भारतात एकाधिकारशाही आहे का? | Avinash Dharmadhikari | EP 1/2 |
Vložit
- čas přidán 30. 12. 2020
- दोन मोठ्या जगातील संकटामधील हे दशक नेमकं कसं होतं? चीन प्रमुख शत्रूराष्ट्र म्हणून या दशकात उदयास आला? राष्ट्रवादी विचारांचा प्रसार केवळ याच दशकात? राष्ट्रवादावर कुणाची मक्तेदारी असू शकते का? स्वातंत्र्यापासून भारताला प्रमुख विरोधी पक्षच मिळत नाही? अण्णा आंदोलन ते शेतकरी आंदोलन हा लोकशाहीचा जागर? या दशकात काय घडलं काय बिघडलं?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत. भाग १
स्टोरीटेल लिंक - www.storytel.com/marathi
अविनाश सरांसारख्या पाहुण्यांना बोलवल्याबद्दल धन्यवाद. सरांची सगळीच मते मला पटत नाहीत पण त्यांचा अभ्यास, त्यांचा प्रशासकीय अनुभव, भाषेवरील प्रभुत्व हे सगळं एकल/पाहिलं की आमच्या सारखे सामान्यजन फक्त आदराने नमस्कार करू शकतो.
तुमच्या चॅनेल्सचे प्रेक्षक वाढवायचे असतील तर असे अभ्यासू लोक बोलवा.
नाहीतर पळशीकरांसारखे लोक, त्यांच्यापेक्षा माझे मित्र quarter मारून चांगले बोलतात.
तूच क्वार्टर मारलेली दिसतेय
पोपट
सरांचा अभ्यास चांगला आहे यात शंका नाही . अस्वस्थ दशकाची डायरी लिहणाऱ्यांना गेल्या दशकातील एकाही घटनेने अस्वस्थ केलं नाही हे विशेष ... निदान आर्थिक बाबींवर ते अस्वस्थ व्हायला पाहिजे होते ... असो त्यांना बळजबरी अस्वस्थ नको करायला . लोकशाहीत बळजबरी चालत नाही .
अगदी बरोबर
मा. अविनाश धर्मधिकारी सर यांचे भाषण म्हणजे विचाराची मेजवानीच असते. खुप छान विचार मांडलेत.
थिंक bank चे आभार व अभिनंदन.
जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम्
भारतात कोणतीही गोष्ट " राजकारण " बाजूला ठेवून बघता किंवा अभ्यासता येत ,येणार नाही .
jgd.आपली मते परखडपणे व समीक्षापूर्वक मांली आहेत. सरांना धन्यवाद! सगळेच मुद्दे सर्वांना पटतील ,हे लोकशाहीत जवळ जवळ अशक्य!
Ohh Sir, after longtime... what a timing... End of decade and being fortunate to hear from Sir ... my sincere gratitude to Sir 🙏
आपले विचार, व आचार हे नेहमीच श्रवणीय,आदरणीय ल आचरणीय राहिले आहेत खुपच आनंद व समाधान वाटते
वसंत नामजोशी
👌👍
वा..संतुलित,सकारात्म!
नमस्कार आणि शुभेच्छा, अविनाशजी !
१००% सहमत..
लोक भाजप ला तोंड भरून शिव्या देतात आणि वर म्हणतात आम्हाला बोलू दिलं जात नाही😁
😀
बोलू देत नाही,म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य जेव्हा हिरवलं जातं त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया शिव्यांच्या स्वरूपात असते.
@@rajeshbadole2416 तरी तुम्ही म्हणतात आणीबाणी आहे.????
घरात बसून दिलेल्या शिव्या बद्दल बोलताय?
माध्यमावर विरोधी बोलून दाखवा
अर्णब गोस्वामीवर काय बोलाल ?.
एक जण दुसऱ्या सेवकावर काय बोलेल?
काय बोलणार अर्णब गोस्वामी पत्रकार आहे रबिश कुमार सारखा.
चमच्यांना रबिश कुमार आवडतो आणि
अंधभक्तांना अर्णब गोस्वामी आवडतो.
चमचे आणि अंधभक्त एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.
चमचे आणि अंधभक्तांना मतदानाचा अधिकार ही देऊ नये अक्कल गहान ठेवलेती असते दोघ प्रकारच्या लोकांनी.
सर पूर्ण संवादात "भारत भारत भारत" असे म्हणतायत आणि काही मंदबुद्धी "बीजेपी, बीजेपी, बीजेपी" असे ऐकत आहेत...
खुपचं diplomatic उत्तर दिलं साहेब आपण ....
ताकाला जायचं आणि भांड लपवायच .....
14:18 ... सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका...पहिला माझी कुठ तर नेमणूक करा...
Great Interview पण अर्धवट अक्कल असलेल्या कमेंटकडे दुर्लक्ष करा.
Correct
It is always pleasure with Avinash sir
Hats off to you sir for your analysis
अप्रतिम सर
राष्ट्रवाद ही कोना एकाची मक्तेदारी नाही हे खरे
Great. 👍
Changali mulakhat sundar vivechan. Avinashji dhanyavaad.
हे दशक म्हणजे - दशा दिशा आणि देश असा प्रवास
Waiting for GURUJI
खूप छान विश्लेषण!
Great Interview 👍👌
Sir very nice thoughts!
खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण असे विश्लेषण,पुढचा भाग लवकरात लवकर upload करा
खूप छान आणि सविस्तरपणे विश्लेषण
एकाधीकार नाही नाही येतही नाही.कारण एकाधीकार नाही आणायला ताकद लागते आमी त्याही पेक्षा हिम्मत लागते
I always waiting for sir voice
Great sir....happy new year in advance sir..😊
Superb
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर विवेचन.
अनुसरण करण्यासारखं ...
Good job Sir
सरांना मनापासून नमस्कार!!!🙏
सरांनी अस्वस्थ दशकाची डायरी हे पुस्तक लिहिलंय..
आणि मी अस्वस्थ वर्षाची(2020) डायरी लिहिलीय.😭
Jagloy😂😂
@@jayantapangare8248 😂😂😂😂😂😂😂😂👍
अविनाश सरांविषयी माझ्या सारख्या सामान्य माणसाने काय बोलाव, एक सखोल अभ्यासू व्यक्ती, जाणकार, विचारवंत, मुद्दा पटऊन देण्याची पद्धत अप्रतिम, त्यामुळे अशा लोकांना चर्चेकरिता बोलवत जा, फार छान,
कधीतरी विकास दिव्यवर्ती यांच्या सारख्या अतीशय हुशार व्यक्तीला सुध्दा बोलवा आणि वेगवेगळ्या मुद्द्यावर मत जाणून घ्या,
शेवटच्या दिवशी लाभला चांगला पाहुणा
नाही तर सापडायचा रोज सेक्युलर मेहुणा
😜🤪😀😃😄😁😆😂🤣😛😝
ख वच ट टीका आहे का कौतुक ?
👍👍👌
@@sachindivakar632 दोन्ही!!😁 या असल्या प्रकाराचे आमच्या एक वाचक मीरा कुलकर्णी यांनी ‘खवचटिका’ असे नामकरण केले आहे. हे 👆वरचे कुलकर्णी मला चांगले ओळखतात.😁😆 आपणांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! (तशी ही ‘त्वं नलिका वाहिनी’ चांगली आहे. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक येथे येऊन ‘उघडे’ पडत असतात,😜 मला ‘ओपन’ होत असतात असे म्हणायचे आहे.😁😁😁)
@@rdkrdk2038 🙏😁
@@Khavchat कधी कधी सर्व चर्चा ऐकताना असे वाटते कि , प्रश्न विचारनारे वाचलग आपली
लोकशाही , मोदी ,एकाधिकार , अभिव्यक्ती बद्दलची मते , विचार बरोबर आहेत का नाहीत हे तपासून बघत आहेत आणि त्यासाठी दुजोरा मिळतो आहे का हे बघतात . पुढचे दशक हे फक्त अमित शाह गाजवणार आहेत तेव्हा हिटलर बरोबर मुसोलिनी पण रणांगणात उतरणार आहे " सेक्युलर मेहुणे " यांची पळता भुई बघण्या सारखी होईल .आजच शिवसेने चे हिरवेगार क्यालेंडर (दिनदर्शिका) प्रसिध्द झाली आहे , वाघाने गवत खावून त्याचे पोट बिघडले आहे असे वाटते . सेकुलर म्हणजे काय ते आता पूर्वाश्रमीचा भगवा पक्ष समजून सांगत आहे .
Sirancha video far lahan ahe khup aikaycha ahe tyanchya kade
Pan chan prashna vicharle
पाचलग सर बीजेपी समर्थकांना चांगला अवकाश मिळवून दिलात .धन्यवाद.
Ha think tank ahe ki thoonki tank ahe ..sarakh ekach pathaditale and ekach vichardhareche lokana bolavile jate
Sir मला तुमची मत व तुमचा अभ्यास यावर खरंच तुम्हाला सॅल्यूट....🙏🙏🙏
अविनाशजी आदरपूर्वक नमस्कार,नवीन वर्षाच्या शुभेच्छा💐💐💐
अविनाश सर निस्सीम भाजप कार्यकर्ता म्हणून भाजप ला तुमचा अभिमान वाटत असेल. Keep it up.
आता मी भाजप कार्यकर्ता नाही मी neutral आहे असे नका म्हणू
70 वर्षा पासून एकाधिकार शाही या देशात होती .. नेहरू आणि त्याच्या जावयाचे शासन होते
त्या 70 वर्षांमध्ये भाजप चे पण 10 वर्ष मोजली का..?
लोकशाही आहे , प्रत्येकाला मत आहे आणि मताचा अधिकार पण आहे
ज्यांना निवडून दिलय त्यांना ५ वर्ष काम करून देणे महत्वाचे
नाही आवडलं तर बदला
काही काम करा , उगीच निरुपयोगी मत प्रदर्शित करण्यात वेळ घालवू नका
सर्व रिकामटेकड्या चहाटळ लोकांनी विशेष नोंद घ्यावी
आपल्या कुवतीनुसार आणि वकुबाप्रमाणे वागणं हे सुसंस्कृत नागरिकांच कर्तव्य आहे
The challenge with opposition to farmers bill is that what ninety nine percent agree and remaining one percent who disagree cannot hold rest for ransom. Another thing is we need to see, is the opposition just to Modi or the contents of bill? And if the contents of bill are harmful, then why some parties like Congress and UPA proposed them in first place during UPA regime? Another common comments I hear is not everybody was consulted! Who this everybody is? The core of the farm bill is Swaminathan commission recommendations. Swaminathan committee was constituted, I believe by UPA, to assess farmers conditions and recommend measures to improve economic conditions for small and medium farmers. The main recommendation of the committee was to liberate farmers from clutches of middlemen by allowing him to sell outside of APMC. Now you can see whom this bill is hurting and guess who is resorting to blackmail by blocking measure highway.I really wish Modiji was dictator as he is accused of by power brokers and sold out MSM, at least that would have ensured these anti common man elites would have been crushed like cockroaches, just as they should be crushed. This propaganda has gone too far and it’s time to take serious note of those whose actions and speeches are against the Indian interests.
Sir khup Chan Tumhala nava Varshachya khup khup Subechha 🌹🙏🙏
राष्ट्रवादाचा उदय दशकभरात?
मग स्वातंत्र्ययुद्ध कशासाठी व कश्याच्या जीववर लढले?
हेच ते. हेच सांगत असतात हे विद्वान संधी पेरून, निर्माण करुन आणि जिथे मिळेल तिथे. यांचा राष्ट्रवाद १९२५ ला संघ स्थापन झाला तेव्हापासून सुरू होतो. पुढची मांडणी ही अशीच असेल ...
50% agreed but 50% not.
Not upto the expectations.
त्रावनकोरच्या राज्याने भारतात सामील व्हायला नकार दिला तेव्हा सावरकरांनी त्याचं स्वागत केलं. सांग, असेल हिम्मत तर.
राष्ट्रवाद - जातीय वाद व आर्थिक विषमतेचे काय ?
काय हो अँटी नॅशनल? असे प्रश्न का विचारता?
@@anandnagpur111 का हो हसवता.
Ghan saf hot ahe deshat ani jagat
जर १९४७ ला आरएसएस प्रणित राज्य आले असते तर आणीबाणी लवकर आली असती काय? लोकशाही आणि प्रगती झाली असती काय ? एकसंघ भारत राहिला असता काय ?
अविनाश धर्माधिकारी हे माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते. पण चीन हा भारताचा शत्रू आहे हे म्हणण्यापेक्षा तो मित्र का होऊ शकला नाही. ही बाब ते स्पष्ट का करत नाही.आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू वा मित्र कायम स्वरुपी नसतो.
बहुमताने मोदीजी सत्तेवर आले. काँग्रेस अस्तित्वहिन होत चालली हेच दशकातील उत्तम कार्य. जागतिक स्तरावर भारत बलवान झाला.
याची चहा ची टपरी शोधा ! चहा विकणारा (? ) आज मोसाद सारखी महागडी सुरक्षाव्यवस्था , १५०० करोडचं पसऀनल विमान , मिनिटांचा खर्च लाखांच्या वर आणि म्हणे है फकिर ? वा रे देशसेवा ( ? )
@@dasharaththarali2187
एकदम जागेवर हाणला .....फेकुगिरी करण्यात पटाइत आहेच . गोबर व गोमुत्र पिणाऱ्या भक्तांना तेच खरे वाटायला लागते
@@dg3717 भिकार तिघाडी महाराष्ट्रात काय करते ते न दिसता दिल्लीचे दिसते. म्हणजे जवळचा चष्मा बदलायला हवा. लुटारू टोळीचे कौतुक म्हणजे फक्त मोदीजी विरोध
@@dg3717 काका मोदींनी नक्की काय केलंय?
ते तर आहेच बांग्लादेश, श्रीलंका हे गरिबी निर्मूलन आणि अर्थव्यवस्था बाबत आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत
यापेक्षा वेगळी जगात काय मान असू शकतो त्या ही अशा देशासाठी ज्यासाठी कलाम 2020 पुस्तक लिहीत होते
७ दशके जी बजबजपुरी एका विचारधारा मूळे ह्या देशात माजली होती तिची साफ सफाई करण्यासाठी अश्या एकाधिकारशाही ची देशाला नितांत गरज होती.
एकदम बरोबर
हिंदुत्व हेच या देशाचा "आत्मा' आहे....सेकुलर ची गरज नाही....या देशाला.......
@@laxmansonwane7259
ते हिंदुत्व नाहीं ब्राह्मणत्व आहे.
सर तुम्ही कॉग्रेसच्या काळात जे बोलू शकत होता ते साध्य बोलू शकत नाहीत, लोक त्यांना लगेच देशद्रोही हरवतात, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रकार होत आहेत याबद्दल आपणास काहीच चुकीच वाटत नाही. यावरून आपली संघी मानसिकता व रेटण्याचा जाहीरनामा लक्षात येतो.
Siranchi 20 varshan purvichi mulakhat pahili lagech hi pahili.sirani tyatahi south korea vagairecha ulekh kela hota jyapramane tyana yaach vait vatatay tasach mala hi 😔
एकाधिकार शाही नाही पण सवांद देखिल नाही
Shetkari andolakaanshi Sanvaad naahiye kaa ?
Deshat lokshahi cha atirek ahe.
सर खुप दिवसानंतर ,,,,असो धन्यवाद
What is too ttollerencial country
इथं बरीच लोक भाजप चा पोपट, हाफचड्डी, मनुवादी असे बोलत आहेत.. त्यांनी एकतर सरांचे सगळे vedio lectures अगदी dr.आंबेडकर पासून ते गांधी पर्यंत बघावे...एवढ्या कर्तृत्ववान माणसाबद्दल अपशब्द बोलण्याचे काहीच कारण नाही..
काश्मीरचा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक? पाचलग काय बोलता?
भारतात हुकुमशाहीच आहे
पाचलग फक्त प्रश्न विचारतात आणि हो हो म्हणतात, cross question nahi करत
धर्माधिकारी नेहमी प्रमाणे bjp वादी उत्तर दिली काही नवीन नाही
तुम्ही पण प्रश्न विचारू शकता, तुमच्या वतीने पाचलग ते विचारतील.
हे ते सर्व आमंत्रित पाहुण्याबरोबर करतात हे माझे वैयक्तीक निरीक्षण.
@@sanmrita हो बरोबर
Bjp चा पोपट अजुन काय उत्तर देणार
Bjp च्या पोपटाला प्रतिप्रश्न विचारला किंवा cross केले तर भगत नाराज होतील व views कमी होतील dislike वाढतील . आखीर धंदेकी बात भी है ना !!!
Galvan घाटीत चीनने भारताची जागा बळकावली असे आपण म्हणता ,परंतु नरेंद्र मोदींनी ते नाकारले .
म्हणजे आपण खोटं बोलता की ......
B G kolase Patil yanna bolva
मळमळ आणि ओकाऱ्या हुंगायची एवढी हौस आहे तर त्यांच्या घरी जाऊन हुंगाव्यात.
Lahan mul pn common sense ne sangtil , Lokshahi kdi padat aahe ....
Aani yanch veglach, sarv goshti kde durlaksh karun BJP kdun bolaych fct
अतिशय वाईट वाटत . एवढा हुशार माणूस पण इतका अंधपणे वागू शकतो . 2014 पूर्वी फक्त टीका करायचे सरकार वर त्यांचे video पाहा . आता फक्त स्तुतीसुमन उधळायची काम चालू आहेत . बाकी logic ची अपेक्षा ह्यांच्याकडून करूच नये .
अर्थव्यवस्था कुठे गेलीय याच भान तरी आहे का ह्यांना . काहीही बरळतायत नुसते .
मोदी ला पण मागे टाकेल फेकण्यात 😂
Nikhil Wagle yanna bolva
पाचलाग चा चॅनेल बंद होईल, कुठे वागळे कुठे हो हो म्हणणारे पाचलग...
RIP Logic😅
Nationalism is in Indian blood since thousands of yrs. What stupid question this fellow is asking ? Does he has any hidden agenda ?
गोदी मीडिया वर काय बोलाल .....
सर,
मला दोन प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१ आपण आदरणीय अण्णा हजारे यांच्या आंदोलनात यापूर्वी समर्थ साथ दिली आहे. त्यांची साथ का सोडली ?
अण्णांचे काय चुकले?
२ सन २०११ मध्ये झालेल्या अण्णांच्या लोकपाल विधेयकासाठी केलेल्या आंदोलनास मा. मोदी यांनी भक्कम पाठिंबा देऊन जनमानसात सहानुभूती व लोकप्रियता मिळविली. या आंदोलनामुळेच मा. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र लोकपाल विधेयकासाठीच अण्णांनी २०१९ मध्ये दिल्ली येथे आंदोलन केले. तेव्हा सुरुवातीला अण्णांची शुभेच्छा देऊन व बेदखल करुन टिंगल टवाळी केली. आंदोलनादरम्यान माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह व माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वाक्षऱ्या असलेले लेखी आश्वासन देऊनही लोकपाल विधेयकाबाबत अण्णांचा मा. मोदींनी विश्वासघात केला नाही का?
दोन्ही प्रश्नांची उत्तरे द्यावीद्यावीत ही विनंती.
A poser:
" Democracy destroys itself because of its right to freedom, and equality. Because it teaches its citizens to consider audacity as right, lawlessness as freedom, abrasive speech as equality and anarchy as progress"
Isocrates
Bjp karykrta
Ekadhikarshahi lavkar kalali shetkari sampnar nahi modi matra sampnar
ईनडायरेक्ट भाजप चे मार्केटिंग करणारे ..
Exactly
RSS chya mansa ne BJP la clean chest dili😂
Samana ne Sene la clean chit denyasarkhach ahe te
@@MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH yes
Khangress ncp tmc etc parties ne Deshachi vaat lavali.
धर्माधिकारीना वेदाचा निश्चित कालावधी सांगता येइल का....?
Kumar nage , Dr. Ajit Nawale yanna pn bolva.........jara RSS che lok sodun he lok pn baghayla avdel
Modi bhakti
Education cha धंधा band करा
काय राव , कसला भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता असल्या सारखा बोलतोय. नक्की अभ्यासू सनदी अधिकारी का भाजप चा प्रवक्ता आहे तेच काळत नाही
सब पागल है.
बोलायची चोरी होई पर्यंत एकाधिकारशाही आहे हे याना मान्य नाहीं. पेरलेली मुलाखत, संघ स्टाईल.
विचारवंत न थकता बडबडत बसतात परंतु मोदीजी न थकता देशासाठी काम करतात म्हणून कोणी कितीही टीका केली तरी जनता त्यांनाच निवडून देते.
biased as always 👎🏻
हाफचड्डी
सर्व brahmins ch ka yetat. Ithe.
All are form RSS half chaadi gang
कांग्रेस आणि bjp दोन्ही सांपनाथ ,नागनाथ "ब्राह्मण " पक्ष आहे
Dharmadhikari😂😂😂😂😂
बीजेपीचा पोपटराव 🤣🤦💩🤣🤦💩🥒🍆🥕🍌
तोच धंदा आहे , यालाच म्हणतात ......
सर पूर्ण संवादात "भारत भारत भारत" असे म्हणतायत आणि काही मंदबुद्धी "बीजेपी, बीजेपी, बीजेपी" असे ऐकत आहेत...
@@ruyaminrakluk काही लोकांचा हुशार पण ओळखून येतो जसं की मराठी इंडस्ट्री मराठी लोकांच्या आहे पण काम फक्त ब्राह्मण लोकच करू शकतात🤦🤣 त्यामुळे फुकटचे सल्ले व शहाणपणा स्वतःजवळ ठेवावा आपणच खूप हुशार या गैरसमजात कोणीही राहू नय लोक हुशार आहेत आता पूर्वीचा काळ राहिला नाही तुमचा नालायक पण आजकाल लवकरच ओळखून येतो 💩🥒🍆🥕🍌🤦
@@Rahul-mx2vk आ ले ले ले , जाळली जोरात .... 😂😂😂😂😂😂😂
@@ruyaminrakluk आजचा दिवस साजरी करा तुमच्या आवडता आहे 🤣🤣😜😜🤣🤣🤣😜😜😜😜😜😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤣
I don't trust this person at all
दलाल धर्माधिकारी. संघाचा समृद्ध कार्यकर्ता!
Bjp चा पोपट बरोबर गोलमाल करून ,भारत भारत म्हणून , bjp ची ideology ची उदो उदो करण्यात पटाइत आहेत.....