सर सोडून द्या हा विषय, या BJP वाल्यांच सरकार गेले आणि हे घरी बसले की यांना दिशा- सुशांत आणि पालघर साधु झपाटतील आणि हे घसा फोडून , " अध्यक्ष महोदय" च्या नावानी बोंबलत बसतील 🙏
आम्ही भाजप चे समर्थक आहे पण हे भाजप वाले जे बोलतात ते करत नाही आणि सगळीकडुन बरबटलेले पक्षात घेऊन गप्प बसतात हेच वाईट प्रकार आहे लगेच कारवाई करावी हेच खरं
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
राणे ,ओझा यांच्या बरोबर अर्नव गोस्वामी पण होते, सगळे गळा फाडून बोलणारे एकदम शांत झाले आहेत.खरतर याप्रकरणी काही न्याय मिळेल अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती,ती पुर्ण न झाल्याने निवडणुकीत परिणाम झालाच आहे.
Are gadhav patrakaar Bhosdichya tula aakal aahe Ya ke baddal details pahije tar Shri Sudarshan chakra shri Sanjay rout sahebana bhet... Ya gadhav patrakaarrala koni tond ughdayla sangitle
जेव्हां जेव्हां ठाकरे बाप बेटा बोलायला लागलें की फडणवीस. SIT बनवतो असं सांगायचं वेळ मारून न्यायची आणि काहीं करायचं नाही आणि धूळफेक केली लोकांच्या डोळ्यात !!! 😊
खोके पोहोचले असणार फडणवीसांना नाही तर असे गप्प का बसलेत? का या प्रश्नावर तोंड स्वतः हुन कधीच उघडत नाहीत? महाराष्ट्रात ज्या थोड्याफार जागा जिंकल्या त्या फडणवीस मुळे नाहीत तर. मोदी मुळे.
नुसता आरोप करणे सोपा आहे. परंतु ते सिद्ध सिद्ध करणं खूपच अवघड असतं. आणि तो सिद्ध होऊ शकला नाही तर अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरे जाऊन कोट्यवधी रुपयांचा बांबू बसू शकतो, तसंच जेलही होऊ शकते. दिशा सालीयन प्रकरण हे आपल्या कुजबुज गॅंगचं प्रकरण आहे, निव्वळ कुजबुज, त्यात काहीच नाही. फक्त एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापरायचं हत्यार, बस बाकी काही नाहीये
Disha Saliyan che tar pahilyapasun koni nav hi kadhat nahi . Ka ? Ti ek stree ahe mhanun Tichya sobat je zale tyachi kalpana hi amhhi karu shakat nahi.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर असताना गृहखाते साधू विरोधात, नारायण राणे यांना पकडले, राणा बाई, कंगना राणावत, पत्रकार याना धडा शिकवला. म्हणून मला देवेंद्र फडणवीस हा शेळपट गृहमंत्री वाटतो.
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
तुम्ही म्हणता की Page 3 मित्र फक्त आदित्य ठाकरे यांचे च आहेत का मग सौ फडणवीस यांचा मुस्लिम मुलाबरोबर सागर बंगल्यावर शूटिंग केलेला व्हिडिओ बघता या पण अगदी clean आहेत असे नाही
एवढ्या ताकदीचा माणूस असा गलीत गात्र का? फडणवीस साहेब पैशाचा विषय च नसावा पण कुणाला तरी घबरलेत एवढेच वाटते. दुर्दैवाने एवढे फडणवीसांच्या वर टीका करणारे , कौतुक करणारे जर प्रकरण पुढे नेले असते तर कुणी च साथ दिली नसती असे वाटले असावे. पण फडणवीस राणे यांनी अशी अर्धी लढाई लढू नये.काहीही झाले तरी ती पूर्ण करावी. की राणेंचा दावा चुकला... स्पष्ट समजणे अवघड.....
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
प्रभाकर जी चांगले केले आपण, हा विषय न्याय मिळेपर्यंत धगधगत राहिला पाहिजे, याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे जनतेला कळले पाहिजे आणि आता मूग गिळून बसलेल्यांची तोंड उघडली पाहिजेत. आपणास धन्यवाद. आपण आपले काम असेच अविरत चालू ठेवा, आम्ही आपल्या सोबत आहोत.
CBI ला काही दिवे लावता आले नाही...अन् ते टिल्लू पिल्लू काय करणार......सरकार तर BJP च ना मग का गुन्हेगार सापडला नाही.....फक्त दुसऱ्यांच्या मृत्युला स्वतः साठी भांडवल बनवलं या मंडळी नी
ऐन निवडणुकीच्या काळात आपण या सगळ्यांना प्रसिध्दी दिलीत आणि आज जमल्यास त्यांना बोलवीन असं म्हणताय. एका परीने आपण या विश्वासघातात सामील होतात असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या सबस्क्रायबर्सचा हा विश्वासघातच आहे.
अहो.साहेब परमवीर जिवंत आहेत , वझे , प्रदीप शर्मा जेल मध्ये आहेत , सिद्धार्थ पिठाणी कितीतरी महिने जेल मधे होता , तो काहीच बोलला नसेल का ? अशे सगळे प्रश्न आहेत अनुत्तरीत !!! धन्यवाद तुम्हाला सर !!! 🙏
प्रभाकरजी अश्या धरसोड वृत्ती व बोटचेप्या भूमिकेमुळे लोकांनी याना लोकसभेत काही प्रमाणात नाकारले आहे. हे असेच चालू राहिल्यास येत्या विधानसभेला याच्या हातात लोक घंटा दिल्याशिवाय रहाणार नाहीत. याची खात्री त्यांनि नक्की बाळगावी.
खर तर मला वाटत की या ज्या कांहीं घटना घडल्या होत्या त्यात भाजपा च्या कोणत्या तरी बड्या नेत्याचा ही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या दबावाला ही न जुमानता भाजपा या प्रश्ना कडे दुर्लक्ष करत आहे.
शाबास निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
केजरीवाल सारख्या लोकांची केस लगेच ऐकली जाते 1-2 दिवसात ....पण महाराष्ट्रातल्या गंभीर प्रकरणाचं काहीच होताना दिसत नाही वर्षानुवर्षे. फक्त सगळं बाहेर काढणार म्हणत बसतात ...आता कशाची वाट बघतायत पुरावे द्यायला ???
महाराष्ट्रातील आताचे सरकार या गोष्टीवर गप्प का आहे ? हे सर्व प्रश्न वेळीच सोडवले पाहिजेत. तरच जनतेला विश्वास सरकार वर बसेल. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
त्या साधूंच्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला भाजपाने त्या काळात का मदत केली नव्हती? रितू राठोड ने पुढाकार घेऊन रू.३० लाख उभे केले होते। अरूण जेटली म्हणाले होतेचं ना -भाजपा साठी हिंदूत्व हा निव्वळ निवडणूका साठी वापरण्याचा एक मुद्दा आहे
इलेक्शन झाल्यानंतर सर्व शांत झाले. राजकारणी शांत, कार्यकर्ते शांत, राजकारण्याचे पोरं शांत, पोलिस शांत आणि जनताही शांत. सगळे आपआपल्या कामाला लागले. हे असं आहे prabhakarji
मी योग्य वेळी बोलणार! 😊 मी बंद दाराआड चर्चा केली व पुढेही करणार. माघे अनिल थत्ते म्हणाले होते की उद्धव मुख्यमंत्री असताना गुप्तचर यंत्रणाची मदत घेऊन बीजेपी नेत्यांची प्रकरणे जी बेकायदेशीर आहेत ,त्या फाईल्स जमा केल्या असणार. विशेषतः अमृत कलश हाती लागला असू शकतो.
प्रभाकर जी मी स्वतः अनेक वेळा बोललो की ह्याच्यावर कडक कारवाई होणार नाही....आव्हाड,संजय राजाराम राऊत,आदित्य, वाईकर,अनिल देशमुख...असे कित्येक राजकारणी आहेत... ना स्वप्ना पाटकर,ना सुशांत सिंह,ना अनंत करमुसे,ना पत्रा चाळ चे रहिवासी.. नाही मिळणार न्याय... Mark my Notes😢😢
किती जणांना Towel वर ठेवले आहे. योग्य वेळ आली की Towel ची गाठ सोडणार असे ऐकले होते. पुन्हा आले आहेत तर मग आता गाठ सोडायची गरज भासत नाही बहुतेक. किंवा आगामी काळात त्या गाठीचा गोफ बनवून गळ्यात घालून फिरताना दिसतील.
प्रभाकर साहेब इतक्या दिवस तर भाजपचे गुणगान गात होते. ऍडव्होकेट ओझा व राणे यांची मुलाखती घेऊन त्यांना आदरार्थी बोलत होते आता डायरेक्ट महाभाग जश्या निवडणुका झालेत तशे प्रभाकर यांचा भाजपला बोलण्यामध्ये थोडी वाढ झाल्यासारखी वाटतेय.
ओझा-नितेश-सर्व शक्तिमान राजकारणी धुरिणांचे कार्य हे मुद्दे वानगीदाखल आहेत. आपला व्हीडिओ फार मोठा गर्भित आशय संशय इशारा सांगून जातो. देहाची मालक मातीच आहे पण यांची मनं कार्य दिशा मातीचीच.
सर सोडून द्या हा विषय, या BJP वाल्यांच सरकार गेले आणि हे घरी बसले की यांना दिशा- सुशांत आणि पालघर साधु झपाटतील आणि हे घसा फोडून , " अध्यक्ष महोदय" च्या नावानी बोंबलत बसतील 🙏
💯👍👍🙏
१००/खरे आहे
गृहमंत्री फडणवीस साहेबांनीच त्यांना वाचवलं आहे.. त्यावेळीफडणवीस व राऊत यांची कुर्ला हॉटेल येथे भेट
@@mahendrakokate644 tya veli koni tari sarkha ch Amit shah Yana bhetat hota...
योग्य बोललात. पण मग तेव्हा भाजपला आमची सहानुभूती मिळणार नाही.
ज्या प्रमाणे सचिन वाझे प्रकरण फडणवीस ह्यांनी उचलून धरले तसे गृहमंत्री झाल्यावर का गप्प झाले?
कारण अंध भक्तांना चुत्या बनवण्यासाठी एवढं पुरेसं असतं😂
Right
Exactly 😢
Devendra is more effective as opposition Leader. Let us make him that.
खोके पोहोचले. दुसरे काय?
आम्ही भाजप चे समर्थक आहे पण हे भाजप वाले जे बोलतात ते करत नाही आणि सगळीकडुन बरबटलेले पक्षात घेऊन गप्प बसतात हेच वाईट प्रकार आहे लगेच कारवाई करावी हेच खरं
महाराष्ट्र भाजपा एक नंबरची दलिंदर आहे. नुसते ऐतखाऊ भरलेत, फक्त मोदींच्या नावाने निवडून येणार आणि मतदरसंघांत तोंड देखील दाखवायचं नाही.
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
अगदी बरोबर
लवकर कळलं
फडणवीस सुद्धा ह्या प्रकरणाचा राजकारांसाठी वापर करत आहेत... कोणाला काहीही होणार नाही.. जनता उगीच डोळे लावून बसली आहे.
🎉🎉
वाझे + सुशांत प्रकरण हे बीजेपी आपल्या सोयीनुसार मीठासारखे वापरत आहेत , आणि जनतेची दिशाभूल करित आहे त😔😔
Party with difference 😂
Aaho Ti Indranil Mukherjee
Midiya var Sangte Mazi Mulgi Kuthe tri Jeevant Aahe Aani
Midiya Indrani la
Glorify Karte Sarkh
Shina sati Counter Kon Karnar
Tasech Aarushi ch Zaal
Parants ch Apradhi
Kon Nyasati Ladhnar
Saglech Nirbhaya chya Aai sarkhe Nastat
SIT Lavl Khot Aahe
Disha chya Aaivadlana Khoke Pochle Asnar 😢😢😢😢😢
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
राणे ,ओझा यांच्या बरोबर अर्नव गोस्वामी पण होते, सगळे गळा फाडून बोलणारे एकदम शांत झाले आहेत.खरतर याप्रकरणी काही न्याय मिळेल अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती,ती पुर्ण न झाल्याने निवडणुकीत परिणाम झालाच आहे.
अर्णवला नाईक हत्या प्रकरणात अटक होणार होती म्हणून तो त्याच्या जी-मधुन भुंकत होता, स्वार्थ होता त्याचा
Are gadhav patrakaar
Bhosdichya tula aakal aahe
Ya ke baddal details pahije tar
Shri Sudarshan chakra shri Sanjay rout sahebana bhet...
Ya gadhav patrakaarrala koni tond ughdayla sangitle
Chor chor mausare bhai
Areba a tapaskarnarya kendriya agencies hotya na donhi ghatna madhe. Wit ness tithe hotena😊 mag Kay he hynchi chowkashi vayla nako
I had posted earlier as well that there's not gonna be any justice in this matter,,,involvement sagyanchi ahe
जेव्हां जेव्हां ठाकरे बाप बेटा बोलायला लागलें की फडणवीस. SIT बनवतो असं सांगायचं वेळ मारून न्यायची आणि काहीं करायचं नाही आणि धूळफेक केली लोकांच्या डोळ्यात !!! 😊
हो कारण फडणवीस मिंदा आहे उबाठा चा... ५ वर्षे सरकार चालवल त्यासाठी
Absolutely right. Fake SIT
But yes if AU was clean why he didn't counter them so clearly he is involved but with whom n who all where their with him
खोके पोहोचले असणार फडणवीसांना नाही तर असे गप्प का बसलेत? का या प्रश्नावर तोंड स्वतः हुन कधीच उघडत नाहीत? महाराष्ट्रात ज्या थोड्याफार जागा जिंकल्या त्या फडणवीस मुळे नाहीत तर. मोदी मुळे.
Because dishas parsents was told him don't make a political issue @@truptibhatia8966
निलेश राणे यांनी प्रकरण उघड करावे अथवा माघार घ्यावी.
Butka nepali nuste sakali sakali kombdaa aarvato tasa aarvato gatari javal yete aahd
नुसता आरोप करणे सोपा आहे. परंतु ते सिद्ध सिद्ध करणं खूपच अवघड असतं. आणि तो सिद्ध होऊ शकला नाही तर अब्रू नुकसानीच्या खटल्याला सामोरे जाऊन कोट्यवधी रुपयांचा बांबू बसू शकतो, तसंच जेलही होऊ शकते. दिशा सालीयन प्रकरण हे आपल्या कुजबुज गॅंगचं प्रकरण आहे, निव्वळ कुजबुज, त्यात काहीच नाही. फक्त एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापरायचं हत्यार, बस बाकी काही नाहीये
हे खोटे आरोप होते हे सुज्ञ जनतेला माहीत होत तरी आपल्यासारखे पत्रकार त्यावरती व्हिडीओ बनवत होते अंदभक्त बघत होते लोकसभेत जनता जागी झाली
@@Sj-yg3ns असे पत्रकारच ४० पैसेवाले असतात, कल्पना विस्तार रंगवायचा, बाकी काही नाही
भाजपा आणि उबाठा सेनेत सेटिंग झालंय 😂😂😂.
काही होऊ शकणार नाही. या देशात सर्व राजकीय पक्ष हे इंग्रजांपेक्षा जास्त धोकादायक आहेत हेच खरे.
एकदम बरोबर ❤
महाराष्ट्रला गृहमंत्री आहे का नाही हेच कळत नाही.
🎉🎉🎉🎉
ओझा आणि राणे यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागून हे प्रकरण सपवावे कोण सुशांत राजपूत कोण पालघर चे साधू
मनसुख हिरेण ह्या प्रकरणाचाही पुढे काहीच तपास नाही यामध्ये कोण सामील आहे हेही पूर्णपणे दाबले केलेले आहे.आता आमचा भाजप वरचा ही विश्वास उडालेला आहे
नितेश राणे आणि नारायण राणे यांनीही हे प्रकरण लावून धरले होते पण केंद्र, राज्य सरकार आणि संबंधित लोक रहस्यमय रीतीने गप्प आहेत यातच काय ते समजा.
14 जूनला , सुशांतच्या स्मृतीदिनी पण कुणी आठवण काढली नाही .
हो अगदी बरोबर आहे
टिल्ल्या ने पण आठवण काढली नसणार😅😅... फक्त कुणाच्या तरी मृत्युला राजकीय भांडवल बनवायचं आणि भावनांशी खेळायच बस् एवढं माहिती
Yes एकदम बरोबर बोललात आपण.
@@Marathibana842tillya Ganja marun neelam pride madhe zopla asel
Disha Saliyan che tar pahilyapasun koni nav hi kadhat nahi .
Ka ? Ti ek stree ahe mhanun
Tichya sobat je zale tyachi kalpana hi amhhi karu shakat nahi.
उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर असताना गृहखाते साधू विरोधात, नारायण राणे यांना पकडले, राणा बाई, कंगना राणावत, पत्रकार याना धडा शिकवला. म्हणून मला देवेंद्र फडणवीस हा शेळपट गृहमंत्री वाटतो.
खरंच असच वाटायला
अगदी योग्य मत.
षंड आहे ...
बरोबर आहे फडणवीस मध्ये दम नाही
Correct
न्याय देण्यात राजकारण दिसतेय,भाजपा कडून अशी अपेक्षा नव्हती!!
It's a Politics dear 😊
खरंच हा प्रश्न पडलाय . दिशा-सुशांतसाठी उठणारे आवाज अचानक बंद का झाले ?
सूर्यवंशी साहेबांचा आवाज पण गप्प होईल. This is called Politics 😢
कारण ते आरोपच खोटे होते. ते सिध्द करता आले नाही तर अब्रू नुकसानीपोटी कोट्यावधींची भरपाई द्यावी लागते, मुळा घुसू शकतो जो इतर कोणीच काढु शकत नाही 😂
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
राजकारण अजून काय
फेक नँरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न बाकी काही नाही।
प्रभाकर जी जनता काहीच विसरली नाही,लोकसभेत जागा दाखवली,आता विधानसभेत दाखवणार हे नक्की आहे.स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे फडणवीस.
साधूंना मारले. आता न्याय व्यवस्था सुधारेल असे वाटले, पण काही सकारात्मक बदल नाही.
तुम्ही प्रचंड आशावादी आहात. साधूना मारल्यावर काही होणार नाही. एखादा मिशनरी किंवा शांतीदूत चुकून मारला गेला तरच न्याय व्यवस्था हलते.
Sadhu navhte te. Lahan mula kidnapped karayla aaleli toli hoti ti. Tumhi aavaj kela sadhu hote
😇😅@@Aniketp29
प्रभाकर जी आभारी आहे, हा विषय सारखा चालू ठेवा.
हो अजून पुढील 10-12 वर्ष😅😅
हो ४० पैसे मिळत जाईल 😂
@@Official-bg1dt 🤣🤣
बर ते video केला होता ठाकरे पळून जाणार होते 😂
पण ते तर इथेच दिसतय की 😅
त्यावर काय बोलणार आता
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
सच्च्या पत्रकाराने कायम "मारुती कांबळेचे काय झाले" हा प्रश्न विचारत राहिले पाहिजे. अंकुश ठेवलाच पाहिजे. Good work Prabharji.
प्रत्येक जण समोरच्याला नेहमी सांगत असतो "मला तोंड उघडायला लावू नका, तुम्हाला बाहेर फिरणे मुश्किल होईल".
म्हणजे तू पण गप्प बस, मीही गप्प बसतो.
एक थाली के चट्टेबट्टे😇😅
मूळच्या भाजप नेत्यांना हिंदुत्वबाबत वरवर संवेदना आहे पण कधीही कोणी हे विषय लावून धरले नाहीत
अजुन उद्धव ठाकरे हे 'कमळाच्या तळ्यात्' की 'वान्ग्याच्या मळ्यात्' हे स्पष्ट झालेलं नाही।
भाजप आणि RSS सुध्दा हे खरे हिंदुत्ववादी नाहीयेत. नव्या संघटनेची स्थापना केली पाहिजे.
उद्धव ठाकरे nahi bjp त्यांना आता swatacha मल्यात् gyayla bagte@@ujwal2358
@@Lakshmikant1712 जसे आपण हिन्दू तशा आपल्या संस्था
@@ujwal2358
काही प्रमाणात हे खर आहे. पण RSS स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन उगाच हिंदूंची दिशाभूल करत आहे.
भाजप ने ओझा यांच्याकडे असणाऱ्या पुराव्याबाबत भाजप मधील मंडळी निष्क्रिय असल्यामुळे हा विषय त्यांनीतरी का लावून धरावा
खर आहे आणि खुद्द ओझा यांनीच महाराष्ट्र सरकार वर हे आरोप केले आहेत.
उद्या जाऊन देवेंद्र फडणवीस ची भेट घे, आणि सर्व प्रसंग कानी घाला आणि प्रकरण सोडवा.
आदित्य ठाकरेंशी व्यक्तिगत आकस नाही परंतु ओझा interview द्यायचे तेव्हा असं वाटायचे की बहुतेक प्रकरण निकालीच निघणार, समोर यायलाच हवे
Ho k0र0na vaxine, mask mandate chya babtit te Mumbai high court madhe gelele tewha amhala pan asach watle hote..
सुशांतसिंग रजपूत याला न्याय का? मिळत नाही ? अर्णव गोस्वामी गप्प का?
TRP साठी दुसरं असेल काहीतरी सध्या 😅
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
तुम्ही म्हणता की Page 3 मित्र फक्त आदित्य ठाकरे यांचे च आहेत का मग सौ फडणवीस यांचा मुस्लिम मुलाबरोबर सागर बंगल्यावर शूटिंग केलेला व्हिडिओ बघता या पण अगदी clean आहेत असे नाही
फडणवीस चा आक्रमकपणा जेंव्हा विरोधीपक्षनेता होता तो कुठे आहे? का रात गई बात गई 😡
फडणवीस हा वाटतो तेवढा साधा निष्पाप माणूस नाही. कदाचित त्यांना ह्या प्रकरणात गप्प बसण्या साठी खोके मिळाले असले पाहिजेत.
एवढ्या ताकदीचा माणूस असा गलीत गात्र का? फडणवीस साहेब पैशाचा विषय च नसावा पण कुणाला तरी घबरलेत एवढेच वाटते. दुर्दैवाने एवढे फडणवीसांच्या वर टीका करणारे , कौतुक करणारे जर प्रकरण पुढे नेले असते तर कुणी च साथ दिली नसती असे वाटले असावे.
पण फडणवीस राणे यांनी अशी अर्धी लढाई लढू नये.काहीही झाले तरी ती पूर्ण करावी. की राणेंचा दावा चुकला...
स्पष्ट समजणे अवघड.....
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
प्रभाकर जी चांगले केले आपण, हा विषय न्याय मिळेपर्यंत धगधगत राहिला पाहिजे, याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे जनतेला कळले पाहिजे आणि आता मूग गिळून बसलेल्यांची तोंड उघडली पाहिजेत. आपणास धन्यवाद. आपण आपले काम असेच अविरत चालू ठेवा, आम्ही आपल्या सोबत आहोत.
नारायण राणेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे राणे कुटुंबीय नाराज असतील
😂😂😢😢😢
शक्यता असावी
😂😂😂😂
CBI ला काही दिवे लावता आले नाही...अन् ते टिल्लू पिल्लू काय करणार......सरकार तर BJP च ना मग का गुन्हेगार सापडला नाही.....फक्त दुसऱ्यांच्या मृत्युला स्वतः साठी भांडवल बनवलं या मंडळी नी
😂😂😂😂
सामान्य माणसांना विचारतो कोण? कुणीतरी कुठे तरी मांडवलि केली असेल किंवा धाक दाखवून गप्प केलं असेल.
खरं
सामान्य माणसांना निवडणूकीच्या दिवशी पिकनिक काढायला आवडते
😢.
फडणवीस यांची किंवा कुटुंबाची CD नक्कीच अस्तित्वात आहे अशी घट्ट शंका येते...
भाजपचे काॅग्रेसी करण झाले आहे, हेच खरय आपल्या सारखे. भाजपचे प्रेमी निराश झालेत.
ॲड. निलेश ओझा यांना 50कोटी पोहोचले वाटते.
असे विषय फक्त सत्ता नसताना गोंधळ घालायला उपयोगी असतात, सत्ता मिळाली की त्याची वाफ होऊन जाते - कटु परंतू सत्य आहे हे
बरोबर आहे
ऐन निवडणुकीच्या काळात आपण या सगळ्यांना प्रसिध्दी दिलीत आणि आज जमल्यास त्यांना बोलवीन असं म्हणताय. एका परीने आपण या विश्वासघातात सामील होतात असं नाही का वाटत तुम्हाला? आपल्या सबस्क्रायबर्सचा हा विश्वासघातच आहे.
सचिन वाझे वर पण विश्लेषण मागव भाजप कडून फक्त आरोप करतात नंतर टॉपिक पेंडिंग ठेवतात जनतेची दिशाभूल फक्त!!
हि प्रकरणे सुद्धा हे राजकारणी त्या व्होरा कमिटी रिपोर्ट सारखे बासनात गुंडाळून ठेवतील असे वाटते.
लोकांच्या मनातील खंत बोलून दाखवली आपण. धन्यवाद.
जनतेचा विश्वासघात हे अगदी बरोबर आहे.
हे सगळे राजकारणी आतून एकच आहेत. फक्त कार्यकर्त्यांमध्ये भांडण आहे. बाकी हे राजकारणी प्रत्येक वेळी एकमेकांचे धूनग पुस्टेते
हे असले प्रकरण.. राजकीय सौदेबाजी साठी च वापरतात.. न्याय अन्याय शी कोणाला ही काही देणं घेणं नसते.. त्याला बीजेपी पण अपवाद नाही..🤔🤔🤔
अहो.साहेब परमवीर जिवंत आहेत , वझे , प्रदीप शर्मा जेल मध्ये आहेत , सिद्धार्थ पिठाणी कितीतरी महिने जेल मधे होता , तो काहीच बोलला नसेल का ? अशे सगळे प्रश्न आहेत अनुत्तरीत !!! धन्यवाद तुम्हाला सर !!! 🙏
खरेच आहे.
परमवीर सिंग चां मन्सुख हिरेन झाला की काय असे वाटते
प्रभाकरजी अश्या धरसोड वृत्ती व बोटचेप्या भूमिकेमुळे लोकांनी याना लोकसभेत काही प्रमाणात नाकारले आहे. हे असेच चालू राहिल्यास येत्या विधानसभेला याच्या हातात लोक घंटा दिल्याशिवाय रहाणार नाहीत. याची खात्री त्यांनि नक्की बाळगावी.
खर तर मला वाटत की या ज्या कांहीं घटना घडल्या होत्या त्यात भाजपा च्या कोणत्या तरी बड्या नेत्याचा ही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या दबावाला ही न जुमानता भाजपा या प्रश्ना कडे दुर्लक्ष करत आहे.
भाजप मधे ईतर पषांचे लोक आले आहेत त्याच्यांपैकीच कोणीतरी आहेत जे हे प्रकरण पुढे येऊ देत नाहित
विसरु नका... भाजप पण एक राजकरण करणारी पार्टी आहे 😊
@@sunidudhane राजकीय पार्टी राजकारण करणारच? सर्वच पार्ट्या करतात. त्यात नवे काय आहे?
आपल्याकडे लोकशाही आहे. एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने रडल्या सारखं करायचं ,आणि सत्ता उपभोगायची...
प्रभाकर आपण फार सामान्य माणसे आहोत या राजकारणी लोकांचे आपल्याला काही कळत नाही😢 निराशा आली आहे मनाला😢 जनता पण त्यांनाच धार्जिणी आहे जे त्यांना लुटतात🤔
अगदी खर बोललात!!!!
निराश नका होवु...nothing is permanent... हा काळ पण जाईल... राजकारण्याची जाती पाळी आली आहे 😊
हिंदू टायगर खरं तर बाळासाहेब ठाकरे,प्रवीण तोगडिया धनंजय भाई देसाई हे आहेत . ..
Pravin togdiya no1
राज साहेब
@@medic_123 toll jannnayak ahe toh😂😂😂
@@ganeshwankhede3329 shemnya tula kon wicharl ka kaay ahet te tuzya favdyasarkh cm khurchisathi kinva sattesathi lachar tri nahi zale te kadhi
@@medic_123 bullya mag binshart hi lachari nahi ka ? jaude tuzya mand sainik logic na samajanr nahi te😅😂😂
राजकारणी कितीही मोठा गुन्हेगार असला तरी त्याला कधीच शिक्षा होणार नाही इतकी 'सहिष्णू' आपली (अ)न्यायव्यवस्था आहे!
भाजपने मांडवली करू नये. नाहीतर मग काँग्रेस काय वाईट असं म्हणावं लागेल.
तुमची मैत्री, दोस्ती तुमच्या घरी ठेवा. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.
बहुतेक मांडवली केलेय
सगळेच मॅनेज झालेले दिसताहेत, कारण ९ खासदारांची गरज कधीही पडू शकते
लोक याही प्रश्नी सजग आहेत हे भा ज प ने लक्षात ठेवावे विधानसभेवेळी याचे उत्तर दिले जाईल हे महाराष्ट्र भा ज प ने लक्षात ठेवावे!
मी 2 वर्षांपूर्वी पण पैज लावली होती आज पण लावायला तयार आहे 10 वर्षा नंतर ही लावेन.
राजकारणी लोकांना काही ही होतं नसतं.
कोणालाही न्याय मिळणार नाही आपल्याकडचे सिस्टीमच अशी आहे
🎉
कायदा फक्त्त सामान्य लोकांना असतो .बाकी कोणाला नाही
आज भक्तांना नाराज केलंस मित्रा, रोज कशे एकदम खुश असतात सगळे.
आज नुसती रडा..... रड.. चालू आहे सगळ्यांची.....😅😂😊
फडणवीसांचे पण काही बाबतीत ब्लॅक मेल केलं आहे, त्यामुळे त्यांनी नितेश राणे ना गप्प केलय. काय असेल ते तुम्ही जाणून घ्या
छगन भुजबळांची फाईल गहाळ झाल्याची जशी एक दिवस बातमी आली होती तशीच आदित्य विषयीची बातमी एक दिवस येईल.आणि ठाकरे भाजपमधे गेल्याची बातमी येईल.
फडणवीस हे स्वार्थी राजकारण करत आहेत. फक्त सत्ता हवी आहे.
वाजपेयी ह्यांचा आदर्श घ्यावा.
Party with difference hey भाजपा वाले विसरलेत.
मिली भगत हम साथ साथ है जनतेला वेठीस धरले आणि मूर्ख बनवले
एकदम गंभीर बाब आहे,
महत्वाचा विषय मांडला आहे
या प्रकरणाचा पोपट मेला आहे.
हे प्रकरण फक्त utube वर जिवंत आहे.
याला आता ५वर्षे झाली आहेत आणि सर्व पुरावे नष्ट झाले आहेत.
प्रभाकर जी लोक सभेचा निकाल लागल्या पासुन सत्ताधाऱ्यांची तंतरली आहे व विरोधक मंतरलेल्या वातावरणात एन्जॉय करंत आहेत,
😂
शाबास निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
केजरीवाल सारख्या लोकांची केस लगेच ऐकली जाते 1-2 दिवसात ....पण महाराष्ट्रातल्या गंभीर प्रकरणाचं काहीच होताना दिसत नाही वर्षानुवर्षे. फक्त सगळं बाहेर काढणार म्हणत बसतात ...आता कशाची वाट बघतायत पुरावे द्यायला ???
तूला माहीत असेल तर तू बोल ना,तू जर आदित्य वर आरोप करतोस वर तू पत्रकार आहेस ना तू पुढाकार घे
एकदा मनातल बोलले सर... 🚩🚩🚩
जय हिंद, जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
होय अगदी बरोबर सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरण निलेश वेळा साहेब निलेश राणे गप्प का आहेत
Nice Vdo
प्रभाकरजी सुशांत आणि दिशा ला न्याय मिळेपर्यंत हे प्रकरण लावून धरा आम्ही आपल्या सोबत आहोत
आदित्यच्या जागी सामान्य नागरिक असता तर कधीच शिक्षा झाली असती
पालधर साधु हत्या कांड विषरुन कस चालनार।। जय महाराष्ट्र।। जय हिंद।।
राजकारणी केव्हाच विसरले आहेत!त्यांना काय एवढंच काम आहे?ते आपण साध्या जनतेचं काम!
Palghar sadhu kiatma cha shap rajkaran karnataka lagel
भा ज प ने आपल्या बद्दल खूप अपेक्षा वाढवून ठेवल्या आणि त्या पूर्ण करणे झेपत नाही असे दिसते!
निवडणुकी नंतर तुमची भाषा बदलली आहे . हे 100%
महाराष्ट्रातील आताचे सरकार या गोष्टीवर गप्प का आहे ? हे सर्व प्रश्न वेळीच सोडवले पाहिजेत. तरच जनतेला विश्वास सरकार वर बसेल.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
वेळ घालवायला विषय चांगला आहे.
वाळूत लघुशंका ,
ना फेस ना पाणी.
😂 😢
आदित्य ठाकरे दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण जर दोषी नसतील तर हि एक राजकीय कुठनीती होती का? हेही लोकांना समजले पाहिजे
निवडणूक जवळ आली रे आली bjp दिशा सुशांत चा विषय काढून ठाकरे ला मुद्दाम बदनाम करायच.. कोर्टात प्रकरण मिटलेलं आहे सगळे आरोप खोटं आहे ठाकरे भीक नाही घालत तुमच्या अशा third क्लास आरोपाला.एव्हाना जनतेने लोकसभेला चांगलंच उत्तर दिलाय bjp ला..जनता सुज्ञ झाली.. जरा सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोला महागाई बेरोजगारी शेतीभाव अशी कशी एकतर्फी पत्रकारिता.. चॅनेल च नाव bjp ठेला ठेवा.. किती चाटणार bjp ची
त्या साधूंच्या ड्रायव्हरच्या कुटुंबाला भाजपाने त्या काळात का मदत केली नव्हती?
रितू राठोड ने पुढाकार घेऊन रू.३० लाख उभे केले होते।
अरूण जेटली म्हणाले होतेचं ना -भाजपा साठी हिंदूत्व हा निव्वळ निवडणूका साठी वापरण्याचा एक मुद्दा आहे
निलेश राणेंना मुख्यमंत्री करा.
आनी प्रभाकर जी ना गृहमंत्री....
भक्तांनो करा लाईक 😊
@@mh15....panchwati3😂😂😂
कशाला वाट लावायला.
He mhanje makdachya hatat kolit
आता न्याय मिळवून काही फायदा नाही कारण उशीरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो
निवडणूकीसाठी, भाजपने प्रचारासाठी दिलेल्या ५५० कोटी कुठे गेले.महाराष्ट्रातील युटुबरना मिळाले नाही, भाऊना चपटिहि मिळाली नाही.😢
नमस्कार,
अस वाटत माल पोहचला सत्ताधाऱ्यांना!
फडणवीस च.पुढे जाऊ देत नाहीत
अमित शाह असावेत
@@by89564 Amit Shah च आणि उध्दव पटत नाही असं पण ऐकलंय
फडणवीसांना हेच प्रकरण पुढे कांहीच करायचे नाही.गेल्या २.५ वर्षात करु शकले नाही.
इलेक्शन झाल्यानंतर सर्व शांत झाले. राजकारणी शांत, कार्यकर्ते शांत, राजकारण्याचे पोरं शांत, पोलिस शांत आणि जनताही शांत. सगळे आपआपल्या कामाला लागले. हे असं आहे prabhakarji
Aaj suddha fadanvis saheb
thakre parivaar la vachvat ahet he nakki!!
मी योग्य वेळी बोलणार! 😊
मी बंद दाराआड चर्चा केली व पुढेही करणार.
माघे अनिल थत्ते म्हणाले होते की उद्धव मुख्यमंत्री असताना गुप्तचर यंत्रणाची मदत घेऊन बीजेपी नेत्यांची प्रकरणे जी बेकायदेशीर आहेत ,त्या फाईल्स जमा केल्या असणार.
विशेषतः अमृत कलश हाती लागला असू शकतो.
हे प्रश्न विचारण्याची सुध्दा लाज वाटते, नुसती हवा निर्माण केली, CBI आली,तो शोध, लागलेले कॅमेरे, दिवसरात्र टीव्हीवर तेच कार्यक्रम, आणि आता गायब!!
सर्व सेटिंग झाली आहे असे वाटते. सत्ताधारी आता गप्प का आहेत हे समजत नाही
कोणालाच शिक्षा होत नाहीत, जनतेला झुलवत राहणे,कायदा फक्त सामान्य माणूसाला,नेत्यांवर नाही,त्यांना रात्रभर न्यायालये उघडी
प्रभाकर जी
मी स्वतः अनेक वेळा बोललो की ह्याच्यावर कडक कारवाई होणार नाही....आव्हाड,संजय राजाराम राऊत,आदित्य, वाईकर,अनिल देशमुख...असे कित्येक राजकारणी आहेत...
ना स्वप्ना पाटकर,ना सुशांत सिंह,ना अनंत करमुसे,ना पत्रा चाळ चे रहिवासी..
नाही मिळणार न्याय...
Mark my Notes😢😢
किती जणांना Towel वर ठेवले आहे. योग्य वेळ आली की Towel ची गाठ सोडणार असे ऐकले होते. पुन्हा आले आहेत तर मग आता गाठ सोडायची गरज भासत नाही बहुतेक. किंवा आगामी काळात त्या गाठीचा गोफ बनवून गळ्यात घालून फिरताना दिसतील.
कोरोना कांडावर चर्चा व्हायला पाहिजे.
एवढंच असेल तर या प्रकरणी नितेश राणेंची नार्को टेस्ट करा.
मुख्यमत्रीं गृहमत्रींकमकुवत आहेत याच्यां हातून सत्ता जाईल तेव्हा याना पश्चाताप होईल
प्रकरण दाबायला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत
प्रभाकर साहेब इतक्या दिवस तर भाजपचे गुणगान गात होते. ऍडव्होकेट ओझा व राणे यांची मुलाखती घेऊन त्यांना आदरार्थी बोलत होते आता डायरेक्ट महाभाग जश्या निवडणुका झालेत तशे प्रभाकर यांचा भाजपला बोलण्यामध्ये थोडी वाढ झाल्यासारखी वाटतेय.
एवढे अपयश पदरी पडलं तरी तुम्ही सुधारणार नाही.
Nelish Rane Jo Gavgava kela to Tadis Nela Paheje.
गवगवा खोट्या गोष्टीचा असतो, तो कसा तडीस जाईल ?
अर्णब गोस्वामी, यांना पण विचारले पाहिजे, आणि त्या Covid काळात ले Maulana Saad चा पण पुढे काय झाले, हे Arnab Goswam, यांना विचारले पाहिजे.
ओझा-नितेश-सर्व शक्तिमान राजकारणी धुरिणांचे कार्य हे मुद्दे वानगीदाखल आहेत. आपला व्हीडिओ फार मोठा गर्भित आशय संशय इशारा सांगून जातो. देहाची मालक मातीच आहे पण यांची मनं कार्य दिशा मातीचीच.
आम्हाला आता मतदान करायची इंचाच नाही
देवेंद्र फडणवीस हे खुपच शांत झाले आहेत, कट्टर हिंदुत्ववादी व्हायला पाहिजे