टोमॅटो फुकट झालाय ! खा आता 🥹 | tomato rate crash 🍅|
Vložit
- čas přidán 31. 08. 2023
- टोमॅटो फुकट झालाय खा आता | tomato rate crash 🍅 | #tomato #tomatosheti #टोमॅटोबाजारभाव #टोमॅटोशेती #tomatorate #tomatotodayrate #chalashetikaru
_________________________
आपले व्हिडिओ -
HTP jugaad 🔥- • भंगारातील साहित्य वापर...
chota hatti jugaad -
• शेतकऱ्यांचा छोटा हत्ती...
💯 नटाचा एकच पाना -
• 100 नट एका पाण्यात खोल...
टोमॅटो तोडणी Vlog - • टोमॅटो तोडणी दिवशी कस ...
शेतकऱ्यांनो निवडणूका आहेत पुढील वर्षी जरा विचार करून मतदान करा हे सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे
Vichar zaly
सुनिल शेट्टी घरी 1पिकप देऊ
सोलापूर आज 10 रुपये किलो होती खूप वाईट दिवस आलेत
ज्या ___ईघाल्यांना टोमॅटो खायला परवडत नव्हते आता कुठे मेले? खा आता फुकट.
आता फुकट खा पाच रुपये किलो झाला टमाटा शेतकऱ्यांनी कसा पिकवायचा कसा विकायचा
सरकारला याची किंमत मोजावी लागेल.
शेतकरयांना ना फायदा होत ना तोटा फक्त जगण्यापुरतं मिळतं
बाकीचे घटकांना मात्र लाखो करोडोनं फायदा होतो
तरी देखील शेतकरयांवरच का अन्याय करतंय हा मुळ मुद्दा हाय पण
शेतकरी विरोधी सरकार 😢😢
बरोबर
Shetkaryani tomato vikanach band Kelly pahijet mag baghoot kay khatat he.
असं वाटतंय सुनील शेट्टीच्या दारात नेऊन दोन चार टेलर टोमॅटो उनाळावे
सरकार खूप वाईट आहे बदल झाला पाहिजे
खर बोलले
आता खा मनहा पोट भर सरकार पण खुश
खरयं भावा
Reels star , actor, nokri Wale ata hanle pahije 😠🤬.
..nice true condition video sir❤😢
Demand supply cha khel ahe . Shetakaryani yogya niyojan karun ekane pikwava dusryane vika . Market open ahe .
Barobar aahe pn sarkari dhoran sarvanchya mulavr uthate tevha ky pikvnar aani viknar
याचा मागे एकमेव कारण, सरकार आहे,एक बाप, एक बात, असेल तर करील निर्यात,
भाऊ अगदी खर बोलला तू पन याची खंत कुणालाही नाही
भाजप हटाव शेतकऱ्यांनो
सुनील शेट्टी ला म्हणावं आता खा फुकट
Great great BBB sir
Phuket Khao Sarkar aaye
खरंय 👍
Tomato pikawaene thamble pahije
😢😢
100%बरोबर
75 versha zali engrase bare hote
😢
Brobar
ह्याला एकच पर्याय बीजेपी हटाव शेतकरी बचाव
सरकार नासके आहे.b j pहाकलणे एवढाच पर्याय आहे.
Mob no sanga
😡😡😡🤬🤬
Bjp hatao pahale
Bjp hatav
कोण्याही पिकाची किंवा भाजीपाल्याची आवक वाढली की भाव कमी होतात हे साध गणित शेतकऱ्यांना सोडून सर्वांना समजते तरीपण काही अतिशहाणे सरकार शिव्या देतात आणि स्वतःच समाधान करून घेतात
दादा एवढी सोपी गणित नका शिकवू....शेतकरी एव्हढे पण अडाणी नाहीत....आवक कमी झाले वर भाव वाढले पण आवर्जून सरकार ने टोमॅटो खरेदी करून कमी भावात विकून भाव कमी केले....कांदा भाव वाढले सरकार ने निर्यात कर वाढवून अघोषित निर्यात बंदी केली याला कोण जबाबदार
@@Kiran.Jadhav तुम्ही म्हणता ते क्षणा पुरत खरं पकडू परंतु शेतकरी कोणत्या भावात समाधानी राहील हा पहिला प्रश्न शेतकरी म्हणतात ₹10 किलो टमाटे परवडतात अर्थात 200 ते 250 कॅरेट परवडते टमाट्याची आवक कमी झाल्यावर कॅरेट ला भाव किती असायला पाहिजे माझ्या मते पाचपट जास्त अर्थात हजार परंतु कॅरेटचा भाव किती वर गेला होता आणि किती वर जायला पाहिजे होता असो मी एक टमाटा पिकवणारा शेतकरीच आहे
हो का, ज्या वेळी टोमॅटो चांगल्या भावात विकत होता, त्या वेळी नेपाळ वरून आयात करून घेतली. मार्केट मध्ये बोबाटा,केला. नाफेड ने महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करून दिल्ली सारख्या मोठ्या बाजारपेठेत कमी भावात(सरकारी तोटा) करून विक्री केली. त्याचा परिणाम आपल्या राज्यातून जाणारा टोमॅटो कमी प्रमाणात विक्री व्हायला लागला आणि बाजार कमी झाले.
तांदूळ पण चांगल्या प्रकारे निर्यात होत होता, त्याला पण पूर्ण पणे निर्यात बंदी घातली.
तूरडाळ १२० किलो झाली की लगेच बाहेरून आयात करून घेतली, लसूण पण महाग होताच अफगाणिस्तान मधून आयात केली. आणि आता कांदा २५ किलो झाला तर लगेच निर्यात वरती ४० % कर लावला. सांगा आता यात काय आवक होती का. शेतीचे सगळेच गणित येवढे सोपे नाही.. #सरकारी धोरण
@@vilshmanawar जे म्हणतात ना १० रू ने टोमॅटो परवडतो, मुळातच त्या शेतकऱ्याकडे त्या पिकाचा पूर्ण ताळेबंद नसणार . शेती नुसती आहे म्हणून करून उपयोग नाही, त्याला व्यवसाय म्हणून केली तर आहे. आणि कोण आपला व्यवसाय तोट्यात नाही करू शकत.
कुठलंही सरकार असो शेतकर्यांना न्याय कधीच देणार नाही
शेतकरयांची पिळवणूक करणे एवढेच
😢😢