Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट
Vložit
- čas přidán 29. 04. 2024
- #Narayanrane #Uddhavthackeray #Balasahebthackeray #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024 #NasimKhan #tarakmehta
Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दोनदा पळून गेले, भर सभेत राणेंचा गौप्यस्फोट
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
राणे भले वाईट असतील पण ठाकरे घराण्याची खरी हकिकत सांगत आहेत कितीतरी लोक हेच म्हणतात पण ह्या मागची कारस्थानी रश्मी ठाकरे असाव्यात 🚩🚩🚩🚩🚩🙏
6:57
नारायण राव: आता तुम्ही स्पष्टपणे उध्दट बद्दल बोलायची वेळ आली आहे. उध्दव, मोदी आणि शहा यांच्याबद्दल अतिशय मुर्खासारखे बोलला आहे आता तुम्हाला बोलायलाच पाहिजे!
plus size
उद्ध्वस्त ने स्वतःच कबूल केले शेन खाल्ले त्याने, आता विषय खलास
राणे साहेब, तुम्ही खरे बोलत आहात.
जनाब मर्द साहेब ,काका साहेबाना ,मुजरा घालतानाचा व्हिडीओ पाहून शरम वाटली.😂
मतासाठी ऐवढ बोलायची गरज नाही ईमानदाअसेल मत भेटन
QQqqqqqqqqaqqqqqqqqqaqqqqqqqqqqqqqqqqq we QQ qqqqq de qqq QQ q AA qaq aww qqqqqqqqqqqqqqqq we qqqqqqqq QQ qqqqqqqqqqqqqqqq we qqq de qq
राणे खरं बोलतात ... हे मला पूर्वी पासून माहीत आहे
अगदी बरोबर बोललात भाऊ
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Kahi varshani ha dusrya pakshat pravesh karnar va bjp vishayi pan asach bolel.ata shivsena va congress la shivya deto adhi bjp la dyaycha.mhanun konihi serious ghevu naye.he mahashay jar nivdun ale tar lokshahi sampali as confirm hoil
Bhava ye koknat.ani rasta bagh .je zavne boltat na 5 year zale amhi MLA Ani khajdar ahe tyanchya aadhich amcha rasta purn okay ahe .aajun pan bagh dusryanchya thikani Kam ch chalu ahe .ya sathi Narayan rane pahije .Kam kela ya mansane @@nileshjawanjal196
नारायण राणे जिंदाबाद..संपुर्ण सत्य बोलले आम्ही जुने शिवसैनिक सर्व जाणतो आहे त्यामुळे पूर्ण साथ तुम्हाला आहे.
राणे साहेब खरं बोलतात. बाळासाहेबांना खुप त्रास दिला. ते परत त्रास देणाऱ्यास रिटर्न गिफ्ट मिळाणार हे नक्की 🙏
राणे साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤
राणे साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात साहेब यांचा बदल कारण साहेब यांचा बदल तुम्हाला जास्त माहित आहे ❤❤❤
राणेंच भाषण interesting असतं
राणे. साहेब. बरोबर. बोलता.उद्दाव.ने.बाळासाहेबांचे.नावं. खराब.केले. उद्दवला.राजकारणाचा. पत्ताच.नाही.
F2f
🚩राणे साहेबांचा मुकाबला कुबाठा करू शकणार नाही. 🚩
मुंबई महानगर पालिका २५ वर्ष उबाठा शिवसेनेच्या हातात आहे , मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेनं काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यात , उबाठा शिवसेनेचे नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे महानगर पालिकेचे अधिकारी मराठी होते ना? का नाही ठेवला शिवसेनेने त्यांच्यावर अंकुश? शिवसेनेने किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? उबाठा शिवसेनेने किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी उबाठा शिवसेनेने काय सुविधा दिल्यात? दरवर्षी पावसात मुंबई बुडते त्यावेळी चाळीत मराठी माणूस २ दिवस झोपत नाही, काय केले उबाठा शिवसेनेने मुंबईमधील मराठी लोकांसाठी? महापालीकेत २५ वर्षे सत्ता असून मुंबईतील मराठी लोकांसाठी काय केले नाही ते मुख्यमंत्री बनून महाराष्ट्रासाठी काय करणार ?मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा पेट्रोल चे भाव कमी करू शकत होता , तेव्हा नाही केले ? राज ठाकरे म्हणतात तसे हा उद्धव भरवशाचा माणूस नाही आहे
फक्त निवडणुका आल्या कि ह्यांना मराठी माणूस आठवतो
मुंबई बकाल व्हायला हे लोकच जवाबदार आहेत, फूट पाथ वर फेरीवाल्यानी आणी ट्रेन मधल्या जीवघेण्या गर्दीने मराठी माणसाचा जीव आता गुदमरायला लागलाय आणि झोपड्या मध्ये राहणारया परप्रांतीयानी S R A योजनेत उखळ पांढर करून घेतलं आणी मराठी माणूस मुबंई बाहेर घर कर्ज घेऊन हफ्ते आयुषभर फेडतोय ते ह्यांना कळलं नाही का ?
राणे साहेब केल काम तस कोण नाही करु शकत. कट्टर शिवसैनिक होते. राजकारण अनुभव जास्त आहे.
हे ऐकल्यानंतर खरंच किती प्रेम होत हे बघायला बाळासाहेबांचं भाषण ऐकावं वाटतंय 😂😂
🚩 काहीही असो पण खरे शिवसैनिक राणेच होते त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे
साहेबांचं भाषण आठवत... मला घाम फुटला , काय कुठलं येडझव मोठ्या पदावर बसवलं😂
Election ladhav mag kalel
😳🤔
😂
Tujhya sarkha Rss chya lavdya var basla nahi
धृतराष्ट्र... रूढ अर्थाने आंधळा आणि पुत्र प्रेमाने आंधळा
रत्नागीरी मधून नारायन राने प्रचंड मतांनी पराभुत होनार 100%
वा वा एक नंबर कमेंट❤
सिंधुदुर्गचे बहूतेक जण गद्दार का असतात /होतात. डी एन ए फाँल्टी तर नाही. शेजारी गोवा आहे म्हणून वाटलं
नार्या नंतर शेंबडं केसरकर
पुर्वी वैचारिक वाघ रत्नागिरी कोकणात जन्मले आता त्याच मातीत अशा या लांडग्याच्या औलादी जन्माला येणं आणि त्यांना लोकांनी डोक्यावर घेणं म्हणजे????
😄😜😳
@@sudhirdhumal1416 स्क्रीन शॉट मारुन ठेव भावा
नारायन राने पडनार म्हनजे पडनार
अरे रत्नागिरी मधून नारायण राणे साहेब प्रचंड बहुमत मतांनी, विजयी,होनार
राणे साहेब खर बोलले आहे.. उद्धवच्या नावातच उद्धट,उर्मट हे शब्द तयार होतात..
नारायण राणे सर्व खरे बोलत आहे. उबाठा यांचे २०२९ नंतरच्या बदललेल्या उबाठाच्या वागणुकीचा विचार करता हे सर्व खरे वाटते.
ठाकरेंनी च सांगितले तुझं उठत नाही त्याला मी काय करू
अगदी बरोबर साहेब बोलला तुम्ही
😂😂😂😂
साहेब विशेष प्रेम करत होते नारायण दाम्पत्यावर 😊
त्याच सभेत त्यांनीं राणेंना उद्देशून बोलले, माझा हिरा असा कसा मी गमावला...
तु नाच त्याच्या पुढे... उठेल मग...😂
तुम्ही एवढे कर्तुत्ववान आहात मग स्वतःचा पक्ष का भाजप मध्ये विलीन केलात 😂
Agdi barobar
ईडी.
Eda pida talude udhavche raj evude😂
maratha...vatla nako gela pahije...desh aani dharmasathi...ekta havi...budhhi vapara
स्वता चा पक्ष काढणे खूप मोठी गोष्ट आहे
खरे बोलतो नारायण राणे, उध्दवच खर रुप समोर येत आहे.
काहीही असुदे सलग ३९ वर्ष म्हणजे स रकारी नोकरी पेक्षा जास्त इमानाने होते . अटकेचे वेळी साहेबच्या साठी लढले .
3 ऱ्या पराभवाला हार्दिक शुभेच्छा
Election na ladhta bhankas karaycha shubhecha
बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣
@@dangerousdan6666 पण तसं होणार नाही.
@@oasisenglishinstitute बरोबर पण मी म्हणतोय की असं झालं तर काय? राणे यांच्याकडे गमावण्यासारखे काही नाही कारण ते हरतील अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे पण UBT ला आयुष्यभर तोंड लपवावे लागेल
😂😂😂
मग नाऱ्या कुणाला म्हणून म्हणाले 😂😂😂😂
Kay upatnar yachi re tumhi ...
@@amitr4385 उपटायला आम्ही लावू
Te ragatun mhnale, pn balasahebanche prem hote naru var mhnun cm kel hot
Mala ek kalat nai ithe itke boltat pan rane la haath lavaychi himmat ka nahi...
Mag kai jhala? Narya gelya nantar kadhi CM padacha umedvar mhanun uddhav cha naav aiklat ka kadhi??😊
उद्ध्वस्त पीसाळलेला आहे.....
बरोबर आहे सेना प्रमुख व्हायच होत म्हणून नारायण राणे राज ठाकरे यांना बाहेर कायचा प्लान उद्धव ठाकरे ने केला,
शेवटी बाप म्हणून बाळासाहेबांनी मुलाच मन समजल।
बाळासाहेब ज्या वेळी बोलले होते तुझी संपत्ती मला दे आणि माझी संपत्ती तुला देतो त्या वेळी का नाही दिली संपत्ती आणि आता भुकतोय 😂😂😂😂
थोडी जास्त च घेतली आहे दिवस राञ बघत जा नेपाळचे पंतप्रधान
Are bakshdo yar Nepalko, iski transfer afganistan mein krdete
BJP ने नारायणला केला उभा कोकणातील जनतेने केला अंबा. 3 वेळा पराभूत हॅटट्रिक करणार. काय भाषणात गुजराती माणसांची चाटतो. आरे राणे परिवारानों जरा तरी महाराष्ट्राची अस्मीता जागा. BJP लुटत आहे राज्याला
नेपाळचे पंतप्रधान 🤣🤣
Nepali minister
😆
राणे साहेबांनी ठाकरे या विषयावर कायम मौन राखले, मात्र आता पर्याय नाही
खरच ठाकरे साहेबांकडे शिव सैनिकाचे गुण नाहीत।
चिडू नका राणे साहेब, पराभव स्वीकारावा लागेल, काही म्हणा तुमचा पराभव 100% ठरलेला आहे 😮😮
Majbut thasli ...hahahahaha...
Swapna baghayla harkat nahi
Aata sagle Jun maddhe bhetu rane saheb 2000% takke jinknaar karan aata chitra vegla aahe takat vadhli
कोण पडणार हे ४ जूनला कळेलच.पण जनाब उध्दौलाचा बुरखा टराटरा फाटलाय.
बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣
याला असं पाडा की पुन्हा निवणुक सुद्धा आठवली नाही पाहिजे
एक मराठा कोटी मराठा
😂😂 बरोबर
बरोबर तो पडणारच आहे
Narayan rane winner
Komdi chorala pada
Ek maratha lakh maratha....Rane pilawal....virodh केलाय...jarange ना
Face to face hyala mahantat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉great rane saheb ne pura khol dala😂😂😂😂😂
Ajja Rane samajke love you Rane saheb❤
शेतकरी कडे लक्ष दया साहेब योग्य वेळ आहे आता पडणार 😂
सरळ बोलताही येत नाही
जनाब उध्दौला तर ठाकरी भाषा सोडून बारकी टोमण्यांचे बादशहा झाले
'90' इफेक्ट....राणे संपला ओ...😂😂😂😂
हे खर असु शकते
नारायण राणे दरवेळी आव्हान देतात
मग का उध्वस्त ठाकरे का आव्हान स्वीकारत नाही...
काय ते खरं खोटं समोर येईल
जनतेला बन समजेल...
काही तरी सत्य नक्कीच असेल..
साहेब, भटकत्या आत्म्याबद्दलपण बोला 🤣🤣
😂
साहेब याचा शब्द मोडत नव्हते 😂😂
साहेब असता तर तू इथ उभे राहून अस बोलला पण नसतास....शुभ बोल नाऱ्या😂😅
डीपॅजीट जप्त होयला पाहीजे.
साहेब असते तर त्यांच्या मुलाला आणि त्या राऊतला फोडून काढले असतें
@@vishwajeetkharade tu ubha rahilas tar nakki hoil...pan tula bayko pan chaha det nahi
शिवसेना केव्हा पासुन फुटते आहे
माहित आहे काय ?
ऐक शिवसैनिक.
@@vishwajeetkharadeठाकरे च का
❤❤ Right 💯🔥
Barobar aahe rane saheb
अहो साहेब मरतेवेळी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा असे बोलून गेले आहे त
कारण त्याला सहानुभूती चि गरजेचे आहे हे त्याच veli ओळख le होते
बळजबरीने बोलायला भाग पाडले
@@adnyatनाही नाऱ्या खोटारडा आहे
@@adnyat😅😅
तुम्ही कामाला होतात वाटतं मातोश्री मध्ये.
सगळी इत्यंभूत माहिती आहे आपल्याला.
@@PK-qe2py जे तिथे कामाला होते त्यांनी सांगितले.
आणि हो, महाराष्ट्र म्हणजे पाळणाघर नाही, कोणाची पोरे आयुष्यभर सांभाळत बसायला.
दुसऱ्याच्या परिवारात लुडबुड करू नये
बरोबर
जसं काय ह्याचा घरी सगळं नीट आहे, निवडणुकीचा प्रचार आहे के शेजारचा बरोबर च्या गप्पा?
Ho mag Holiday inn madhunch Sena chalavli asti Uddhavne😂😂😂
शिवसेनेच्या पूर्वाश्रमीच्या कट्टर,आक्रमक,निष्ठावंत नेत्याला , आणि महाराष्ट्राच्या वाघाला माझा सलाम.
Very nice 🙏🙏 Rane saheb
विकासाच.बेरोजगारीच.काहीतरी.बोला.साहेब
आम्हाला मिळाला विकास आणि नोकरी..
आधी तुझी पात्रता सांग..
@@magicpiemagicpie😂
अभ्यास केला असतास तर मिळाली असती नोकरी...तेव्हा काय गोट्या खेळल्या
@@magicpiemagicpiebhgodya Nirv modi vijaye malya kade nokri milali watate 😂😂😂
@@Vishal-nb6yjTu rss chya gotya ka chokai laglais
Rss IT cell var nokri milali
केंद्रीय मंत्री कोकणातून तिसऱ्यांदा पराभूत होणार
बरोबर.. पण राणे जिंकले तर UBT कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही.. त्यानंतर पेंग्विनचे काय होईल याची मला कल्पना नाही. 🤣🤣🤣🤣
कोकणचा एकच वाघ नारायण राणे शंभर टक्के निवडून येणार
राणे येणार म्हणजे येणारच..
Penguin cha jaude jey hoycha tey hoil tey 2 beduk ahet pathimagey bevde Ani ganjdi tyancha Kay hoil @@dangerousdan6666
बरोबर
जय श्री राम...हिंदू साठी लढा...उस्मान ठाकरे हा बाद झालेला माणूस आहे...
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुम्हाला 😂 दुसरा आठवले
त्याने त्याच्या बापाबरोबर काय ते केल ×××तु काय केलस ते सांग ते जीवंत असताना ते बोल😡
राणे आणि ठाकरे तुम्ही दोघे एकमेकांच्या मुका घ्या. आणी विसरून जा सगळे जुने.
Tyani kuthchya jagecha muka ghyacha te pan sang...parat wàadviwad Nako......😅😅😅😅😅
Te Sanjay Raut tharavnar
त्या उद्भव उंटाचा त्यादाताळ्याचा छे
🤣🤣🤣🤣
@@sagarmulik4711 🤣🤣🤣🤣🤣🤣
rane kay 1 number nai, pan je kai bolale te 100 barobar aahe...
लोकसभेत महाराष्ट्राची दोनदा इज्जत चालवली आता पुरे याला पुन्हा इज्जत काढायला लोकसभेवर पाठऊ नका
नाऱ्या तुझं कुटुंब खूप माजोर्ड आहेर 😅😜
आगदी बरोबर आहे
एकदम बरोबर राणे साहेब
खासदार म्हणून हे लढणार आहेत संसदेत जनतेचे प्रश्न घेऊन आणि निवडणूक सभेत ह्यांना फक्त ठाकरे कुटुंबियांची व त्यांच्या पक्षाची आणि नेत्यांची निर्भत्सना करायची आहे.खरंच लोकशाहीची विटंबना.हताश जनतेने दुसरे काय म्हणायचे ????
लोकशाहीची खरी विटंबना मविआच्या अडीच
वर्षात झाली...ती आठवत
नाही काय..?
केतकी , नेवी ऑफिसर , मंसुख हिरेन, अर्णव , करमुसे , आणि
कितीतरी ...
ते सगळ लोकशाहीला धरून होत
वाटत.
सर्व कोकणातील मतदार बंधू आणि भगिनी नारायण राणे साहेब यांना प्रचंड प्रचंड मतांनी पाडणार
बाळासाहेब काय म्हणाले होते, तुझे उठत नाही त्याला मी काय करू? हे लक्ष्यात ठेवा बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.🙏
घरगुती वातावरन लोकाना सागुन निवडनका जिंकता येनार नाही विकासा बद्दल बोला साहेब घरोघरी मातीच्या चुली आहेत लक्षात असु द्दया
मंत्री असताना तू काय केलं ते आधी सांग कोंबडी चोर
नाक नाहीतर भोक आहे म्हणायचे म्हणायचे काम करतोय हा naru😂😂
सिबिल म्हणजे काय साहेब
😂🤣😂🤣te kuth aste ata
😂😂
काय आहे या माणसाचे मराठी याला नीट बोलत पण येत नाही आणि अशी माणसं आपण निवडून दिली तर तो त्याचा विजय होईल पण मतदार हरेल
अरे बाळ ठाकरेंनी बनवला ना मुख्यमंत्री जसा उस्मानला सेना दिली...🤦♂️🙈
नाऱ्या तू लोकांचं उपटत होता का काय
परदेशात गेल्यावर राने तुम्ही लक्ष द्या असे तुम्हाला सांगितले म्हणतस आणी उलट बोलतो
व्यक्तिगत टीका करतोय आचार संहितेचा भंग होतोय
शुभ बोल नाऱ्या
Nice And Appreciated With Technically ❤🎉
किती वेळा पडतो नारयन थोडी लाज वाटु दे र
साहेब तुम्हाला नारायण नव्हते बोलत समजून घ्या काय बोलत होते
Narayan Saheb, do u have any roadmap/blueprint for the Konkan Region?
What's happening in UBT life, what's happening in Amit Shah’a life is not my concern. My concern is how Maharashtra can contribute much more to India's economy, what steps govt take to provide education, infrastructure, and electricity to the farmers who will contribute to Maharashtra, what measures be taken to upgrade education to match the global requirements, what about medical facilities and how we can increase more medical colleagues with less spending on medical expenses, how we can improve tourism in Maharashtra.
A lot of issues are there which are concern rather than what's happening in our life and other life.
जे नेते बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर होते ते सर्व भाग्यवान नशिबवान होते
नारायण पराभव आनंदाने स्वीकारून संन्यास घ्या.
तुमच्या मर्दाना सांगा😂
अरे मंत्री असताना काय केले ते सांगावे
राणे साहेब निवडून येणार नाहीत म्हणून कमेंट्स करणारे मत देणार नाहीत तर आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी वाले निवडून देणार! 4 जून ला समजेल.
राणे साहेब 100% निवडून येणार करण मोदी साहेब व राज साहेब.
एवढं कॉन्फिडन्स, रत्नगिरीवर हे कुडाळ कणकवलीत आमदार होत नाही मग खासदार कसे होणारत
@@yogeshsawant714 4 जून ला आमचा कॉन्फिडन्स कळेल.
Best comment 👌
चार जूनचा दिवस येऊ दे, तेव्हा समजेल कोण किती पाण्यात आहे
मी तोंड उघडलं तर .. फार महागात पडेल.. हे वाक्य मी 10 वर्षापासून ऐकत आहे..
बरोबर आहे ते जनतेला सांगण्यासारखं नाही.पण उद्धवला माहित आहे.ते सांगितलं तर लंडनलाच स्थायिक व्हावं लागेल.म्हणून राणे साहेबांवर काही भाष्य करत नाही.फक्त मोदी शहा
@@surendramangesh7822 उद्धव साहेब एक पक्ष प्रमुख आहेत आणि ते एका पक्ष प्रमुखावर मुख्य व्यक्तीवरच बोलणार राणे कोण फक्त केवळ उमेदवार. राणेसाहेबावर बोलून राणे साहेबांना अजून कशाला मोठं करतील.
@@surendramangesh7822 नारायण राणे आहे तरी कोण त्याच्यावर टीका करायला?? स्वत:चा पक्ष भाजपात विलिन केला नारोबाने.. नारायण राणे ना कुठल्या पक्षाचा अध्यक्ष आहे, ना कुठल्या पक्षाचा आमदार आहे, ना खासदार.. मग असल्यांवर काय बोलणार उद्धव ठाकरे
🎉🎉
ह्या भाषणात 100% निश्चित झाले की विनायक राऊत चा विजय
CIBIL score vartai charcha kar...😂😂
किती low level चं राजकारण चाललंय राव 😰🤭😂
Respected Minister Sir please talk on job ,inflation we are not interested in your and respected Balasaheb ji ,s personal relations
राणे फक्त उध्दव ठाकरेच महाराष्ट्रत येनार तु पडणार राणे
मी विदर्भाचा आहे पण राणे साहेबांचा भक्त आहे.. माझा न त्यांचा काही काही संबंध नाही पण त्यांचे बोलणे एकदम खरे वाटते
घरी जा
@@AtulSalvi-gf9pt तुला घरी बसवू आधी आम्ही न मग जाऊ
बिचारा ला घाम फुटत आहे😂😂
Naru..... om shanti... bhavpurn श्रध्दांजली 🎉🎉
नारायण राणे वाचाळ आहे याचे भाषण कोणी ऐकू नये.
खर बोलता म्हणून का
2010 मध्ये जे भाषण केले ना ते भाषण आज केले आशा लोकाचे काय खर आसते दादर च्या फूट पाट वर बसून कपबशी विकणा-या राऊत याने तीन दा राणे ला मातीत लाळविले आहे विनायक राऊत हा खुप चांगला माणूस आहे चांगला माणसांवर उध्दव साहेब खुप प्रेम करतात उध्दव साहेब सरळ साधा सोज्वळ भला माणूस आहे आरे नारायण तुझ्या सतराशे साठ पिढ्या खाली आल्या ना तर उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब याचे तु काही वाकडे करू शकत नाही घार उडे आकाशी नजर ती पल्ला पाशी आम्ही कोठे ही असो आमची नजर ही मातोश्री मध्ये जे राहातात ना त्याच्या वरती आसते आमच्या साठी मातोश्री हे मंदीर आहे त्या मंदीर मधील प्रत्येक जण आमच्या साठी देव आहे
राणे साहेब प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरे, भाषणामध्ये सांगत होते की उद्धवला सांभाळून घ्या उतवला सांभाळून घ्या याचा अर्थ काय नफरत की प्यार
हे जर सत्य असेल तर महा पाप लागेल..पितृदोष लागेल
बेडकं फक्त पावसाळा आला की डबक्याच्या बाहेर येतात तसे
1:46 आपन सध्या कोणत्या पक्षात सांगत चला
बाकीचे भाऊ पण मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्बेती बाबत काहीच काळजी करत नव्हते काय मुलें आहेत. हे ऐकून मान आमची खाली जाते हो .
भगवान बचाले हमे , कैसे कैसे लोग आते है दुनिया मै
शुभ बोल नारया ,ऐ बुळया नीट बोल ,
यांना कोणी काय विचारलय का लग्नाला येवू नको तर कोणत्या गाडीत बसू
बघा हे देशाचे भविष्य बदलतील काय भाषण करतो सा... देशाची प्रगती आणि देशाची उन्नती या विषयावर
एव्हढे साहेबांचे प्रेम होत मग पक्ष बदलत का फिरलात