Ranjit Savarkar Majha Katta: सावरकरांच्या स्ट्रॅटेजीवर सर्वात मोठा एक्स रे, सर्वात मोठे दावे
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- #abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #RanjitSavarkar #bjp #rahulgandhi #congress
Ranjit Savarkar Majha Katta: सावरकरांच्या स्ट्रॅटेजीवर सर्वात मोठा एक्स रे, सर्वात मोठे दावे
Ranjit Savarkar On Majha Katta: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Swatantraveer savarkar) नातू रणजित सावरकर हे नेहमीच त्यांच्या थेट बोलण्यामुळं आणि दाव्यांमुळं चर्चेत असतात. याच रणजित सावरकर यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी रणजित सावरकर यांनी अनेक दावे करत काँग्रेस, महात्मा गांधी, पंडित नेहरुंवर टीका केली आहे. ज्यावेळी सावरकर समाजातून जातीभेद नष्ट करण्यासाठी झटत होते तेव्हा गांधीजी चातुर्वर्णाच्या बाजूने विचार करत होते, असं रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यांच्या क्रांतिकार्यात सहभागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पोलीसांच्या फाईलमध्ये दफन झालेले सगळे जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा, सत्य समोर येईल असाही दावा रणजित सावरकर यांनी केला आहे. नेहरुंनीच फाळणी मान्य केली असल्याचा दावा देखील रणजित सावरकरांनी केला. सावरकर अखंड भारतासाठी भांडत होते, असंही ते म्हणाले.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
माझा कट्टा वाल्यांचे मुद्दे रणजित सावरकरांनी पुराव्यानिशी खोडून काढले या बद्दल रणजित सावरकरांना खुप खुप धन्यवाद आणि माझा कट्टा वाल्यांमुळे रणजित सावरकर आम्हाला समजले म्हणुन आणि तुमचे फालतु प्रस्न आवडले नाही तरीही माझा कट्टा वाल्यांना धन्यवाद.
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
निर्भिड सावरकरांचे निर्भिड नातू🙏
वीर सावरकरांना समजून घेण्याची काही नेत्यांची लायकी नाही.... जय श्री राम...🚩🚩🚩
Nastik savarkar aani jai shree ram
@@rushiraul4084 मी नास्तिक नाही....
हलकट मनोवृत्तीने विचारलेल्या हलकट प्रश्नांना अत्यंत सुंदर उत्तरे...
अतिशय योग्य भाषेत राजीव खांडेकरच्या आणि त्याच्या सह्का-यांबद्दल मत व्यक्त केल आहे.
@@sunitamundhe4791 अगदी बरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शरद पोंक्षे कडून आम्हाला आता भरपूर माहिती मिळाली . पण पंडीत नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विषयी लहानपणापासून खेडेगावातून जुन्या लोंकाकडून मिळालेली सर्व माहीती रणजित सावरकरांनी सांगितलेल्या माहितीशी मिळती जुळती आहे. राजीव खांडेकरच्या आणि त्यांच्या सह्का-यांचे प्रश्न ऐकून वाटत होतं कीती फालतू प्रस्न विचारतात. राजीव खांडेकरच्या आणि त्यांच्या सह्का-यांकडून अशी अपेक्षा नव्हती.
P p
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
@@user-tc1bu6mx7p यहां पर तुमने सबसे ग्रेट छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिखा है।
उन्होंने कई बार औरंगजेब आदिलशाह अफजलखान इनको ऐसे खत भेजे हुवे है, इसलिए नही के वो डरे थे, वो स्ट्रेटजी होती है।
बुद्धि होती तो समझ जाते।
खांडेकर आणि मंडळी ठरवून अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय पण सावरकरांनी अप्रतिम झोडलंय
थंडपणे.
ग्रेट 🙏
अप्रतिम
ऐतिहासिक महापुरुषांच्या घरात जन्मलेले व इतिहासाचा अभ्यास असणारे वंशज हा अतिशय दुर्मिळ योग म्हणजे रणजित सावरकर.
चहा बिस्कीट वाला आज जास्त बोलुच शकला नाही .हेच तुमच यश आहे रणजित जी
He is just Bakwas
When Sun Rises these ligh worm and owls hide Their faces in darkness.
These Journalist are owls and snakes
ज्ञानदा कदम व खांडेकर यांनी राहुल गांधी यांची या विषयावर मुलाखत घेण्याची हिम्मत दाखवुन तुम्ही पक्षपाती नाहीत हे दाखवण्यासाठी सावरकर विरोधात जे पुरावे असतील ते ते घेवुन येण्यास सांगावे
खुप छान रणजित सावरकर जी !! मुर्खांना सडेतोड उत्तरे दिलीत !!
राजीव खांडेकर जस काय वीर सावरकरांच्या सहवासात होता आणि ह्याला सर्व काही 100 %माहिती आहे अशा आविर्भावात प्रश्न विचारतो.
Ha Pappu ch Sheput
Halvit Aahe 😂😂😂
स्व.सावरकर महान होते आहे आणि रहाणार 👍🥳🎉
ही मुलाखत दाखवल्याबद्दल 'माझा कट्टा'चे आभार.सर्व व्रुतवाहिन्यानी रणजीत सावरकरांच्या मुलाखती घेऊन सत्य जगासमोर आणावे. हे सत्य फार आधीच सर्वासमोर यायला हवे होते.
गांधींचा खर्च कसा होत होता याचा हिशोब सावरकरांना का विचारताय खांडेकर? तो त्या तुषार गांधींना नक्की विचारा इथे बोलावून.
खांडके तेव्हा बसेल सेपुट घालुन
तमाम सगळ्या तथाकथित पुरोगाम्यांचा सुपडा साफ झाला. अखंड हिंदुस्थान विजयी होवो. जय हिंद
अगदी बरोब्बर
मी शाळेत असताना इतिहासात शिकलो आहे की विनायक दामोदर सावरकर हे थोर स्वातंत्रवीर होते....मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपले जीवन त्यांनी देशासाठी बहाल केले...सावरकरांनी जी शिक्षा भोगली तशी शिक्षा जगात दुसऱ्या कोणी भोगली नसेल....
त्यामुळे आमच्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे खरे हिरो आहेत......बाकीच्यांना काय म्हणायचं आहे त्याला आम्ही महत्व देत नाही....जय हिंद....
बरोब्बर आहे
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे
एकदा छत्रपती शंभू महाराजांचा मृत्यू भगा..... धर्मा साठी मेले पण माफी कधी मागितली नाही
@@user-tc1bu6mx7p भावा छत्रपती संभाजी राजे पूजनीय आहेतच. त्यांच्या जागी जर थोरले महाराज असते तर त्यांनी कोणती रणनीती वापरली असती. बस एवढच
@@adk0716 शंभू राजेना मुस्लिम धर्म स्वीकारला सांगत होते त्यांनी नाही स्वीकारला... शिवाजी महाराजांनी तेच केलं असत...
रणजित सावरकर हे छान मुलाकात देतायत.परंतु एच एम व्ही पत्रकारांना माहिती देण्यात काहीच अर्थ नाही.
Hmv?
कसली चांगली मुलाखत??एकांगी आहे सावरकर कमी।गांधी नेहरू वर टीका एवढंच आहे
Abp वाल्यांना तर आजिबात मुलाकात देऊ नये.ते इतके कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे खंदे समर्थक आहेत की त्यांना किती ही सत्य सांगितल तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही.
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे कुत्र्याचे शेपूट नळीत टाकले तरीही ते वाकडेच राहाणार.
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे
राजीव खांडेकर ची बोलती बंद झाली !!
Tyala boltach nahi
हो, घरी टिव्हीवर ही मुलाखत बघताना मी हेच शब्द उच्चारले होते.
हलकट प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे.
श्रीमान रणजित सावरकर यांना जे बालीश प्रश्न विचारले जात आहेत त्यांना सुद्धा माझा एक प्रश्न आहे की, तुम्हाला आदरणीय,पूजनीय स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनी हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जो संघर्ष केला,काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगत आपले आयुष्य खर्ची घालून जे योगदान दिले आहे व या काळात आपला कोवळा मुलगा गमावून स्वतःच्या कुटुंबाचे सुद्धा ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले आहे अशा महान व थोर नेत्याबद्दल अभिमान आहे की नाही?की त्यांच्या कर्तृत्वावर शंका उपस्थित करून आपलं काहीतरी विचारायचे म्हणून प्रश्न विचारले जात आहेत.आपली सर तरी आहे का अशा महान व थोर नेत्याबद्दल काहीतरी आक्षेपार्ह भाष्य करण्याची?स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहेत.श्रीमान रणजित सावरकर तुम्हाला स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या खोट्या,बेछूट व बिनबुडाच्या आरोपांचे कागदोपत्री पुराव्यानिशी खंडन करीत आहेत आणि गांधी व नेहरू यांची ध्येय धोरणं,निष्ठा व कृती बाबत दुटप्पीपणा उघडकीस आणत असतील तर यावर तुमचे मत काय आहे?खरं तर हे सत्य जाणून घेऊन माध्यमांनी सर्वांसमोर मांडले पाहिजे आणि हीच अपेक्षा श्रीमान रणजित सावरकर यांनी व्यक्त केली आहे.तरी याचा मनाच्या अंतःकरणातून विचार करून खरी वस्तुस्थिती सर्वांसमोर आणावी.हीच एक प्रार्थना आहे 🙏
अगदी बरोबर. पण abp माझा च्या माध्यमाने निदान रणजित सावरकरांना पुराव्यानिशी बाजू मांडता आली. कित्येक मीडिया प्लॅटफॉर्म तर त्यांना बोलवणार पण नाहीत. कारण त्यांना असली चिखल फेक चालू ठेऊन TRP कमवायचा आहे.
यांनी स्वतः सावरकर वाचला आहे का?
त्यांचा नाविलाज आहे ते मनाच्या अंतःकरणातून विचार करूच शकत नाही. त्यांच्या कडून एवढी अपेक्षा करू नका.
@@ShantanuDeshmukh88 kk
Proud of
सावरकर नायक की खलनायक या वरून तुम्ही रणजित सावरकरांच्या उत्तम मुलाखती पर्यंत आलात या बद्दल अभिनंदन. मला तुमचे चॅनल अजिबात आवडत नाही परंतु आजचा माझा कट्टा खरोखरच चांगला होता.
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
@@user-tc1bu6mx7p तुम पागल हो इस में कोई शक नहीं है
🙏🙏 सावरकर जी कशाला गेलात कट्टयावर तुमचा एखाद वाक्य पकडुन हेच दिवसभर बोंब मारत राहतील 🙏🙏 म्हणून यांना HMV म्हणतात 👍🏿👍🏿
means ?
ABP swata dole ughdat nahit ani itarana sangtat. NCP che Haji Haji wale
HMV mhnje
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे
मा. श्री. प्र. के. अत्रे यांनी पहिल्यांदा.. स्वतंत्र्यविर.. म्हणून गौरव केला होता.. 🙏
अत्र्यांनी सावरकरांना "स्वातंत्र्यवैरी " म्हटलं होतं
@@Sachin.gawadeatrenni kay upatele purn ayushyat? Atre ne kay kele desha sathi? Tyala mhana pen chalav boru bahaddar kamjor
@@Sachin.gawade survatila kela hota pan nantar tyani kautuk kela . wacha mi kasa zalo he pustak madhala chapter mi patrakar kasa zalo. tyat tyani mafi magitali ambedkar and sawarkarwar tika kelyabaddal
सावरकर वाचून कळण्याच्या वया आधीपासून नेहरू आणि em के गांधी बद्दल मनात राग होता. शिवाजी महाराज जर अहिंसा करत बसले असते तर हिंदुस्तान मुस्लिम व्हायला वेळ लागला नसता.
गेली 70 वर्षे हिंदुस्थान आपला भारत हा भारतच राहिला, धर्माशी चिकणारा अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश यांची अवस्था खूप बिकट आहेत.
बालिश रे बालीश
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी कित्येक शतके मुसलमान व्यापारी, सुलतान बादशहा वगैरे वगैरे भारतात आले राज्यकर्ते झाले, कित्येक हिंदू राजपूत सरदार वगैरे चाकरीस होते आपापले परगणे मुलुख सांभाळून बादशहा किंवा सुलतान निजाम आदिलशाही मोगल वगैरे च्या सोबत होते
मग तेव्हाच सगळे भारतीय मुसलमान का नाही बनले?
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायच्या कित्येक शतके आधीच सगळ्यांचा सुंता का नाही झाला 🤣🤣🤣
छत्रपती शिवाजी महाराज जन्मल्या आधीपासूनच भोसले घराण्याकडून शहा बाबा च्या दर्ग्याला मानाची चादर आणि भेटवस्तू पिढ्यान्पिढ्या दिल्या जायच्या
महाराजांनी मुसलमान सरदार सोबत का ठेवले होते?
बाब्या पुरंदरे आणि मन्या भिडेच्या खोट्याला भुलले कि मग असा पोपट होतो 😁😁😁😁😁
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
@@user-tc1bu6mx7p or unhone kabhi dusre dharm se nafrat bhi nahi ki thi
@@shubhamwagh3740 ekbar akhe khol ke dekho....trivedi...fadanvis..koshyari...raj thakre..bar bar maharaj ke khilaf apshabd bolte hai jo ki maratha hai.....or Savarkar ko apshabd bole pappuji to fadnvis raj thakre yeh brahmn ...bohot krodhit ho gye..kyoki savrkar brahman he isliye.....agar inke man me khot nhi thi to uske 3 din bad maharaj ke khilaf bolne wale trivedi or koshyari ka nishedh karte...ye hota hai jativad.....jo apko nahi dikhta
एकदा राहुल गांधीं आणि रणजित सावरकरांना एका स्टेज वर debate करायला द्या. एकदाच संपवा वाद.
देशासाठी खरे हिरो असनार्यांविषयी येवढ पोटतीडीकीन ते सांगाव लागत..हे देशाच दुर्दैव आहे..आणी जनतेच सुद्धा
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
@@user-tc1bu6mx7p are haramkhor. Ye sab bolna asan hai. Chattrapati shivaji maharaj ne bhi khud afzal khan aya tha tab aur jai singh k waqt ganimi kawa kia tha. Tu kaun hota hai ye sab bolne wala?
Desh k liye jeena bhi hota hai. Savarkar khud sambhaji maharaj, shivaji maharaj k shishya the. Chup baith chutiye
कुठल्याही तर्कनिष्ठ आणि मेंदू जागेवर असलेल्या माणसाला इथं काय चाललंय ते कळेल... चालू द्या...
खरंच आज डोळे उघडले ..
सावरकरांना विनम्र अभिवादन. देश त्यांचा ऋणी आहे. त्यांचे योगदान मोठे आहे.
देश कोणाचा ऋणी आहे बाबा
सावरकर यांनी तर गोडसे ला बंदूक दिली होती. इंग्रजाना 6 वेळेस माफी नामा दिला यांचा तुला अभिमान आहे का
आणि हो परत विचारशील तु होता का पुरावा काय ते तुला गोळा करावे लागतील आणि मग बोल तेव्हा मी पण मानेल
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे
@@user-surendrapurave de banduk dyaych. Ani chutya cellular jail madhe asnarya iteranni pan dile hote petition. Apli layki nahi freedom fighters war bolnyachi gharat basun.
जब अटल बताने लगे सावरकर के मायने...
सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकार माने तिलमिलाहट... सागरा प्राण तड़मड़ला, तड़मड़ाती हुई आत्मा, सावरकर माने तितीक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर माने तिखट। कैसा बहुरंगी व्यक्तित्व! कविता और क्रांति! कविता और भ्रांति तो साथ-साथ चल सकती है, लेकिन कविता और क्रांति का साथ चलना बहुत मुश्किल है। 🙏
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
त्याला माफी नाही गनिमी कावा म्हणतात ज्याचा अवलंब सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी तुझा मुगल बाप औरंग्याच्या (मुर्खात काढून) विरोधात केला होता 😅🤣😂
ABP माझाच्या पत्रकारांनी राहुल गांधींना आणि काँग्रेस वाल्यांना गप्प बसवावं, त्यांना सल्ला द्यावा की तुम्ही सावरकरांवर चुकीचे आरोप करू नयेत
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रे वाल्यांना विचारण्याची हिंमत दाखवा की गांधींचे विचार तुम्ही तुमच्या जीवनात किती अवलंबिता?
सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही पदवी शोभते.
ABP वाल्यांचे थोबाड बंद केले रणजित सावरकर यांनी. मस्तच.
Look at the eyes of Khandekar when he realised that Sawarkar is a altime Hero his eyes are full of frustration and Dipressed mindset.People like Khandekar.are termite to Indian History.
चल आधीं गोडसे मुर्दाबाद म्हण
Kahi ka asena platform dila savarakarana hehi nase thodke.
Nobody is able to answer the questions raised by Ranjitji. It's sad on part of Khandekar and team that they are trying to frame Ranjitji. So frustrating. Khandekar asking Ranjitji do you follow Savarkarji in your own life? Hats off to Ranjitji for his patient answers and with proof. Now it is difficult for others to defend.
Khandekar may be following Rahul Gandhi , so asking Ranjitji " do u follow Savarkar?"
Exactly he is doing commendable job and helping us to understand what we are missing , he is talking to journalist who is loyal lawyer of congress....
रणजीत सारख्यांची सारवासारव कुचकामी आहे,द्वेषाची पेरणी केली तर द्वेषच परत मिळते , भगवद्गीतेमधील कर्माचा सिध्दांत आहे.मानवता व नैतिकता नसलेले सर्वच विचार कुचकामी आहेत.
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
चल आधीं गोडसे मुर्दाबाद म्हण
वैयक्तिक जीवनात सावरकरांचे किती विचार अमलात आणले, हा प्रश्न तुम्ही श्री. रणजित सावरकर यांना विचारलात,तसाच प्रश्न..बाळासाहेब ठाकरे यांचे कुठले आणि किती विचार ऊद्धव ठाकरे यांनी अमलात आणले असं ऊद्धव ठाकरे यांना कधी विचारलंत का...रणजित सावरकर यांच्या चोख ऊत्तराला शतशः प्रणाम. स्वा.वीर सावरकरांचं सत्य समोर मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Exactly. उद्धव ठाकरे यांनाही हा प्रश्न विचारला पाहिजे .
सामान्य माणसांना सत्य कळते आहे, हीच जन जागृती आहे, बाकी पत्रकार असे प्रश्न विचारणार नाहीत .
पाकीट पत्रकारोनो ..... आता तरी काय सत्य आहे ते संपुर्ण पणे देशासमोर आणा. एकदा आमने सामने बसवुन सत्य बाहेर येऊ द्या. इंटरव्यु बघतांना उघडपणे जाणवत होते की एका बाजुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न होत होता.
Ranjit Savarkar is very logical and supported by truth.
चल आधीं गोडसे मुर्दाबाद म्हण
खांडेकर महाशय, तुम्ही तुमचा एक प्रश्न विचारला की, त्याचे उत्तर रणजीत सावरकर काय देतात ते नीट ऐकून घ्या. उत्तर संपल्यानंतर दुसरा प्रश्न विचारा. आपल्याला फार समजतं आणि समोरच्याला काही समजत नाही असा आव कृपया आणू नका. हवं तर प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला वेळ ठरवून द्या. ऐकणार्यांचा भ्रमनिरास करू नका.
वा रणजित सर... अभ्यासपूर्ण विश्लेषण...👌👍👍👍
रणजीतजी,
अगदी वस्तुस्थितीवर आधारितच पण अतिशय सुंदर विवेचन केले आहे पण
यामागे सुद्धा ह्या चॅनलने" नायक का खलनायक "अशा प्रकारे अतिशय अश्लाघ्य चर्चा अगदी ठरवून केली होती त्या चॅनलवर पुन्हा का चर्चा करण्यात येत आहे मला समजत नाही
'माझा कट्टा' वरचे एच एम व्ही पत्रकार यांचा या प्रश्नाचा अजिबात अभ्यास नसल्याचे विचारलेल्या प्रश्नांवरुन कळते. ज्या रेकाॅर्डचा उल्लेख रणजित करत आहेत त्याचा अभ्यास करुन यांच्यापैकी कोणी प्रतिवाद करणार का ? का पाकिटांमुळे गुंग राहणार ?
बरोब्बर बोललात.
हो, असेच वाटते.
ज्यांचा एक टक्का पन देशाच्या विकासात सहभाग नाही ते सावरकर यांची चूक दाखवून देत आहेत, सावकारना जे दूषणे देत आहेत त्यांना म्हणाव जा आणि फक्त रात्री तुझ्या बायको जवळ जावून झोप.
Aajchya hya netyana Andman chya kalkothdit damboon thevave mhanje kalel yatna Kay astat.Sattendra Jain sarkhyala sadhya turungat damble ter te turungala massaj senter banvoon takle aani challe Sawerkaranwer tika karayla.
@@adk0716 सावरकर चा किती टक्के सहभाग आहे देशाच्या विकासात? खबऱ्या माफी वीर
🙏🙏 स्वातंत्र्यवीर 🙏🙏
🤣🤣 माफी वीर
माझा कट्ट्याने रणजित सावरकरांना बोलावून स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरी सावरण्यासाठी चांगला प्रयत्न केला
माझा कट्ट्याची घसरलेली पत समजुन आली .
16:43 अहो सशस्त्र आंदोलन काही जाहिराती देऊन होत नाही. 👏
ही चर्चा एसीपी झाली याचा खूप आनंद वाटला कारण या पुर्वी यांनी (ABP) खलनायक ठरवून सावरकरांचा अपमान केला आहे
सावरकर खुपच क्लिष्ट प्रकरण आहे.. हा कट्ट्यावर विश्लेषण करण्याचा भाग नाही. त्यासाठी व्यापक अश्या विचारवंतांच्या मंथनाची गरज आहे 😌😌😌
बरेच चांगले मुद्दे यातून पुढे आले.
माझ्यासारख्या सामान्य वाचकांची द्विधामनस्थिती होतेय...
नक्की खरं काय? हे समजले पाहिजे 🙏
अश्या उथळ आणि विकाऊ लोकांना उत्तरं देऊन आपला मोलाचा वेळ वाया घालवू नये...गाढवा पुढे वाचली गीता.....पुढे समजून घ्या 😄
ताई जे म्हणतात, सर्वंच राष्ट्रपुरुषांचा मान राखावा हे योग्यच आहे. आपल्या सारखे चॅनल वाले दोन कोंबड्यांची झुंज लावतात म्हणून हे होत नाही.
आजच्या मुलाखतीचा पहिला भाग योग्य मार्गावर होता. मग खांडेकरांनी असे प्रश्न विचारले की सावरकरांना नेहरूंना मधे आणावं लागेल
Tai HMV aslyamule aapeksha karu naka
@@vivekykshirsagar591 याला इमानदारी म्हणतात- खालेल्या मिठाला जागलेत.
राजीव खांडेकर हा आशिष्ट माणूस मधेमधे फार बोलतो. गांधीजी गांधीजी करतंय सारखं. गांधी आणि नेहरू यांनी भारताचं सर्वात मोठं नुकसान केलं.
स्वातंत्र्यवीर यांच्यावर टीका करण्याची कोणाचीही लायकी नाही.
100% barobar
@@deepakkamat1162 तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।
स्वतःला फार शहाणा समजतो
तुषार गांधी यांना बोलवा होऊन जाऊन द्या फाईट
बऱ्याच मोठ्या नेत्यांची, महापुरुषांची २ - ३ री पिढी अतिशय पोरकट, भंकस, निरुपयोगी निपजली आहे !!! तुषार गांधी त्यातले.
Ranjit ji, bravo. You opened eyes of all..
रणजीत सावरकरांनी सावरकरांवरील सारे आरोप पुराव्यासह खोडून काढले.रणजीत सावरकरांची एखाद्या हिंदी व्रुतवाहिनीनेदेखील मुलाखत घ्यायला हवी.
पहिल्यांदा abp वाल्यांनी असले हास्यास्पद प्रश्न विचारलेत..यांना दबाव आणलाअसेल विचारु नका म्हनून..तरी सरांनी न विचारताही बर्याच प्रश्नांची उत्तरे दीली
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
रणजीत सावरकर खरच सावरकर नाव सार्थ केलं तुम्ही स्वातंत्र वीरांना तुमचा खुप अभिमान वाटत असेल.तुम्हाला साष्टांग दंडवत.
Ranjit Savarkar khup chhan bolat ahet 🙏🙏🙏 , te khup aabhyadu ahet.
Interview ghenare muddamun vichitra prashana vicharat ahet, pan Savarkar changali uttare det ahet.
Ranjit Savarkar is great.
खांडेकर धुसफूसत होता
काय बालिश प्रश्न विचारत आहेत, रणजीत जी यांना खरंच मानला पाहिजे, इतक्या शांतपणे आणि पुराव्यानिशी ह्या लोकांचे मुद्दे खोडून काढले....
पुराव्यानिशी ह्या लोकांचे मुद्दे खोडून काढले तरी नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. म्हणजे याला मूर्खपणाचा कळस गाठला म्हणायला हरकत नाही.
Khandekar is BAMSEF
Must be getting perks and allowences from Tukde Tukde gang
पाणी पुरी द्या . पुस्तके द्या हिला वाचायला. म्हणजे नातू पणतू यांना देखील कळतील सावरकर कोण होते.
Please invite Rahul Gandhi on katta and ask same questions, including moral policing questions, I would like to hear how he is following mahtama Gandhi..
रणजित सावरकरांना वैयक्तिक अतिशय अप्रस्तुत होता .
स्वातंत्र्यासाठी कुणी 1 दिवस जरी तुरुंगात गेले असेल तर त्या सर्वांचा आदर व्हायला हवा,सावरकर तर 27 वर्ष बंदिवासात होते
१० वर्ष होते,ते पण नंतर येरवडा मध्ये होते
@@sunandasonawane5387 येरवडा नंदनवन आहे का ? ते पण जेलच होते / आहे
@@sunandasonawane5387 16 वर्ष रत्नागिरी मध्ये स्थानबद्ध
@@sunandasonawane5387 येरवडा नव्हे, सेल्युलर तेही अंदमान मग रत्नागिरी. कुठे वाचून येता हे असलं?
सावरकर समजायला चारित्र्यवान आईवडील हवेत....बार बालेच्या मुलाला सावरकर काय कळणार?
तूच समज बुलबुलविर ला चोंग्या
@@jitendrapatil6132 बरी आग लागली बुडाला तुमच्या सरंजामशाह पाटील, बहुजनांना त्रास देणे बंद करा.
@@NoneOfTheAbove123 आग माझ्या बुडाला नाही दिनेश गोळे च्या लागली मी फक्त उपहासात्मक टिप्पणी केली आणि दुसरी आग तुझ्या बुडाला लागली आमच्या कमेंटी मध्ये आला नाक खुपसत
तू कोन मै खांमखा🤣🤣
Well said Rajnith ji
मवाळ भूमिकेमुळेच दिडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले.बोस,सावरकर यांचा प्रभाव तेव्हा जास्त होता आणि आजही होतोय म्हणून हे राजकारण चालू आहे ...शेवटी सत्य कधी लपत नाही.तुम्ही कितीही इतिहास बदलला तरी ...इथून पुढेही राजकारण्यानी पुराव्यानिशी बोलावे...
रणजित सावरकरांनी खानग्रेसचे पुरते वस्त्र हरण केले 🤣🤣🤣🤣🤣🤣🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥
खानग्रेस म्हणजे नक्की काय समजलं नाही
@@vasantmulik303 खानग्रेस = काँग्रेस
मला तर खांडेकर हा बारीचा नात जावई वाटतो
खरा आयरिश
May be DNA of Jinnah
सन्माननीय रणजित सावरकर नमस्कार! आपण वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना योग्य त्या शब्दात सविस्तर उत्तर दिले आहे परंतु जाणून बूजून अपमान करणाऱ्यांना ह्या तुमच्या उत्तराशी काही देणे घेणे नाही ते त्यांचे चालूच ठेवणार अपा सुज्ञ आहात त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना अनुल्लेखाने मोजावे उगाच आपल्या माणसाच्या कर्तृत्वाची अवहेलना होऊ देऊ नका जे सत्य आहे ते अमर आहे एकदा खुलासा दिलात आता हा विषय बंद करा
हलकट ABP
खंडेकरला खोड आहेच, हात दाखवून अवलक्षण करून घेण्याची
🙏 स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏
Expecting interview on Nehru ji and Gandhi ji facts presented here of some one from Congress..thank you for this interview that brought up many unknown facts to us about Vir Savarkar ji, Nehru ji and Gandhi ji.
Ratinal thought ...sir....Rajivji will arrange for the same ....... Intellectual Congressy
@@kabiralokhande7681 yes. Read book 'Hindutva' written by Swatantraveer Sawarkar. You would get answers to all your questions. Hindu means whomever believes this is his mother land and loves this country is Hindu.
We should say Bharat Ratna Veer Savarkar he was more than Bharat Ratna for our country 🙏
😂😂
मुलांना सर्व नेत्यांबद्दल आम्ही सांगतो. सावरकर गांधी नेहरू ह्यांच्या बद्दल आम्ही सांगतो .पण घरा बाहेर पडल्यावर जेव्हा पक्ष सावरकर गांधी नेहरू यांच्याबद्दल जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा द्विदा मनस्थिती होते
सावरकरांना शिव्या देताना स्वतंत्रता सेनानींची बदनामी होतेय हे वाक्य नाही यांना. पण सावरकरांच्या समर्थकांनी यांच्या हिरोंचे मुखवटे फाडले कि मग हे असं करणं योग्य आहे का
.? असे प्रश्न यांना पडतात. वा रे वा
खरच सा.प्रेमी कधीच आपणहोउन कोणालाच वाइट ठरवत नाहीत.
असे दोन गट कोणी पाडले .सारख विरूद्ध कोण बोलत हे त्या मंदबुध्दीला कळत
नाही का ?
प्रेक्षकांनी लिहिलेल्या कॉमेंट्सवर राजीव खांडेकर यांनी उत्तर देणं जरूर आहे .
एवढी अपेक्षा करू नका शेवटी पोटा पाण्याचा प्रस्न आहे.
खान कुटुंबाला काय कळणार ,सावरकर काय चि ज आहे आडनाव बदलून त्या महात्मा गांधी जी यांना देखील बदनाम करतात. सगळा दोष गांधी नावाला .सभी खान सलामत. तुषार गांधींनी विचार करावा.
फेकू मोदी हा हा हा...
Very very good Shri. Ranjeet ji Savarkar, Jai Jai Swatantra Veer Vinayak Damodar Savarkar ji 🙏. A big slap to falsehood, false questions by BBC Tuza anchors.... Jai Swadeshi ! Jai Jai Swadeshi !! Jai Swaraj !!! 🙏
Why interviewers do not get into depth of such subjects. Why grandson of Savarkar ji needs to share all this information. First, interviewers must have in depth study then do analysis, come to certain conclusions, share their conclusions. Why without depth call someone with better knowledge bring for interview, is not known.
Because people like Khandekar, Ashish Jadhao, Ketkar, Prasanna are chatukars of the congress. They just want to drive Pappu's agenda forward. Hence they do not do any indepth study of auch topics where the Nehru and fake Gandhi's will be exposed. It is disgusting and shameful that sitting in Maharashtra, Ranjit Savarkar has to give auch long explanation in defence of Veer Savarkar. These journalists are shameless. Nehru and Gandhi family and also Gandhi ji are biggest culprits. They need to be exposed.
Khandekar is anty National
I protest
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
चल आधीं गोडसे मुर्दाबाद म्हण
रणजीत सावरकरांचे उत्तम स्पष्टीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर हे अत्यंत महान होते हे कोणीही नाकारू शकत नाही
Guarantee
This HMV journalist has not read
Vikram Sampath books on Savakar..
Even critics have appreciate that book.
All proof are submitted form India and British Liabrary
By showing one confusing paper (by a confused and vagabond person himself) no one can malign Veer Savarkar's image and his contribution as freedom fighter, devotion and sacrifice for nation by fabricated stories. 11 years of rigorous imprisonment plus other punishments given by his "friendly" Britishers , his family had to face hardships up to the level of getting feeds from crematorium (which no one so called intellectuals have made a mention ever ) , and at last but not least he himself rejected food intake (euthanasea) in his final days to get nirvana , are self explanatory ,sufficient to show his sacrifice and determination forget nonsense and purposely fabricated allegations. Hats off to Mr. Ranjit Savarkar and his in depth knowledge and logical answers to this HMV channel to shut down their mouths and could not trap Mr. Ranjit.. He disclosed many things which many people were not aware of , with proper documentation about Veer Savarkar Gandhi and Nehru etc.
नेहरुच ब्रिटीशांचे मित्र होते , त्यांचीच पुर्ण चौकशी केली पाहीजे .
सावरकर आणि जींना यांनी काँग्रेस विरुद्ध एकमेकांना पाठिंबा देऊन निवणुकांमध्ये युती केली होती. ☕
कुठून दुर्बुद्धी झाली बाबा हा पावणा बोलावला , झेपत नाही हो हे आम्हाला . इती आमचं चॅनल .
Savarkar got allowance that was given to all political prisoners from 1929-1937 when he was detained in Ratnagariri, had his law degree and property taken away and wasn't allowed to enter politics. All the features of a "political prisoner", this allowance was received by Sardar Patel, Subhash Chandra Bose, his brother Sharad Bose, MK Gandhi and many other Bengali revolutionaries as well. All the documents showing this are available in the national archives of India. As for the petition, it was written by Sachindernath Sanyal, Bismil, Ashfaqulla Khan and many other revolutionaries too to get out and do their revolutionary operations. Sachindernath Sanyal who had received the punishment of hanging had it reduced and was even set free after writing a petition similar to savarkar which is available in the National archives yet Savarkar wasn't, something that he even writes about in his autobiography. The British themselves didn't buy the so called petitions that the congress accuses him of writing. He was sentenced to 50 years of imprisonment in cellular jail for providing weapon to Mananlal Dhingra for killing a british officer. Savarkar was very much active in London with his operations against the british, which is why they never took those petitions seriously.
Sir, Swatantraveer Sawarkar wanted to get himself suie in Madanlan Dhingra case (Karzon Wiely Murder case) so that he would defend himself in London Court where journalists from all over world would be present and revolution in India would get support from all over. That is why he traveled from Paris to London to get himself arrested. The British were sufficiently clever and understood Mr. Sawarkar's move. Law says the court case would be filed and run where the offence had happened. Mr. Sawarkar being a barrister knew this law. British file the case of murder of Mr. Jackson in Nashik and sent Sawarkar to India. As the purpose of getting arrested got defeated, Mr. Sawarkar tried to escape at Maselise.
Today people respecting Savarkar don't respect Gandhi because political parties are irresponsible we must dissociate freedom fighters from present political parties
"माझा कान धरण्याचा अधिकार फक्त छत्रपति शिवाजी महाराजांना आहे" स्वा.वि.दा.सावरकर.ज्यांचा स्वा .सावरकरांवर कांहीही अभ्यास नाही व जे कोणतेही बाबतीत सावरकरांचे पासंगालाही पुरू शकत नाही अश्यांनी सावरकरांविषई बोलून विचार दारिद्य्राचे प्रदर्शन करूच नये.
त
जो सचे देश भक्त हिंदू भक्त हैं.... जैसे छञपती शंभू महाराज.. भगत सिंह... शिवराम राजगुरु.. सुखदेव... यह शेर... पकडे जाणे पर कभी माफी नही मागें खुशी खुशी वतन के लिये मौत को गले लगाये...
नामर्द के तरह माफी नहीं मांगी..
सावरकर माफिविर हैं. थे.. ओर रहेंगे ✌️
@@rajeshwarparvekar3199 are bhau hya bhjpat jast2krun brahman aahet...ani te छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचा अपमान करतात आणि फक्त त्यांचे महापुरुष मोठे करतात उदा. गोडसे.. सावरकर..
@@user-tc1bu6mx7p Tujhya ladka Nehru chacha ni tar Shivaji Maharajana Palputa and Vat chukalela desh bhakta mhatlya tyanchya Discovery of India pustaka madhe.
@@sacchitmhalgi954 तू जरा डोक्यावर पडलाय का मी तुझ्यासारख कोणत्या नेत्यांची साईड घेऊन बोलतोय का 😂
त्यांनी उत्तम पुरावे quote केल्यानंतर पुढे relevant प्रश्न न विचारता कोत्या मनाने, मुद्दामून negative च प्रश्न विचारलेत. रणजित सावरकरांना शुभेच्छा. त्यांना तर अशी खूप negativity पत्रकार, अडाणी लोकांकडून सहन करावी लागली असेल. 🙏
पत्रकारांनी bias गच्च पकडून मग interview घेतलाय. लाज वाटली.
साहेबाना दुःख होत आहे कारण सावरकरि
हिंदू तव वाढत आहे ।
Dhanywad 🙏
Very good answers by Ranjit S. Only facts and proof. No histrionics or optics.
People who are defaming Savarkar are lying and need to be sued.
कदाचित गांधी नेहरू यांनी लोचट रहाण्याचा रस्ता विषाल केला जो आजही सहज पहायला मिळतो
गांधी आणि नेहरू इंग्रजांची पाळीव कुत्री होती
तात्याराव ! 🙏
गांधी नेहरू नी सावरकर पटेल यांच्या किती अन्याय केला आहे, जनतेला माहिती आहे, सोनिया ची चाटूकारी करणारे लिब्रांडू पत्रकारांना सांगून काय उपयोग, त्यानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून चाटूकार प्रकारांची चांगलीच जाळून टाकली, धन्यवाद. "जय हिंद जय भारत" 🚩🚩🚩🚩🚩
गांधी नेहरू बद्दल बोललं की एवढं वाईट आहे पण हे ज्ञान कुठे जाते जेव्हा सावरकरांचा अपमान केला जातो.
रणजीत सर ह्या लोकांना सांगण्यास काहीच अर्थ नाही.
ही लोक हिंदुत्व विरोधी अजेंड्यावरच काम करीत आहेत. HMV पत्रकार आहेत हे सर्व.
Hmv ??
काड्या करून समाजस्वास्थ बिघडवणे हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती .
समाजावर झालेला परिणाम दिसतोय परंतु तुम्ही हे प्रश्न राहुल गांधींना विचारा राहुल गांधी म्हणतात माफी मागायला सावरकर नाही मी गांधी आहे गांधींचा इतिहास हात जर सावरकरांच्या कुटुंबीयांनी एक्सपोज केला तर तुम्ही चैनल द्वारे म्हणताल कोणाच्या खाजगी या विषयावर बोलू नये त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्यांनी जे कर्तव्य नीट ओळखावे त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील केवळ टीआरपी करू नये
जे जे सावरकरांनी केलं तेवढ्या वर्ष राहुल गांधी नि अंदमान चा तुरुंगात राहून दाखवावं आणि जे जे सावरकरांनी केलं ते राहुल गांधी नि करून दाखवावं मी आयुष्यभर राहुल गांधी ला मतदान करेन
ABP maza la kiteehi partiality Kara naa Kara pan haa ak karyakram kelyane ABP maza la salute. Khup changle kaam aahe he.
दोन्ही बाजुच्या विचारसरणीचे हे लोक जीवन जगुन गेले आहेत. त्यांनी चांगली कामेही केली आहेत आणि वादविवादीतही .आता सावरकरजी त्यांच्या बाजूने सांगताहेत ते फार योग्य वाटतय. उद्या कोणीतरी नेहरू गांधींच्या बाजूने बोलेल तेव्हा तेही योग्य वाटेल.पण मला वाटतय कि ते किती चांगले होते हे सिद्ध करण्यापेक्षा आपण आपल जीवन चांगल करा दोन्ही बाजुचे चांगले विचार घ्या तुम्हाला पटतायत तिथंपर्यंत त्यांना घ्या त्यांना पुर्णपणे चांगले सिद्ध करायला जावु नका. अन् हे राजकारणी ह्या सर्व गोष्टी थांबवू शकत नाहीत अस नाहीये पण हे थांबवलं तर चार दिवस गोंधळ घालायला भेटणारा मुद्दा बंद होईल . सरळ एक लाईन घालुन कायदा करा महापुरुषांविषयी , इतिहासातील महान लोकांना बोलताना आग ओकायची नाही अन् बोलायच असेल तर तेही इतिहासकारांनी पुराव्यानिशी बोलाव असं जर केले तर ७०% राजकारण्यांना बोलायची शिस्त लावुन घ्यावी म्हणून हे कधीच असं करणार नाही. तुम्हाला रोज गोंधळात टाकणार अन् स्वतः राज्य करणार. पण टिप्पणी वाचणाऱ्यांना एवढच सांगतो विचारधारेची सुरुवात चांगलीच असते पण तुम्ही त्यांच्या आहारी गेलात कि ते तुम्हाला कट्टरते कडे घेवून जातात.अन् कट्टरता चांगल्या विचारधारेला कलंक लावते. म्हणून स्वतः विचार करून स्वतःच जीवन चांगल्या मार्गाने न्या.
Keep going Sir