Shankarrao Chavan : शंकरराव चव्हाण.... मराठवाड्याचा भगीरथ
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते, थोर नेते... महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून केंद्रातील गृह, अर्थ, संरक्षण अशी महत्वाची खाती ज्यांनी सांभाळली आणि देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं त्या शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. शंकररावांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिलं. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात केलेलं काम वादातीत आहे. त्यांचा हा जीवनप्रवास आपण पाहाणार आहोत एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात.
देश,महाराष्ट्र,मराठवाडा,नांदेड जिल्हा आपला सदैव ऋणी आहे.🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हां सर्व लोकांना गर्व आहेत कि शकंरराव चव्हाण हे आमच्या औरंगाबाद जिल्हाचे भुमिपुत्र आहेत.
पावण र्मुतीस विनभ्रं अभिवादन.
यांनी जयकवाडी धरण ग्रस्तांची पूर्ण वाटोळे केले
तुमच्या लाडक्या नेत्याला आपली मातृभाषा बोलायला लाज वाटायची. एवढा खालच्या दर्ज्याचा माणूस होता तो. आता गेला तो, म्हणून जास्त काही बोलणार नाही पण भावना समजून घ्या. कोणाची जर स्तुती करायची ठरवली तर रावणाची पण करता येते म्हणून रावण थोर होत नाही.
@@dhierajam2249 तुह्या माय चा गांडीत बुल्ला आता तुला इतका कर्तुवावन बाप मिळाला नाही यात आमची काय चूक
आता महाराष्ट्राला अश्या चारित्र संपन्न नेताची निंतात आवश्यकता आहे 🙏👏
देशाचे माजी केंद्रीय गृह,शिक्षण,अर्थ ,संरक्षण मंत्री , नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व चारित्र्य संपन्न व्यक्ती महत्व आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जल क्रांतीचे जनक 24 धरणाचे पाणीदार स्व. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐💐💐💐
मराठवाडा चव्हाण साहेब आणि विलासराव देशमुख साहेबांचा कायम रूनी आहे
भारताचे महान नेते डॉ. शंकरराव चव्हाण साहेब 💐
याने पूर्ण जायकवाडी धरणग्रस्तांचे वाटोळे केले चार तालुक्याची सुपीक जमीन पाण्यात घालून या लोकांना भिकारी केल
महान , हुशार, कार्यक्षम, शिस्तबद्ध नेते म्हणजे स्व.शंकरराव चव्हाण साहेब ! त्यांना अभिवादन !
योग्य उपमा...
मराठवाड्यातील भागीरथ.
योग्य उपमा धरणग्रस्तांचा कर्दनकाळ सुपीक जमिनीचे वाटोळे करणारा महा माणूस
@arogyamai अरे श्रीमंत विचारा चा भाऊ 40Year झाले धरणग्रातांचे किती हाल आहे भाऊ येवुन बघ मग कळेल तुला
@arogyamai तुमचा कोन आहे आमचे वाटोळ करणारा
Nice information about great leader Shankarraoji Chavan Saheb.
असे नेते काँग्रेसने देशाला दिले आहेत
सलाम त्या काँग्रेस पक्षाला
अरे काँग्रेस च नशीब रतल्या
यते एक महान देशभक्त होते. 🙏
परोपकारी प्रतिभावंत लोकनायक सद्ड खंबीर नेतृत्वास विनम्र अभिवादन श्री भगवती पुरोहित संघाच्या वतीने जालना
आम्हाला गर्व आहे आम्ही नांदेडकर असल्याचा
खप मोठ काम साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
यांनी धरणग्रस्तांची पूर्ण वाटोळे केले
@@ramdasthote8073 ज्या धरणाच पाणी आपण पितो ते विसरू नये🙏🙏
@@shivrajshinde3309 आमच्या सुपीक जमिनी पाण्यात घालून आम्हाला भिकारी करायची याला खूप मोठं काम म्हणायचं
@@ramdasthote8073 कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा दादा🙏
जलनायक
भारतरत्न शंकरराव चव्हाण साहेब.....
वाटोळे केले या माणसाने
शंकराव दृष्टे अभ्यासक होते
मराठवाडा संतांची भूमी असुनही
शिक्षण क्षेत्रात अग्दी वाळवंट होता
बाबा साहेबां मराठवाड्यात पहिले
महाविद्यलय मिलिंद काॅलेज नावाने
ऊभे राहिले .खाजगी धार्मिक शाळा मदरश्यातुन
पारशी,ऊर्दु,आरबी शिकविले जाई व एकच विद्यापिठ हैदराबाद संस्थांनात होती मराठवाड्यांची जनता शिक्षणा अज्ञान,अंधंश्रध्देचा वगुलामगिरीचा बळी ठरत होती .
बाबासाहेबांनी मराठवाडा विदयापिठाचा प्रस्थाव व मास्टर प्लॉन तयार करुन मंजुरी
साठी यशववंराव चव्हाण व शशंकरव चव्हान
यां धुरंधर अभयासका पुढे मांडले
ज्या विद्यापिठ देण्याच्या जाचक आटी रद्द करण्यात आल्या व एकदाच विद्यापिठ या मराठवाड्याला मिळाले.आज जी शिक्षण,पर्यटन, औद्योगिक, अद्यात्मिक,सामाजीक बदलाची राजधानी ही ओळख मिळाली ती वरील त्रिमुर्ती मुळे.
मराठवाड्याची समृध्दीची पाऊल वाट खर् या अर्थाने समृध्द केली.
असे लोक अत्ता होणार नाही
असे शेतकऱ्यांचे वाटोळे करणार आता परत होऊ नये
विनम्र अभिवादन...
अभिवादन🙏🙏🙏🙏🙏
महान लोकनेते
मराठवाड्याचे भाग्यविधाते ।
या महान नेते नी २००गावे भिकारी केले
@@ramdasthote8073 बरोबर आहे तुमचे।मोठ्या धरणांमुळे शेकडो गावे विस्थापित झाली अन सुपीक शेत जमीन धरणाच्या पाण्याखाली।
सरकारने या लोकांचा विचार जरूर करावा।
यांचे जगण्याचे साधन कायमचे गेले आहे यांना आजच्या बाजारभाव प्रमाणे जमिनीचा चार पट मोबदला द्यावा समृध्दी महामार्गासारखा।
खुप अभिमान आहे साहेब आपला
विनम्र अभिवादन 💐💐
विनम्र अभिवादन साहेब
Great leader
मानाचा मुजरा
Vinamr abhivadan
Bharatache mahan nete shatashah vandan 🙏
शिस्तप्रिय व कणखर लोकनेते. 🙏🙏🙏
🙏🙏💐💐
Great saheb
Vinamra abhivadan 💐💐
विनम्र अभिवादन🎉🎉
🙏🙏
सलाम आपल्या कर्तुत्वाला,
Great work great sahb
Great personality…!
Great Man
🙏🌺🌸🌺🌸
भावपूर्ण आदरांजली
विनम्र अभिवादन💐💐
सलाम त्याणा माझा
विनम्र अभिवादन
300 Sal Gurudenal
Manmohansinghji and Ashokraoji
Made the best Nanded.
When your soul in the space.
I was on the ground of
Yashawant Mahavidyalay.
Soniji
Sharad Pawarji
In sadness of your soul.
I always with your soul.
Support
Our
Maharashtra on soul powerful like you in India.
Great man 👍
विदर्भाचा ईसापुर धरणाचे पाणी संपूर्ण मराठवाड्याला धरण विदर्भाला वेठीस
विनम्र अभिवादन 💐🙏🙏
काय केल मराठवाडय़ा साठी झाटा ऊपटली का लोकांना आजुन काही गावांमध्ये पणी नाही पिण्याच्या पाण्यासाठी
Ti tyanchi chuk nahi karan tyani tyanchya kalat Lai kam kele yevdha mhota jaikwadi bandla
Tuzi layki aahe ka zatu bolyachi Chvan saheb badal chindichor ,autowala tu kya shet uptlas ka
❤❤🔥🔥
Maza मनाचा मुजरा
🙏🙏🙏🇮🇳
👏👏
🙏🙏🙏🙏
Respected
Shankarrao Bhaurao Chavan Saheb
In Nandigram
Nanded
Hujursahib Nanded
Maharashtra
I
J D commenting
Today is Sunday
31/07/2022
In Solapur
I was in 4th standard.
Listens about you .
I was small.
My Brahmins friends make jokes in Marathi.
I Gor Banjara student.
Impossible to understand jokes.
In
H D High school Solapur.
Then my friend Yatiraj had taken me to New Solapur Club for KHO-KHO and Runner
By guidance of Lungare.
In present I in Nanded.
With Respected
Ashokrao Chavan.
🙏🙏🙏🙏🙏
💞💞💞💞💞❤️
S.b.chavan.yana.koti.parnam
💐💐🙏🙏🙏💐💐
Jal karntiche jank🙏🙏🙏
बाप से बेटा सवाई ……!!!
शिवाजी मोघे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी जिंदाबाद
🙏🙏🙏
जलनायक जननायक राष्ट्रनायक
Changle kam he tar sahebache gun
इशापुरच पाणी नांदेड ला नेल
Dada tyani sapurn marathawada cha vikas kelay
Tumhi fakt chuka kadha karan tumhala mahit ahe evadhi mothi kame aplyakadun honar nahi
आजचे जलनायक निंबाळकर पहा,एका धरणारच ८ निवडणूक नूका असवासनावर जिल्हा,पण आता सोडचिठ्ठी,
Kay nera aabe chavan saheb
भारतात एक गोष्ट पक्की आहे, ती म्हणजे वडीलांनतर मुलगा राजकारणाची खुर्ची सांभाळतो हे भारताच दुर्दैव आहे
पण,धरणग्रस्त देशोधडीला लागले?
खरे आहे
No doubt that documentary is best giving the true picture about the service given by Shri Shankar raoji Chavan. But statement made by one of the speaker about the practice as an Advocate seems to be incorrectly made. In fact Hon'ble shankarao chavan,during the Nijam regim, he not only conducted the cases onbehalf of poor farmers but has successfully won the cases, that also without exploitation of poor farmers. Such an exemple is a acase fought as per Jahagir Abolition Act on behalf of my grandfather wherein my grandfather who was tilling the land of Jahagirdar, has obtained a judgment declaring him. as occupant of 20 acres of land. I can give other examples also. Poor farmers could get benefits of Jahagir Abolition Act only because of Shankaraoji Chavan.
Konich vikas kela nahi Marathwadya cha
Gopinath munde. Rajeev satav.Vilasrao deshmukh ani Pramod mahajan aaj pahije hote marathwada porka zala.....
Jal karntiche paranete sudhakarro Naik ahe
65 war hero ❤
Tri punyat lokana nanded mhit nhi
@arogyamai mhiti ahe
❤️🙏🙏
🙏🙏💐
विनम्र अभिवादन
👏👏
विनम्र अभिवादन
Today India need leaders like Shankerrao chavan