Rajendra Raut : देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करू नका, राजेंद्र राऊतांची Manoj Jarange यांना विनंती
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #RajendraRaut #ManojJarange #DevendraFadnavis #MarathaReservation #MaharashtraTimes
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भाषण करताना मराठा आरक्षणाचा आवर्जून उल्लेख केला. मनोज दादा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये असं राजेंद्र राऊत म्हणाले. राज्यातील विरोधात असलेल्या नेत्यांनी लिहून द्यावं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काही हरकत नाही असं लिहून द्यावं असं राऊत म्हणाले. हा कागद घेऊन मी ताबडतोब देवेंद्र फडणवीसांकडे जातो आणि त्यांची देखील सही आणतो असं राजेंद्र राऊत म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
पहिल्यापासून मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांचं वाटोळं केलं 🚩
लाठीचार्ज शरद पवार च्या सही ने केला होता का
लय मोठा लागून गेला सही आणायला, हा फडणवीस च्या बाजूने बोलायला लागला, याला नक्कीच खोके दिलेले दिसतात
बार्शी तालुका आरक्षण प्रस्नी मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी आहोत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली पाटील ❤
राऊत...लाठीचार्ज चा आदेश फडणीसचाच होता, म्हणून फडणीसला सुट्टी नाही....
हा राऊत समाज चा विरुद्ध आहे
अरे 202 आमदार आहे विधानभेत काय समाजाले वेड्यात काढता 💯🚩🚩
हा आमदार आता पडणार हे फिक्स
Tech tension nka gheu aamhi barshikar aahot padayala
पडायचं म्हणजे पडायचं
Yes
ह्याला पाडायचं त्याला पाडायचं दुसरा धंदाच नाही. आईने जन्माच्या अगोदर तुम्हाला पाडायला पाहिजे होतं.
@@MG-dd6xkतू नको पोट पाडू फक्त
तुम्हाला काय ऊपाटायला आमदार केल का
nit bol re khar boltat te...jarange la kay akkal ahe...supari ghetli bhajpa virodhi...are jya mansane maharaj yancha natkache paise khaale tya baddal kay
विरोधी लोकांच्या सह्या कशाला लागतात
कशाला लोकांना मूर्ख बनवता
मराठा समाज पहिल्यासारखा आता राहिलेला नाही आता खूप हुशार झाला आहे मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे जे आरक्षण भेटला आहे ते मनोज दादा चे नेतृत्वात भेटला आहे
मंगेश साबलेला पडून आणि तुतारी निवडून आणून अजून हुशार झालंय😂😂
कुणबी भेटलं आणि ews गेलं हे दुर्दैव आहे
जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे लावा ताकद 🔥✊🚩
मंग सागा ना शिंदे नाही म्हणता काय याच्यात विरोधकांची काहीच भूमिका नाही 202 आमदार सरकार मध्ये आहे सत्ताधाऱ्याना दयायच ठरवल तर कोणीच रोकु शकत नाही💯🚩
फडणवीस बोलले होते.
जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
@@ऊध्दवआवरगंडफडणवीस 2013 साली म्हणाले होते मराठा समाजाला ओबीसी अ व ओबीसी ब असे आरक्षण देता येऊ शकते काय झालं
तुम्ही शे... काढता का कुणाची तर सरकार काय शरद पवार, उद्धव ठाकरे , राहुल गांधींच सरकार आहे का.
फक्त मनोज पाटील बाकी आम्ही कोणाला मानत नाही.
घरी न्हेकी मुक्कामाला..
@@ArjunNigade-ex8no tujyvar gheto ka udun.
@@ArjunNigade-ex8noछगन ला नेतो का राऊत ला नेतो तू मग आम्ही नेऊ
मोदींना सांगा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या.
Wakdya hota tava ka nahi magitala
जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
अरे बाबा आरक्षण देण्यास सांगा देवेंद्र फडणवीस ला.
Are wakdya hota tava ka nahi magitale
फक्त जरांगे पाटील
पलटला
सत्तेत तुम्ही ...
समाजाला येड्यात काढायले..
तु कोण रे बाबा
तू सर्वप्रथम फडनविसांकडून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक श्री. जरांगेपाटील म्हणतात त्याप्रमाणे सही आण तसेच नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देण्याच्या आदेशावर सही आण .
अरे पवार साहेब ठाकरे हे काय सत्तेवर आहेत का तुम्ही द्या मग बघू
मोदी पाहिजे पन फडणवीस नको
अरे लाठी चार्ज करायला कोणी सांगितलं सांग ना
दगडफेक कोणी केली
जरांगे (अविचारी ) विचाराचे मराठा / तुतारी मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत.... .
म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठा म्हणजेच तुतारी मराठा फडणवीसांना टार्गेट केले. (सुस्कृंत, विकासभिमुख व स्वच्छ प्रतिमेचे फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं...
पण, मराठा समाजाचे लाडके राजकीय पक्ष काँग्रेस व तुतारी राष्ट्रवादी यांना फडणवीसांनी राजकीय पटलावर चांगलाच ठेचला .
म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन .
70 वर्षे जरांगे मराठे सत्तेत आहेत /होते. त्यांना जाब विचारायचा सोडून आता यांना ओबीसी ताट साफ करायचा आहे ..🙆♂️
यालाच जारंगे फॅक्टर /कॅरेक्टर म्हणायचे...
महायुतीला पाडा म्हणून आव्हान करताना महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मतदान करा असे सुचविले गेले .
हे करत असताना महा विकास आघाडी कडुन मराठाआरक्षण मिळण्याचे लेखी आश्वासन घेतले होते का ?
उत्तर आहे नाही .
म्हणजेच हा माणुस पुर्णपणे राजकारणाचा भाग झाला .
(जरांगे विचाराचे मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास पाच-साडेपाच हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती जरांगे-मराठा-नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे जरांगे विचाराचे मराठा चे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे.
आरक्षण तो बहाना है ..
असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
काँग्रेस व राष्ट्रवादी हे जरांगे मराठा विचाराचे यांचे पक्ष आहेत. या पक्षांमध्ये इतर घटकांना क्वचितच सत्तेचा लाभ मिळतो. याउलट बीजेपी हा 12 बलुतेदार समाजाचा (यात मराठा ही आला ) पक्ष आहे . या पक्षामध्ये जो देशभक्त आहे व ज्याच्यामध्ये चांगल्या कामाचं सातत्य आहे . त्याला नक्कीच चांगले पद मिळण्याचे अपेक्षा व शक्यता या पक्षामध्ये आहेत .
निवडक एक ते दीड टक्के मराठा बांधवांनी मोदीना मतदान केले आहे.
बाकी जरांगे विचाराचे मराठा ने एकवटून बीजेपी विरोधात लोकसभा 2024 मतदान केले .
पण त्या उलट जवळपास चौदा ते पंधरा टक्के ओबीसी नी बीजेपीला मतदान केले नाहीत .
यातील सात-आठ टक्के obc मतदान जरी परत बीजेपीयुती कडे फिरले !
तर, बीजेपी युतीला किमान 190 जागा विधानसभेला मिळू शकतात .
जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
जरांगेच्या वेडापाई मराठा बांधवांचे
१) इतर जाती धर्मामध्ये मानपान गेला,
२) जातिवादी म्हणून नाव खराब झाले ,
३) Ews आरक्षण गेले अनं ESBC हेही गेलं !......
हेही तेवढेच खरे !
😢
कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार.
जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
विधानसभा 2024 मध्ये जरी जरांगेमराठानी महाविकास आघाडीला निवडून आणले तरी ते सुद्धा मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास नकार देतील अथवा केंद्राकडे बोर्ड दाखवून हात वर करतील.
मग, पुढील पाच वर्ष सर्वजण निवांत घरी जाऊन झोपा काढतील !
घ्या लिहुन ...
😀
@@chandrakantabhang5144😂😂😂 konti dagadfek aahe ka kahi evidence 😂😂😂 landhbhakt
आमदार साहेब सरकार तुमचे आहे मग सगेसोयरेचे परिपत्रक काढायला सांगा ना सरकार तुमचे असताना शरदचंद्र पवार, उद्धवजी ठाकरे,नाना पटोले यांची काय आवश्यकता नाही उगच पळवाट काढून नका महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या
सत्य तू आहेस राऊत विरोधकांना तू काय म्हणतोस तुझ्या हातात आहे द्यायचं ते तुम्ही द्या राऊत साहेब जरांगे पाटील निस्वार्थ आहे त्यांच्यावर खापर पुण्याचे काम करू नका नाहीतर मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही
Wa r dada kiti ni swarthi ahe sharad pawara kadun kiti paise khallet te bag tujhya manoj dada chya dangila chaddi navhati ata lakho chya gadit firtoy ha paisa kuthun ala ?ka kontya jhadala laga lela ughada dole bagha nit
इकडे येऊन पटलना भेटतो आणि तिकड जाऊन असं बोलतो
15 लाख देणार होतं त्याचं काय झालं सांग आधी
अतिशय छान तळमळीने आपण आपले विचार मांडले काही चुकीचं आपण बोलला नाहीत अशा विचारांची देशाला गरज आहे
फक्त तुच राहीला होता
लाठी चार्ज चा आदेश कोणी दिला
अरे.याना.काय.विंनती.करताय.या.महाराष्ट्रामधे.एका.जातीची.लोक.राहताय.का.याच.उतरकाळच.ठरवेल
कुनी कीर्ती चाल करा फक्त जरांगे पाटील
आरे तु जर फडणवीसला मराठा आरक्षणा बद्दल बोलला तर फडणवीस तुझ टिकीट कापणार
लाडकी बहिण योजना सुरू करायला कोणाची सहीआणली
सारे राजकारणी सारखेच आहे महाविकास आघाड़ी असो नाही तर महायुती असो पण आता पुर्ण मराठा समाज जरागे पाटील यांच्या सोबत आहे एक मराठा कोटी मराठा
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏
लाठीचार्ज कुणी केला??????? का केला??? DNA OBC आहे कोण म्हणलं??
OBC मोर्चा कुणी काढला??????
EWS कुणी काढून घेतलं??????
सदावर्ते कुणाचा आहे???????
हाके कोण आहे????????
ह्याच उत्तर दे आणि मग बोल!
देवेंद्र फडणवीस बद्दल विनाकारण गैर समज पसर्विनेचे पाप कोणी करू नये.
म्हणजे आता गैरसमज पाप वाटायला लागले का भाजप ने किती गैरसमज पसरवले सुशांत सिह राजपुत पासुन दिशा शालियान पर्यंत तष तर भरपुर आहे
लाठीचार्ज चा आदेश कोणाचा होता ?
@@SagarDeshmukh-ot9sh माहिती अधिकारा तुन काय समोर आले ते माहित नाही का दादा तुला? पेपर वाचत जा. मरे पर्यंत डोक्यात चुकीची माहिती ठेऊन जगू नको. संश्याने आयुष्याचे वाटोळे होते. माहिती अधिकारातून माहिती आली आहे की लाठीचार्जे चे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नव्हते. गूगल ला जाऊन search कर.
@@Sudarshan109😂😂😂 koni dekte mg shard pawar ne delete hote kaa
निवडूनका आल्यावर सर्व गोड गोड बोलतात बार्शी मध्ये सोपल साहेब येणार
अरे त्याला आरक्षण द्यायला तू
नकोरे बाबा फसविनिस
विरोधी पक्षांची तुम्हाला गरज काय तुम्ही 106 आमदार अपक्ष 20 आमदार अजित पवारांचे 40 आमदार शिंदे साहेबांचे 40 आमदार तुमच्याकडे पूर्ण बहुमत 200 प्लस असताना निर्णय तुम्ही घ्या मराठा समाज तुम्हाला सर्वांना डोक्यावर घेईल कारण सांगू नका पूर्ण सत्ता तुमच्या हातात आहे तिघांच्या सहीची गरजच काय एवढे फडणवीसांच्या विश्वासातील आहात विषय द्या ना पटवून त्यांना काय अडचण आहे
कोण विरोधक सत्तेत तुम्ही आहेत सगेसोयरेच बोल.20 वर्षाच सोड चालू मुलीचं रक्षण कर आम्हाला पवारांचं पण काही देणंघेणं नाही.
मनोज दादा ❤
तुम्ही विरोधकांना विचारून सत्ता घेतली का. हैद्राबाद गॅझेट लागू करा व मराठवाड्याला कुणबी आरक्षण द्या. एकच कुणबी आरक्षण द्या. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला मागणार. तुम्ही ते दिलेच पाहिजे. तुम्ही राजकारणी आहात.
मोघम सह्या ची शाश्वती कशासाठी कायदेशीर प्रक्रियाचे काय❓
Tu laiki peksha jasht bolte ahe
आता जरांगेचं २८८ माणसं उभे करणार
फडणवीसांना टारगेट करणे हा तर मुख्य अजेंडा आहे !
Yala mrathyani dhada shikwa
साहेब तुम्हाला आमदारकी साठी तिकीट भेतेण्या साठी तूम्ही असच बोलणार...तूम्ही गरजवंत मराठा नाही ना...तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे .
तूझ आईकते का ते तर दे मनाव आरक्षण
आमदार साहेब फडणवीस हेच आरक्षणातील महत्वाचा काटा आहेत
Only jarange Patil
याला पराभव समोर दिसत आहे . म्हणून जरांगे पाटलाकड गेलता शिष्टाई करायला
मनोज जरांगे पाटील जय शिवराय
राऊत सत्ता ही फक्त, BJP आहे .❤❤❤
भाजपची सत्ता आहे तूम्ही आगोदर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे असे सर्वात आगोदर जाहीर करने ही नैतिक जबाबदारी पहील्यांदा भारतीय जनता पक्षाची आहे
सत्तेत तुम्ही आहात साहेब बहुमत तुमच्याकडे आहे विरोधकांच्या सह्या तुम्हाला राबतात कशाला तुमचीच इच्छा देण्याची नाही मराठा समाजाला गंडवले जाते 🏴🏴
एखादा कायदा करताना विरोधी लोकाना विचारात न घेता कायदा करता आरक्षणच विरोधी ला विचारुन का नाहीतरी तुम्ही सगळेच एका माळेचे मनी आता फक्त मनोज दादा
फडणवीसांच्या वर टिका करुन सहानभुती मिळवुन घ्यायला लागलाय जरांगे पाटील
भाषण ऐकून मत भेटावयास अवघड आहे. 😂😅
भाऊ फडणवीसनी खरच वाटुळ केलाय
समाज्याच लय व्हा व्हा नका करु भाऊ
अरे काय लोकांना मूर्ख बनवू नकोस..बाहेरच्या शक्तींपासून धोका आहे आणि इतर काय बरळतोय... आरे GDP म्हणजे काय हे तर माहिती आहे का लागलाय ज्ञान पाजळायला
तूमच्या सारखे मराठा समाजात गधार जेन्माला आले हे आमचे सगऴ्यात वाईट नसीब आहे
तुम्ही तुमच बघा
घरातून दिले का? आरक्षण द्या.नाही तर सत्तेतून खाली व्हा.
202 दोन आमदार हाय तूमच्याकड काय गरजेचे वीरोधी पक्ष ना वीचारायची देऊ न टाकाना मग
लाठी चार करायला काय विरोधी पक्षाचा सल्ला घेतला होता काय
तुमचं धुवा दुसरयाचं कशाला धुवायला सांगता.
जरांगे पाटलांच्या पायतनाची बरोबरी येत राजकीय नेत्यांना
Rautala pada
आमदार राऊत साहेब तुम्ही आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या दोनच मागण्या दया मराठा आरक्षण घ्या आणि मराठा समाजावरचे गुन्हे मागे घ्या
आज हा पाटलांना दादा म्हणतोय. पराभव समोर दिसला की काही दिवसांनी शिव्या घालायच्या मागेपुढे बघणार नाही.
अधिवेशनात काय बोलायला तोडात घातल होत का
कशाला नाटक करायला अन् अतंरवालीला येतो
बरोबर बोले
मराठा समाजावर लाठीचार्ज केला नीच फडणवीस नी त्याला टार्गेट करणारच... एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
JARANGE पाटील प्रामाणिक माणूस
Rjyandr raut fdanvis chi chamchye giri karayla
आरक्षण आमचं हक्कच आहे ते देउन टाक म्हणा आम्हीं बंद करून टाकतो जास्त शिकउ नको
देवेंद्र जवा ओबीशीकी बात करे गा ओदेशपर राज करेगा हे फडन वीस बोलत होते तवा कुठ गलतात
आम्हाला माहीत आहे सगळ्या एकाच माळीचे मणी आहे जय शिवराय जय भीम फक्त जरांगे पाटील
चाटु
जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद, जातीयवाद जिंदाबाद.
राऊत साहेब निधी मागायला तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कडे जातात आणि आम्हाला आरक्षण मागायला विरोधी पक्ष नेत्यांकडे जा म्हणतात तुम्हाला सत्ताधारी याच्यासाठी केले की तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा सोडवणे होत नसेल तर राजीनामा देऊन बाहेर पडा
ok साहेब❤❤❤❤❤❤❤❤
आमचा हाकाच नेता मनोज जरागे पाटिल एक मराठा लाख मराठा 🎉
खूप छान कटू सत्य विश्लेषण केले आहे.
साहेब तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधून घा आम्ही सगळे तुम्ही च्या सोबत
काय हा आमदार बोलतोय विरोधकांनी सांगायचं आरक्षण ध्या मग मी फडणवीसांचा सही आणतो ह्याचा अर्थ असा की आरक्षण देता येते परंतु हा फडणवीस देऊ देत नाही
Only Manoj Dada Jarange Patil
लई प्रेम आहे तर जावा तिकडं..... Gst भरतो आम्ही.
फडणवीस यांना जाऊन सांगा साहेब दया की मग ओबीसी तुन आरक्षण तुम्ही सत्तेवर आहे. विरोधकांनी विरोध केला तर तो दिसुन येईल. तस झाले तर आम्हाला ही कळेल कोण मराठा समाजाची वाट लागतय.
आरे बाबा... लाडकी बहीण योजना आणायला विरोधकांना विचारलं का? आज सत्तेवर जो आहे त्यालाच प्रश्न विचारले जातात.
आरक्षण विरोधी
बार्शीकरानो या व्यक्तीला त्यांची जागा दाखवा हा अनाजीपँथाची चाकरी करतोय
🌷🏹⏰ महायुती विधानसभा 200+✌