भाजपसोबत गेलो तर महाविकास आघाडीचा सुपडासाफ निश्चित; प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- #PrakashAmbedkar #UddhavThackeray #SharadPawar #MaharashtraTimes @VbaforIndia
प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली यावरही स्पष्टीकरण दिलं. ठाकरे पवारांच्या नादाला लागले त्यामुळे आम्ही दूर झालो, असं ते म्हणाले.
लोकसभेला ठाकरेंना मुस्लीम मतं मिळाली, पण विधानसभेला तसं होणार नाही, असंही ते म्हणाले. ठाकरेंचा मतदार एकनाथ शिंदेंकडे वळला, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
...........................
Your questions
prakash ambedkar
prakash ambedkar live
prakash ambedkar song
prakash ambedkar latest news
prakash ambedkar status
prakash ambedkar live today
prakash ambedkar live news
prakash ambedkar news
prakash ambedkar latest speech
prakash ambedkar akola live
prakash ambedkar bhashan
prakash ambedkar today live news
prakash ambedkar interview
prakash ambedkar speech
यांच्या धरसोड वृत्तीमुळे एकही खासदार निवडून आला नाही
बाळासाहेब एकदाच भाजपासोबत सामील व्हा समाजाला आपल्यापासून मुक्ती मिळेल!
जे ओठात तेच पोटात आपण गेले तर चालेल आघाडी ला फायदा होणार जणता लय हुशार आहे
आंबेडकर साहेब तुम्ही पहिल्यापासून भाजप सोबतच आहात, अशी असणारी परिस्थिती आहे
😂
आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो व प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्यामुळे मानत होतो, एक मराठा लाख मराठा
खैरनार मराठा कसा
तुम्ही इतके खरं कसं काय बोलू शकता, कारण आज पर्यंत दरवर्षी 14 एप्रिल ला मराठा समाज हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात, मिरवणूक काढतात म्हणून मराठा समाज हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो, आज पर्यंत एकदाही मराठा समाजाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, बरोबर ना भाऊ, भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत गागाभट्ट ने राज्याभिषेक कसा केला एकदा सांगा, राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत घडलेलं वेदोक्त प्रकरण पण एकदा सांगा, छत्रपती संभाजी महाराजांचा कसा कोणी छळ केला आणि आजही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे कोणत्या जातीच्या लोकांच्या वस्तीत आहे हे पण एकदा सांगा....
@@manikarnika9690
100% मराठा कुणबी आहे
अरे भावा फक्त आंबेडकर कुटुंबच आरक्षण देऊ शकत आणि बाकीच्यांचे आरक्षण वाचवू शकते. हे लक्षात घे. जय शिवराय जय भीम.
@@Kalvjl2312 ok...आमच्या इथे एक खैरनार SC आहेत....जोशी,मोरे,कदम अशी बरीच ब्राम्हण,मराठा नावं लावणारे SC बघितले आहेत मी...
निवांत जावा. आतापर्यंत bjp चेच काम केलेत. आता त्यांना जाऊन मिळलात तरी काही आश्चर्य वाटणार नाही. पण मग संविधान धोक्यात आहे असं म्हणू नका.
महाराष्ट्रात दोन नेते अशे आहेत त्यांना आता दीशा राहीलेली नाही प्रकाश आंबेडकर आणी राज ठाकरे
Kadaaak
राज ठाकरे माहीत नाही पण प्रकाश आंबेडकर यांच स्वताच अस्तित्व आहे हे विसरता येत नाही, ते सत्तेत येवो किवा नाही येवो ते जित आहे तिथच आहेत तस त्यांच्या काही ठराविक वोट बैंक सतत त्यांच्या नेहमि सोबत असतात.
😂@@Prashantchandankhede
😂😂😂😂😂😂😂ह्यांची दिशा फक्त सुपारी घ्यायची😂😂😂😂
आणि दुसरा ऊबाठा 😅
साहेब महाविकास आघाडीचा सुपडा साफ आजपर्यंत कोणीच करु शकलं नाही
💯✅
संविधान बचाव यात्रेचं रूपांतर 😂😂😂 भाजप बचाव यात्रेत कधी झाले कळालेच नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Barobar
संविधान नावावर तुम्ही किती मत खाली राव
जय भीम
जय भाजप
झाट्या तू तर सरळ भाजप ला मतदान करतो त्याच काय रे
@@sachinjadhav402 संविधान बचाव यात्रा तुमीच सुरु केली 😂😂 याला आम्ही काय करणार आता 😂
😂😂😂😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाला संविधान दिल आहे जनता डॉ बाबासाहेब यांच्या सोबत आहे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत नाही फक्त वारस आहे म्हणून त्यांचा जनता आदर करीत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
बरोबर आहे
बरोबर
Ho
ह्याला कुठेही उभे करा हा पडणार
Right 🎉
आता कुणाची सुपारी सतत भुमिका बदल सगळे संविधान वाचवत होते तेंव्हा हे झोपेत का नोटंकीत माहीर कुणी विचारणार नाही संपलाय आता
संविधान सन्मान सभा प्रथम वंचित ने च घेतलेल्या होत्या. नंतर मविआ संविधान संविधान करू लागले
@@kundlikparihar2986 अहो सर आरक्षण च रक्षण प्रकाश आंबेडकर काय BJ पार्टी विरुद्ध म ते फो डू न करतात का ?
@@kundlikparihar2986 आणि मग BJ पार्टी विरोधी म ते फोड ण्या साठी उ मेदवार कोणी दिले?
बीजेपी सोबत गेले तर उरली सुरली पत सुधा निघून जाईल . त्या मुले कांही फरक पडणार नाही . आंबेडकरी समाज पूर्ण शहाना झाला आहे. प्रकाश साहेबांचे राजकारण लोकांना समजले आहे. लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
आककल कमी काही बोलतो सार्थी आहे ❤
भाजप सोबत जा महाविकास आघाडी दोनशे पार होईल लय बर होईल ते महाराष्ट्राच्या हिताचे होईल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
2 seat yenar nhi MVA chya
आत्तापर्यंत दलितांच्या मतावरच निवडून आलीये महाविकास आघाडी आणि नालायक त्यांचे बगड बच्चे आबेडकरांवर चिखलफेक करत आहेत आम्हास शरद पवार किती नीच आहे माहीत आहे, जड जायला लागले बाळासाहेब आंबेडकर की त्यांची बदनामी सुरू केली, शरद पवारांना सांगा कपडे शिल्लक राहणार नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नादाला लागलात तर, जय भीम
आंबेडकर जर bjp सोबत गेले तर 10 टक्के मुसलमान व25 टक्के मराठा याच्या जीवावर mva चा सुपडा साफ होईल
ओरिजिनल कुणबी आणि राणेसारखे मराठा ews समर्थक mvaबरोबर नाहीत
हवेत बोलू नका
Sc,मुस्लिम यांच्यामुळेच mva आहे
Mvaहिंदूविरोधी आहे म्हणून मुसलमान त्यांच्या बाजूने आहे
@@dipulmanwar5649😂😂😂😂 why you care ? 😂😂
@@hearttouchingbeats3901 br 3 yetil
भाजप सोबत गेले तर बरं होईल आघाडीला नुकसान नाही तर फायदा होईल रोज भुमिका बदलनारे पक्ष ऐक मणसे दुसरा वंचित हे पक्ष ना राष्ट्राच्या कामांचे ना जनतेच्या कामांचे
Totally correct reaction aboud ambedkar
एकदम बरोबर..
@@madhukarbhoir5354 खर आहे
अकल शून्य असलेला राजकारणी कुठलाही वारसा नसलेला रामदास आठवले 15 वर्षे पर्मनंट मंत्री राजकारण करायला वारसा किंव्हा शिक्षण नाही तर त्याला अकल लागते
लवड्या त्याला लाचारी म्हणतात 🤬😂😂
पण समाजाचे काही ही भले केले नाही
स्वत:च्या बापाला पण असच बोलतो का? कि बाजुवाल्याचे पाय धरतो?
@@kundlikparihar2986 खुप केलय म्हणून लोक पाठिशी आहेत 😊
Ramdas athawale chi party che anke nagersavk , anke mayor , deputy mayor, khup moti team aahe Ramdas athawale chi.... struggle kele aahe ..aatche pidila mahit nahi....rpi kade Paisa , mangement, office aahet , .....VBA leadership total failed
प्रकाश आंबेडकर साहेबांनी खुशाल बीजेपी सोबत जावे नाहीतरी बिजिपीला भंपक माणसाची गरज आहे यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वाचवण्यासाठी गरज नाही..आपली भूमिका समाजाला कळली आहे
💯
बरोबर.. आता समजले यांचे एक हि आमदार खासदार निवडून का येतं नाहीत.. कारण हे एका कोणाबरोबर कायम राहतील हे कोणीच सांगू शकत नाही.. त्या मूळे यांच्या वरती आता कोणाचाच विश्र्वास नाही..
संविधानाला धोका खरा खांगरेसकडु आहे हे सगळे बांडगुळे यांनी यापूर्वी सिद्ध केले आहे
तुझा महाभकास आघाडी सारख्या भंकप नेत्यांची गरज नाही आहे. जे नेते आधीच भाजपा बरोबर युती करुन आलेले आहेत. समाज हा आदरणीय "बाळासाहेब आंबेडकर" यांच्या बरोबरच आहे. तु सांगायची गरज नाही.
संविधान धोक्यात नाहीच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाविकास आघाडी ची हीं एक आपल्या बाजूने बहुजनाची मते घेण्याची हीं एक चाल होती. आपले खम्बीर नेते बाळासाहेच आहेत. आपल्या समाजाचे बाकीचे नेते समाजासाठी काय करत आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या समाजासाठी आई वडिलांसारखे आहेत. शेवटी तुमची मर्जी.
लपून छपून BJP च काम करण्यापेक्षा उघड उघड जावे
ते काय शरद पवार आहेत काय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत
स्वाभिमानी लोक बाळासाहेब सोबत आहेत.
एकमेव असा व्यक्ती आहे जो गेल्या ५ वर्षापासून आरक्षणाबाबत आपली ठामपणे भूमिका मांडत आहे तरी येथील अक्कलशुण्य लोकांना त्यांच्या प्रामाणिक भूमिकेशी सहमती नाही राजकरणाशिवाय हा मुद्दा सुटणार नाही सत्ता प्रस्थापितांपासून हिसकावून घेतली पाहिजे
@@akashgopale8127 अहो सर आरक्षण च रक्षण प्रकाश आंबेडकर काय BJ पार्टी विरुद्ध म ते फो डू न करतात का ?
भूमिका बदलणारा व्यक्ती वरच्यात जरांगे ला सपोर्ट वरच्यात विरोधात काय चाललंय कुठलीही एक ठाम भूमिका असावी
प्रस्तापित मराठ्यांची प्राॅपर्टी गरीब मराठ्यांना वाटावी💯
ये तुला शेट्ट देतो. भारे बांधतो आहे 😂😁😀😂
Ka
तुला हवीय का
Jai bhagwan
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक शुभेच्छा अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय जय जय छञपती शिवाजी महाराज जीं कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
स्पष्टपणे बोलणारे नेतृत्व लोकनेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
😂😂😂
स्पष्ट पणे भाजप ला पाठिंबा देणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
स्पष्ट पने बोलू झिंदाबाद ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂
वंचित मधून वंचित राहिलेले नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर.
साहेब तुम्ही कुठे पण जा. तुमचा फायदा कोणत्याच पक्षाला नाही होणार.. त्यामागचं कारण म्हणजे तुमची बदलती भूमिका.. तुमचा आणि राज साहेब ठाकरे चा सारखाच झाले
एमआयएम एक चांगला पक्ष आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात.
@@ilyaskhan5842 MIM हा इतका चांगला पक्ष आहे की त्याचा फायदा नेहमी BJ पार्टी लाच होतो.
साहेब भाजप सोबत गेले तर दलित समाज खुुपच हिरमोड होणार हे निश्चित .
प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत चांगल्या अपेक्षा होती पण त्यांनी विश्वासाहर्ता गमावली आहे. प्रकाशराव तुम्हाला भाजप मध्ये सहभागी व्हायला कोणीही आडवलेले नाही.
तु नुसत्या सतरंज्याच उचल आणि वडापाव खाऊन बोंब ठोक. तुझा मालक खुश होऊन तुला दारात पण उभ करनार नाय.
साहेब तुम्ही आणि राज ठाकरे सोबत या २०० जागा तुम्हाला भेटतील आणि बाकी पक्षाचा सुपडा साप होईल साहेब
😂
BJP सोबत गेले तर माहविकास आघाडी चां दुप्पट फायदा होईल बाळासाहेब आपण बीजेपी सोबत जा
Ardhavat mendu😂😂
Ardhavat video baghayacha ni lagech comment karaayala dhavayach, aapan mastery keliy typing madhe vaatat Mr typing master 😂😂😂
अरे मविआ च्या भक्ता जरा डोक्याने विचार कर, तुला कळतच नाही तर कशाला स्वताची फझिती करुन घेतोस..
@@harshvardhanbhagat698 बीजेपी याला पायाजवळ तरी उभ करेल का
@@user-lv7gq8wt5sअरे लवड्या त्यांच्या पाया पडत भाजप राजगृहा वर येते. युती करा म्हणून पण बाळासाहेब त्यांना हाडूक पण टाकत नाही.
बीजेपीच्या पायाजवळ राहायला ब्राह्मणांचे पक्ष असलेल्यांचे गुलाम नाही. आम्ही स्वाभिमानी आणि स्वतंत्र उभे राहू आम्ही निवडून येऊ किंवा नाही येऊ परंतु वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद@@user-lv7gq8wt5s
खरंच वकिल साहेबांनी भाजप सोबत जायला पाहिजे भाजप त्यांना मुख्यमंत्री करणार...
महाविकास आघाडी ने वंचित बहुजन आघडीसोबत नाही घेतले तर भाजपा सोबत व्युती करावी.
मित्र हे होईल पण vba chi एक अट आहे ती बीजेपी आणि rss यांनी मान्य केली की ते शक्य आहे...प्रकाश आंबेडकर राजकिय क्रांती घडविण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत आपण यात यशस्वी होवू...यासाठी कोणत्याही आमिषाला आपण बळी पडलो नाही पाहिजे
@@pradipnarwade3746 कोणासोबत युती केली तरी महा विकास आघाडीला काही फरक पडणार नाही तुमचं समाज वंचित ला मतदान करत नाही तर भाजपाला मतदान कसं करणार डिपॉझिट जप्त झाले तुमचे स्वतःचे आमदार निवडून येत नाही तर भाजपाचे आमदार कसे निवडून आणणार
Satteche pujari naahi
Pan sattetil malak jyani kutre paalun thevalet te khup bhukataat
Malakan biscuit Dil tar lagech sheput halavaayach kaay ni bhukaayach kaay🫡👍
@@NXXYYMM सध्या केंद्रात काँग्रेस च सरकार आहे राहूल जी गांधी हे पंतप्रधान आहेत देशाचे बरोबर ना 😂😂😂 आणि BJP च देशात कुठेच अस्तित्व शिल्लक राहिलं नाहि..😂😂😂 बरोबर ना भाऊ 😅😅😅
bjp सोबत गेलं तर खूप चांगल होईल मग महाविकास आघाडी ला बिगर प्रचार च निवडून येईल
आता लोकांनी तुम्हाला ओळखलय....राहू द्या आता
राज्यात दोन सुपारी घेणारी माणसे आहेत तो म्हणजे हा प्रकाश आंबेडकर मी दुसरा म्हणजे राज ठाकरे
जळू नकोस😂😂
Swabhimani netrutv adarniy prakash ambedkar saheb❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Vanchitancha khara awaj❤❤❤❤❤❤❤❤❤
तू sc st किंवा obc आहेत मला माहित नाही. पण सर्वाची चळवळ चालवणारे नेते only बाळासाहेब. लोक जागरूक आहेत.
@@anandshende1486 लोक खरच जागृत आहेत बंधू. तुम्ही पहा, त्यामुळे कॉंग्रेस पासून दूर गेल्यावर प्रकाश आंबेडकर यांना लोकांनी निवडून दिलेले नाही.
कशाला प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेता. प्रकाश आंबेडकरांना कोणतीच राजकीय भूमिका घेता येत नाही. कधी जरांगे पाटलांची भेट घेता कधी ओबीसीना पींबा ? यातून काय अर्थ काढायचा ?
जय भीम सर तुम्ही नक्की भाजपसोबत जावा तुम्हाला शुभेच्छा
आंबेडकरांची अप्रत्यक्ष भाजपला फायदा होईल हिच भुमिका राहीलेली आहे
अगदी बरोबर बोललात प्रकाश आंबेडकर बिनडोकानी निट ऐका आणि प्रतिक्रिया द्या
बिनडोक लोकांनाच ह्याच बरोबर वाटत😂😂
या उलट महाविकास आघाडी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल....
असे चित्र स्पष्ट होईल...
अशी असणारी परिस्थिती सुपारी फोड माणुस कुठे बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हा राजकीय सुपारी फोड
जरांगे कोणाच्या हातचं बोलक बाहुले आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे.
OBC vote bank var yacha dola aahe
आत्ता तुला फोडायची वेळ आली आहे..
@@OMKAR-2024-k4r तुझा कशावर डोळा आहे आर सत्तेत येण्यासाठी तुम्ही लोक कोणत्या थराला जाता त्याचा अभ्यास कर अगोदर.
Bhosdiya chaya monoj jarange kontya paksh che kam karto te Tu Mahit ahe sang na
बाळासाहेब लवकर जा भाजप सोबत . भुमिका बदलण्यात पटाईत.
साहेब तुम्ही बीजी पी बरोबर जावे तुमचा पक्ष सत्तेत येईल हे नक्की,
केळं घ्या
BJ पार्टी हाच त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
बरोबर vba+OBC+bjp
@@Userrev566 😅
No one is taken seriously to this person
अगोदर बाळासाहेब आंबेडकर यांनी आपली संपत्ती समाजाला देऊन टाकावी, नंतर इतरांना उपदेश द्यावे.
आम्हाला असं वाटलं होतं की प्रकाश आंबेडकरांना गरीब मराठ्यांची दया आली मात्र झालं उलट
गरीब मराठे आंबेडकरी जनतेला भामटे बोलतात, निळे कबूतर बोलतात एक डोळा बघून नाही घेत आणि आता आठवण झाली का 😅
@ajitmohite2762 because SC People don't support Hindu people. They support Muslim like Aurangzeb
ते आम्हला भामटे बोलत असतील तर आम्ही काय बोलू त्याचा अंदाज नाही
मतांपासून सदैव वंचित राहणार
सदैव बी टीम म्हणून काम करत राहणार
डबल ढोलकी
आता हे समजून लागले बहुजन समाजाला, हे बिजेपी ची बी टीम
Te b team pn tumhi A team
Disal VP election mdhe 8 futle 😂
बहुजन समाजाचे आमदार झाले तर किंवा त्यांच्या जातीचे आमदार झाले तर उदाहरणार्थ बौद्ध समाज तुम्हाला आवडणार नाही का
जे भाजप सोबत झोपून आलेले आहे त्यांनी शहाणपण सांगू नये.
@@arunpisore8984 BJP sobat jayla pahije
@@mangalameshram1612 तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री जातीला कलंक आहात हाती स्वतःची भाषा योग्य असावी
साहेब तुम्ही,मी असे करीन, तसे करीन म्हणून आपली किमत वाढवत राहतात, परंतु ती न वाढता उलट आपली किंमतच शून्य झालेली आहे, हे आपल्या लक्षात का येत नाही. म्हणून आपण शून्यातून निर्माण झालेले नेते नसून कोण आहेत.ते सांगा.
आती शाहाना त्याचा बैल रिकामा 😂
मित्रा राजकारणातले तुला काय कळते कीव येते तुझ्या बुद्धीची मूर्खा 😂😂
खर😅😅
खर
Correct
प्रकाश आंबेडकरां पेक्षा नामदार आठवले साहेब नक्कीच पक्के राजकारणी आहेत.त्यांची जागतीक किर्ती पसरली आहे.हे सकाळी एक बोलतात दुपारी एक आणि रात्री एक.त्यामुळेच सर्व वंचितचे कार्यकरते या माणसावर चिडून आठवले यांच्याकडे जात आहेत.शेवटी नेता तुपाशी कारेकरता ऊपाशी.
Saheb.o.b.c.na.vachva
😄😄😄प्रकाश अंबेडकर असे पण तुम्ही" बी " टीम म्हणून आहेतच बीजेपी बरोबर... तुम्ही खुशाल महायुती बरोबर जावे.... काडीचाही फरक तुमच्या मुळे महाविकास आघाडीला पडणार नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🚩✋🎺
जय सतरंज्या......जय घराणेशाही,.... 😅 .. येथील प्रस्थापित लोकांच्या सतरंज्या उचलायचे सोडून आज कॉमेंट करायला व्हा..मानल ... डब्बल पगार मिळवत आहात की..😅
Try to diaturb minority
Bjp बरोबर झोपून पार लाल करून घेणाऱ्यांनी b टीम चा आरोप करणारे.. भा...
सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले ह्या दोघांनीही बौद्ध समाजाचा विश्वास गमावला आहे....हे वास्तव आहे...!
आता पण तुम्ही भाजपची बी टीम आहात हे सर्वाना माहित आहे.यामधे नवल ते काय.
अॅड्.प्रकाश आंबेडकरांवर राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे.😢
बुद्धिहीन रामदास आठवले मात्र त्यांच्यापेक्षा हुशार निघाला.😂
भारतीय राज्यघटना व संविधान बदलण्याचा प्रयत्न करणारे भाजप बरोबर जाण्याची भाषा करणारे प्रकाशजी आंबेडकर साहेब सत्ता लोभी स्वार्थी राजकारण खुर्ची तडफड चालू आहे
Barobar ahe saheb ata fakt lok sabha harle bhajap sobat gele ki deposit zapt hoil.
पत्रकाराने प्रश्न विचारला दुसरी गोष्ट महाराजांचे वंशज भारतीय जनता पार्टीत आहेत आणि गेलो तर म्हणाले
येथे शरद पवार अखा महाराष्ट्र पेटवायला निघाले स्वतः च्या राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मग आम्ही कोठ जायचे आणि कोठे नाही हे आमचे आम्ही मालक.
नालायक, बाळासाहेब यांना सत्तेची लालसा असती तर ते कायम सत्तेत राहिले असते,मग सरकार कोणाचेही असो,जसे,पासवान ,आठवले ई.
काँग्रेस सरकारने किमान दहा वेळेस संविधान बदलायचा प्रयत्न केला आहे तसे काही केलेले नाही हे फक्त अफवा होती काँग्रेस सरकार फक्त संविधान बचावचा नाराज येथे संविधानाचे विरुद्ध काम करते हे लक्षात घ्या
बाळासाहेब आबेटकर सोबत आबेटकरी जनता पाठीशी आहे जय भीम
आंबेडकर यांनी इच्छा असेल तर जावं भा ज पा सोबत जावं. उरली सुरली सर्व पत संपेल. त्यांनी हे अनुभवलं आहे लोकसभेला. जास्त हुशारी चालत नाही
बीजेपी बरोबर गेल्याने बौद्ध समाजाचे बरेच आमदार होतील हे तुम्ही लक्षात घ्या जातीची लीडरशिप जर विधानसभेत गेली तर आपल्याला शिष्यवृत्ती काही मागण्या सवलती वाढून मिळतील
@@uttamgore5897 बीजेपी सोबत युती करून बिंदास जा 50 जागा मागून घ्या आणि महाविकास आघाडी समोर या महाविकास आघाडी वंचित चा 10 गडी राखून पराभव करेल हे लक्षात असू द्या तुम्ही गेले तरी नाही गेले तरी महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही
@@sudhankumarnetragaonkar3233 BJP sobat janyat fayda aahe… Chirag Paswan manzhi Pavan kalyan Athwale yanchya kdun shika…. BJP sattet vata dete congress wale fukat vote mgtat
Gonkar गुलामी पुस्तक वाचा महात्मा ज्योतिबा फुले यांचे तुम्हाला माहिती पडेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@@sudhankumarnetragaonkar3233 सध्या सर्व छुपे BJ पार्टी समर्थक उघडपणे समोर आलेले आहेत. अगदी बरोबर बोललात सर आपण. जनता आता फसणार नाही.
बाबासाहेब आंबेडकर असे नव्हते, यांची वृत्ती धरसोड आहे बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे होते आणि कायम मोठेच राहतील
आमच्या नेत्याचा खरा चेहरा समोर आला.म्हणूनच बौद्ध समाजाने लोकसभेला योग्य निर्णय घेतला.बाळासाहेब आंबेडकर भाजपचे हस्तकच आहेत. अशी असणारी परिस्थिती आहे.असं आम्ही मानतो.स्वतः तर संपलेच परंतु समाजालाही संपवले.
ज्यांना स्वतःच xx धुता येत नाही ,असे गुलाम काँग्रेसी अक्कल शिकवतात .... व ज्यांनी शंभर पिढ्या घडवल्या म्हणून गर्वाने सांगणारे त्याच्या एका पिढीला एक मत देत नाहीं... अशांना अरे थू तुमच्या jindgivr . ( Kharra,pan खावून ) !
बाबासाहेबांना पण त्या काळी जातीवादी मंडळी असाच त्रास देत होते व निवडणूकीत पण पराभूत करत होते
मूर्ख आहेस,मेंदू आहे डोक्यात.
बाळासाहेबांनी थेट भाजपसोबत गेलेलं योग्य होईल. आम्हाला काहीही दुःख होणार नाही. आम्ही समजून घेऊ.
बाबासाहेब आजपर्यंत स्वतःचं अस्तीत्व काय आहे ते तपासून बघा एक तरी आमदार खासदार निवडून आले आहेत का तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार जरी असले तरी बाबासाहेबांच्या विचारांचे नाहीत म्हणून जनतेने तुम्हाला सत्तेपासून वंचितच ठेवलं आहे हे मात्र नक्की खर आहे. जय भीम
सुरवातीला बाळासाहेब लिहायचं होतं तिथं बाबासाहेब चूकून लिहिले आहे याची नोंद घ्यावी
महाविकास आघाडीचा विजय होणार जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं अस बाळासाहेबांचे मत ऐकून बर वाटलं.
बाळासाहेब,सर्वात उत्तम निर्णय
होईल.
आजोबांनी संविधान तयार केले हे आता पायदळी तुडवला निघाले
नीट बोल जरा
तू काँग्रेस चा भामटा आम्हाला शिकवतो
प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सोबत यावे. विरोधात किती दिवस बसायचे. आठवले साहेबांसोबत एकत्र यावे. समाजाला फायदा होईल.
नाहीतरी तुम्ही भाजप सोबत च आहात म्हणून तुम्हाला कोणीही जवळ करत नाहीत.
Bin shirt pathimba konala dila Sharad pawarla
@@maheshzagade2043 आता बिनशर्त पाठिंबा भाजपाला द्या तुमचं समाज तुम्हाला मतदान करत नाही तुम्ही पाठिंबा दिला का नाही दिला का काही फरक पडणार नाही
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद🙏🙏🙏👍👌
हा BJP चि B team आहे हे मात्र खर आहे आणि ते लोकांना कलालय😂
Tuzya mami la pan. Kalale watate
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
उभ्या आयुष्यात हे होणार नाही जे स्वतः निवडून येत नाही त्यांना मुख्यमंत्री का करायचं ह्यांच्या पेक्षा तर राजरत्न आंबेडकर हेच खरे वारसदार
स्वतःचा सुपडा साफ करून घेतला सुपारी बाज
तुम्ही दिशा हिन आहात
कधी पुर्ण होणार नही तुमची इच्छा...
आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ
राहणार 🙏
जय भीम 🙏जय OBC
जय संविधान 🙏जय महाराष्ट्र
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
काय मानुस आहे राव हा! हा मानुस राजुच्या ही पुढे गेला.....जाच तुम्ही बिजेपि सोबत.., उगाच बनकामाचे ज्ञान पाजळत आहे हा मानुस....
यांना कोणी विचारत नाही कसतरी फोकस मध्ये यायचं आहे
Tula kon vichar ta re nigh chal😂
Vishay kasay laykit lahun bola re aapan kona baddal boltoy
अप्रत्यक्ष बीजेपी मध्ये आहात
वाकड वाले वाकड वाले वाकड वाले मन्या 🍒🦴😂
Kase
@@baka7926 त्यांची BJ पार्टी धार्जिण भूमिका
Only VBA 👑
वंचित जवळ उमेदवार का नसतात ! जो येईलत्याला तिकिट का देतात ! उमेदवार हा वंचितचा नसतो निवडनुक झालायावर तोवंचितचाराहत नाही!
कारण वंचित कडे पैसा आणि जात दोन्ही नाही,प्रस्तापित उमेदवार बरोबर प्रस्तापितन कडेच आकर्षित होतात,कार्यकर्त्याला फेम मध्ये आणण्यासाठी पैसा लागतो मीडिया लागते आणि जात पण लागते...
आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही अतिशय ज्ञानी बुद्धिमान नेतृत्व आहे पण जनता आपल्या सोबत आहे का तुम्ही सध्या ओ. बी. सी बचाव आंदोलनाचे नेतृत्व करताना दिसतात तुमच्या सोबत जनता राहिले पाहिजे असे वाटत
मराठ्यांनो आपले हक्क अधिकार आपलालाच मिळवावा लागेल. हा पाठिंबा देईल तो देईल याची आस करायची नाही. चिखलाच्या टिरी कधी गळुन पडतील काही सांगता येत नाही
महाविकास आघाडीचा सुपडा साप कधीच होणार नाही कारण जनता सर्व पक्षांना ओळखून आहे
तुम्ही भाजप् सोबत गेले तरी जनता तुमच्या मागे येणार नाही कारण जनता तुमच्या पेक्षा जास्त् महामानव बाबासाहेब यांना मानते त्यामुळे खुशाल जा पण बाबासाहेबांना विरोध करणाऱ्या बीजेपी चा डीएन ए असणाऱ्या संघा सोबत् आंबेडकरी समाज जाणार नाही कारण आंबेडकरी समाज बाबासाहेब यांच्या वारसापेक्षा विचारांना जास्त मानतो.
जय भीम जय बुध्दाय
करण...तु दलाल आहेस तुला आंबेडकरी घराणं चालत नाही डो. बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार तुझ्या सारखा दर्जाहीन विचार केला न्हवता..त्यांनी सर्व जातीचा विचार करून हक्क..आणी अधिकार दिले..आणी त्यांच्याच नातवाला बोलतोय भाडखाऊ...
Jai budhay nahi namo budhay mantat mhanje tu kon te kalale
बलाच नका काही बोलू
आम्ही बाळा साहेब सोबत
जय भीम
जय भाजप
प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आरक्षन बचाव यात्रा शुभेच्या
बाळासाहेबांच्या विचारा वरून BJP la समाविष्ट आहेत आस वाटत
ग्रेट लीडर ओन्ली बाळासाहेब आंबेडकर❤
जबरदस्त बडे साहेब🔥🔥
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤
आज आंबेडकर साहेब एकदम खरे बोलत आहेत
जयभिम आदरणीय बाळासाहेब आपण जर भाजपा मध्ये गेला तर माहाविकास आघाडीचा फायदा होणार.
हे राजकारणातून संपलेले आहे त्यामुळे यांचे हिंदू समाजामध्ये दोन ग्रुप पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे मराठा आणि ओबीसी यांनी यांच्या कारस्थानाला बळी पडू नये
आठवले अगोदरच गेलेले आहेत आपणही जाऊ शकतात... आंबेडकरी जनता मात्र आपल्या सोबत येणार नाही एवढं नक्की..
तुम्हाला समाजाचा काही देन घेण नाही फक्त इलेक्शन स्टंटबाजी चालू आहे तुमची
तु कोणत्या समाजाचा आहेस घरच्या स्वत:च्या बापाला पण असच बोलतो का?
@@amitss6713right
Tuza bap kon ahe Te Sang
VBA leadership total failed
@@amitss6713 तुला कशामुळे मिरच्या लागल्या तू कोणत्या समाजाचा आहेस
प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे एकाच माळेचे मनी तुमचा काहीही परिणाम होत नाही, जनता हुशार झाली.
रयतेतील गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही भूमिका आदरणीय आंबेडकर साहेबांची नेहमी पासून होती आणि राहील ओबीसी आणि मराठा समाज यांचं ताठ हे वेगळं असावं ही भूमिका त्यांची अगोदर पासून होती त्यात त्यांनी निवडनुक येते आहे किंवा जात आहे याचा विचार करून कधीच महाभकास सारखी भूमिका गुळमिळीत ठेवली नाही आणि मतांची गोळाबेरीज करण्यात मध्ये बिझी राहले नाही.त्यांची भूमिका सर्वांना पचनी पडेल च असे नाही पण त्यांनी समाजहितासाठी नेहमीच भूमिका घेतल्या आहेत,आंबेडकर यांच्यावर टिका करने पेक्षा ज्या महाभकास ला तुम्ही मत मारली त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सर्व पक्षीय बैठकीला का न्हवते त्यांची कॉलर पकडा जाऊन, महाभकास ला मराठा समाज असो,ओबीसी असो दलीत आदिवासी मुस्लीम असो कोणाचं काही देणं घेणं नाही,त्यांना फक्त इलेक्शन जिंकायच आहे.आंबेडकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागणीला समर्थन केलं असे आपले म्हणणे असेल तर मग तुम्ही त्यांना लोकसभेला मतदान का नाही केलं,तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेब यांनी आरक्षण मिळवून दिल तरी मराठ असो वा ओबीसी त्यांना कधीच मतदान करणार नाही हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे.जातिद्वेषातून दलीत बहुजन नेत्यांची उपहासात्मक टिंगलटवाळी करने मग त्याने आपल्या फायद्याची किती ही गोष्ट केली असेल तरी,त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आपल्या सामंती नेत्यांची जाऊन कधी कॉलर पकडान बघा ते तुम्हाला दरवाज्यात उभ तरी करतात का?मराठा vs ईतर कुणी ही असो मराठा समाज कधीच दुसऱ्यांना मतदान करत नाही हा इतिहास आहे आणि सध्या तरी तो इतिहास बदलण्याचे काही चिन्ह नाहीत संभाजी नगर निवडणुकीतून ते स्पष्ट होते तिथं मराठा vs ओबीसी vs मुस्लीम होत तिथं ओबीसी उमेदवार नंबर ३ वर गेला कोण्या मराठा समाजाने त्याला मतदान केलं नाही,आणि गद्दार फड्डार हा विषय तिथं चालला नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला,गरीब रयतेतल्या मराठा समाजाला हे समजायला पाहिजे की त्यांचं नुकसान हे सामंती मराठा समाजाची गुलामी करण्यामुळे झाल आहे तुम्ही त्यांच्या कडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की त्यांनी तुम्हाला गावगाड्यात दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अत्याचार करण्यासाठी अभय द्यावे क्रिमिनल केसेस मधून तुम्हाला सोडवावे.बहुजन आंदोलनाशी आपली नाळ जोडून बदलाच्या प्रक्रियेचा शीलेदार होन्यापेक्षा तुम्ही जातीद्वेषातच धन्यता मानली.
एस सी मधील मातंग आणि चर्मकार समाजाचे ताट वेगळी पाहिजेत
@@jeevanpatil3556 ओके आपण तसेच करू.आपल्या बुद्धिमत्तेची करावी तेवढी कीव येते.
@@harshwardhan05 मराठा ओबीसी तुन आरक्षण घेऊन जर ओबीसी वर अन्याय होईल आस आंबेडकर यांचं म्हणणं आहे तर महार समाज मातंग चर्मकार समाजातील लोकांनवर अन्याय करत नाहीत का
@@jeevanpatil3556 मातंग समाज असो किंवा चर्मकार समाज असो आणि अश्या छोट्या मोठ्या जवळपास १७०० च्यावर अस्पृश्य समाजतील जाती यांना मिळून ते आरक्षण आहे अस्पृश्य वर्ग म्हणून ते आरक्षण आहे कुठल्या एका जातीला ते आरक्षण नाही,मातंग आणि चर्मकार यांना त्यांचा लाभ घेता आला नाही याचे कारण वेगळे आहेत मातंग तर पूर्णतः ब्राम्हणवादाच्या जाळ्यात फसला आहे तो तर ब्राम्हणवादाचा फ्लॅग बेरर आहे, यूपी मध्ये कांशीराम च्या प्रयत्नातून तेथील चर्मकार लोकांनी आंबेडकरवाद स्वीकारल्यामुळे तिथं त्यांची प्रगती झाली.मराठा समाज हा ओबीसी मध्ये नाही तो स्वतः ला ओबीसी मध्ये घ्या असे म्हणत आहे दोन अत्यंत वेगळे विषय आहे. जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मराठा लीडर्स नी आयोगाला काही इतीहासिक दाखले देऊन त्यांना आग्रह करून तेव्हाच का नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामील करून घेतले त्यांनी तसे न करता मराठा समाजाचा जातीअहंकार कुरवाळत ठेवला आणि त्याचा वापर आपण सतत सत्तेत कसे राहता येईल यासाठी करून घेतला.मानसिक समाधानासाठी का असे ना आपले सामाजिक आणि राजकीय वर्चस्व सोडून प्रस्थापित मराठा यांचा नाद रयतेतील मराठा सोडेल असे चित्र सध्या तरी नाहीत.
@@jeevanpatil3556 बरोबर
गरीब मराठा समाज चे नेते मा मनोज दादा जरांगे पाटील आहेत जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कधी जाताय भाजपसोबत ???
नक्की जाहीर करा ..
समान नागरी कायदा लागू करा
समान नागरी कायदा लागू करा
समान नागरी कायदा लागू करा
समान नागरी कायदा लागू करा
समान नागरी कायदा लागू करा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आंबेडकर यांनी धनगर समाजाला बदल भूमिका लिहून दिले पाहिजे
प्रकाश अंबेडकर साहेब रियल हिरो
😂स्वतः निवडून आला नाही 😂
Are ture kru nko re konavishai boltos yacha vichar kr
मा. बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत. ते सतेसाठी कोणाच्या मागे पाळणारे
नेते नाहीत. आंबेडकरी जेनात व वंचित समाज बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे
उभा आहे.
तुम्ही भाजप सोबतच परंतु लपून दलित समाजाला अंधारात ठेवले जाते दाखवले जाते भाजप च्या विरोधात आहे परंतु काम भाजप ला फायदा होईल असे कृत्य करत असतात
कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही सारखेच आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे भाजप सोबत कधीच जाणार नाही.
बरोबर
माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी एकदम योग्य भूमिका मांडली त्यांची भूमिका ही जनतेच्या हिताचीच आहे यावेळेस सर्व समाजातील जनतेनी वंचित बहुजन आघाडीला सत्तेत बसवावे ही सर्व जनतेला अपेक्षा आहे
पण बिनडोक लोकांना कोण सांगणार.
BJP chi B team... अशी असणारी परिस्थिती...
😂😂😂😂khar ahe ....Ashi asnari paristhiti 😂😅😅
अशी असतानाची परिस्थिती आहे असं मी त्याठिकाणी मानतो 😂
प्रकाश आंबेडकर ह्यानी खुशाल जावे जसे करून कळेल