... Aur rahi baat saudi arabia ki to wo ek registani desh hai jaha 12 mahine dhoop hi rahti hai. Aur haj ke mahine me sirf ek desh k log nahi aate poore duniya se log mecca aate hai. Aur jaahir baat hai ki bhid hogi aur Waha safa aur marwa naam ke do pahad hai un pahado ke 7 chakkar lagane hote hai aur upar se tej garmi. Aur jyada tar waha buzurg log hai isi wajah se itni maute hui hai... Aur rahi baat management ki saudi ki management ki comparison india ke kisi bhi religious place walo se aap kro hi mat...
नुसती यात्रा करण्यापेक्षा प्रत्येक यात्रेकरूने सौदी अरब मध्ये एक झाड लावले पाहिजे...
Tithe already khup facilities ahet. It's a rich country. He sagle mosque chya aat zale ahe.
आपल्याला काय घेणे देणे आहे
Tu khup shahani aahes..........
Ti sarv manasech hoti ....tuzhyasarakhi.
@@Ganesh_Jadhav7दुर्दैवाने त्या समाजाचे लोक इतरांना माणसं नाही मनात, म्हणून त्यांच्या बद्दल सहानुभूती नाही वाटत..
आपल्या ईकडेही दरवर्षी तापमान वाढत आहे. त्यामुळे आपण आत्ताच जागे होऊन झाडे लावली नाही तर आपल्यावरही हीच वेळ येऊ शकते. जागे व्हा
आम्हा हिंदू ना काही देणंघेणं नाही
Khara aahe amha kaay yanchyachi
Fakt 1300 mele, ajun jast 2 lakh mele pahije hote
Iske piche bjp ka hat hai 😂
हिंदू धर्मासोबत भारतात असे घडले असते तर बीबीसी हिंदूंवर दया दाखवेल का?
👍
सर्वजण सुखरूप पोहोचावेत आपल्या घरी. जय श्री राम 🙏🏼🚩जय हिंद 🇮🇳
एवढे यात्री एकत्र आल्यावर काय होणार त्यात सौदी हा उच्च तापमान असणारा देश तस त्यांनी चांगलच व्यवस्थापन केले आहे आपल्या इथे असते तर किमान तेरा हजार मेले असते असूद्या ते काही नाही झाले ते खूप वाईट झाले देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना
Good, very nice message. ❤
त्यांचा डोक्यावर बर्फ पूरविला नाहीं
Tyana maran deva charni ala ya pekshya kay bhagya pahije ❤
Climate change is main reason. I pray heartly condolence. Big concentration of people & their age also factor.
Oh thank you may Allah bless you ❤
@@Ali_kazi_mumbai BUT ALLA DIDNT BLESS THEM
हे जर भारतात घडले असते तर मोदी वर मीडिया विरोधी पक्ष च नव्हे तर जनता ही तुटून पडली अस्ती
कुछ फरक नही पड़ता बहुत पड़े रहते है 10और 12पक्का
Climate change. Support a cause. PLANT A TREE, PLANT A LIFE.
India made jithe 50c peksha jast temperature aslyas bandi ghalavi.
प्रकृति से पंगा सगळ्या देशानी झाडे लावण्यासाठी पुढाकर घेणे जरुरी आहे
Really sad news.. Govt has good money but steps to be taken for their safety.. Apli loka pan jatat dar varshi
Ani bhakti suru zali
Bhaktanchi khushi disat aahe
लाहौल विलाकुवत, यह इस्लाम के खिलाफ़ है .....
इतर धर्माच्या तीर्थ यात्रेकरूंना मारल्यावर असेच होणार, कर्माचे फळ आहेत दुसरे काही नाही, देव आहे तोच करवतोय
जय श्रीराम ❤ अल्लाह व परमात्मा बघतोय
प्राण्यांबाबत ( गाय म्हैस कोंबडा कोंबडी बकरा बकरी) त्यांचे लॉजिक असे आहे की उपर वालेने खाणे केलिये बनाया है तो वो अटॉमैटीक बनता रहता है
तसेच काही लोकांची तादात आपोआप च खुपच वाढते त्यामूळे 100 मेले की 500 तयार होतात
उदाहरण:- सध्याचे लंडन uk आणि बाकी देश😢😢😢😢😢
ते काय भारताचे लोक नाही पाणी रस्त्यावर घेऊन उभ राहायला भारतात रेल्वेत सरकारी दवाखाने फ्री राशन सगळे काळे पोतेच असतात फुकट मिळत तिकड यांना कुणी पाणीही दिल नाही मग काय झाले ओला उबर ला प्यारे
Shetkari aatmhatya per baat karo
Kya fayda jab aapka aallh hi nahi bacha paya
Global warming
मोदी जी ने कराया 😂😂
Jannat ko pyaare ho gaye. 72 noor milengi ab. 😂😂
Saudi giving false news no reason ellegal yatra
वैष्णौदेवी आणि अमरनाथचा पाप फेडून घेतलं देवाने😂😂
हर हर महादेव...मक्केश्वर महादेव 🔱💫🚩
कुदरत का निजाम 😂
खुदा कहर बरसा रहा है l
Al Jazeera manthnar bjp and hindu loka mula zale. 😂😂😂😂
Aalla ko pyare ho gaye
Bbc la lay dukkh jhale aahe😂😂
❤❤❤ab ayega maja😂😂😂 Allah inki hifajat karega😂😂
Hindu bhavikanvr tr aatngi hmle kele jatat
If mecca itself in such a kinda hell, what kinda heaven it will offer after death 😂😂👍
This done by bjp and rss 😡😡
पशु पक्षी प्राणी यावर दया करा
कारण उष्माघात नाही..😂😂😂
त्यांनी वेळेत नमाज पठण केले नसेल
म्हणून मेले असतील😂
You are Un educated
Maqsad pura hua