Almatti Dam 2024 | अलमट्टी धरण 2024 | Karnataka | Jijapur | Bagalkote
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- Almatti Dam 2024 | अलमट्टी धरण 2024 | Karnataka | Jijapur | Bagalkote
𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 tinyurl.com/yp...
*अलमट्टी धरण: एक परिचय*
अलमट्टी धरण कर्नाटकातील महत्वाचे धरण असून ते विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हे धरण बागेवाडी तालुक्यातील निडगुंडी गावाजवळ कृष्णा नदीवर बांधले आहे. अलमट्टी धरणाची उंची 52.24 मीटर (171.39 फूट) असून त्याची लांबी 1564.83 मीटर (5133.96 फूट) आहे.
या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 123.09 टीएमसी (123090 दशलक्ष घनफूट) आहे, तर उपयुक्त क्षमता 105.44 टीएमसी (105440 दशलक्ष घनफूट) आहे. धरणामध्ये 26 दरवाजे असून जलाशयाला लाल बहादूर शास्त्री जलाशय म्हणून ओळखले जाते.
अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली भागात पूर येण्याचे कारण म्हणजे धरणातून पाणी अडवले जात असल्यामुळे पाणी मागे तुंबते आणि त्यामुळे नद्यांमध्ये पूर येतो. कोल्हापूरमध्ये पूर येण्याची दुसरी कारणे म्हणजे नदीपात्रात अतिक्रमण आणि अरुंद नदीपात्र आहे.
अधिक माहितीसाठी, व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीचा विचार करा आणि आपले अभिप्राय कंमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद!
𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 @MARATHI KNOWLEDGE WORLD by Prashant Darekar
@PrashantDarekarVlogs
@RRK Creation
@MKW Shorts Marathi
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝐃𝐚𝐦𝐬 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭
नागपूर जिल्हा धरणे bit.ly/3buqGYw
अहमदनगर जिल्हा धरणे bit.ly/3LEMj4P
सातारा जिल्हा धरणे bit.ly/3DDXrvY
कोल्हापूर जिल्हा धरणे bit.ly/36Wpvij
पुणे जिल्हा धरणे bit.ly/3j4eSMD
नाशिक जिल्हा धरणे bit.ly/3J6a8kh
औरंगाबाद जिल्हा धरणे bit.ly/3j48eWG
महाराष्ट्र सर्वात मोठी ५ धरणे 2022 bit.ly/3Sq1Eu3
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝗙𝗼𝗿𝘁𝘀 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 bit.ly/38tElxc
𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 / marathiknowledgeworld
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 / marathiknowledgeworld
/ prashantdarekarvlogs
𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 t.me/Marathi_K...
𝐖𝐡𝐚𝐭𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 wa.link/j2ovqz
𝐚𝐦𝐚𝐳𝐨𝐧 S𝐡𝐨𝐩 www.amazon.in/...
𝐕𝐥𝐨𝐠𝐠𝐢𝐧𝐠 𝐊𝐢𝐭 Redmi Note 9 Pro Max
amzn.to/2OGoA8S
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐒𝐞𝐭𝐮𝐩 Apple Mac Mini M1
amzn.to/35IBGia
Mac Magic Keyboard
amzn.to/3NNzo2p
Apple Magic Mouse
amzn.to/3u9tZLm
Maono AU-A03 Mic
amzn.to/3Kidlik
D-Link Router
amzn.to/3gFaj8g
हेच पाणी उजनी धरणात आणून मराठवाडय़ात पोहचल्यावर संपुर्ण महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल
Ami bobalat basato
@@prakashparit5911dada pur alyavr mahntoy
अगदी बरोबर हे अत्यंत गरजेचे आहे, पण 72,000 घोटाळा करणारे हा विचार करतील का? त्यांना महाराष्ट्र राज्य सुधारून द्यायचं नाही, लोकअपयुक्त कामे हि काँग्रेस, आणि आप हिच करू शकेल 🇮🇳🧹🇮🇳✋✋🇮🇳🧹🇮🇳✋✋
Bhari boltoys ki ami kay pani payala nko ky
Hech Pani mhanje krishna Nadi che Pani marathwadyala valavale pahije ,yachymule kolhapur la Ani sangli la pur nahi yenar
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की नद्या जोड प्रकल्प करा म्हणून, परंतु त्यांनी सांगितलेले कोणी एकले नाही. आज त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. जय भीम
हे पाणी मराठवाडय़ात वळवण्यात आल्यावर मराठवाडय़ात शेतकरीवर्ग आयुष्यात कधीच रडणार नाही
लाडकी बहीण योजनेचे पैसाचा ऊपयोग पाणी वळवण्यासाठी करा.
अगदी खरे पैसा आहे पण त्या पैशाची मॅनेजमेंट नसल्याने समस्या आणखीन वाढतायेत कमी होत नाहीत
आरआर पाटिल साहब
कोल्हापूर आणि सांगली येथील पूर परिस्थितीला अलमट्टी धरण जबाबदार आहे असे म्हणणे हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य वाटते
वाळू उपसा बंदी, हे पण एक महत्त्वाचे कारण आहे पूर येण्यासाठी.
उंच भागातून पाण्याबरोबर दगड गोटे वाळू आणि गाळ वाहून येतो, तो नदीपात्रातच साचून राहातो. त्यामुळे पात्रे भरली आहेत. पाणी वर पसरत आहे.
वाळूला परवानगी देने फार गरजेचे आहे.
सर्वात महत्वाचे आहे नदीपात्रात झालेले भयंकर अतिक्रमण जरा पाऊस पडला कि पूर येतो पानी जमिनीत मुरायला जागा नाही सर्व सिमेंट चे झाले आहे
दूरदृष्टी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी सांगितलं होतं की तो नद्या जोड प्रकल्प किती गरजेचा आहे व शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त ठरेल
नद्या जोड प्रकल्प हा कायद्यानुसार अमलात आणला पण तो सिंचन घोटाळा प्रकरणी 70 हजार कोटी रूपये तत्कालीन अर्थमंत्री राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः च्या घशात घातले आणि भाजप सरकार त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी आज त्यांना कोआँपरेट करून राज्याचे उपमुख्यमंत्री केले आहेत. यातून स्पष्ट यांचा स्वार्थ दिसून येत आहे.
अटलजींनी पण सांगितलं होतं
❤ jaybhim
@@sanjaysakhare6970²²❤
काय फेकाफेकी तर करताय राव.
कुठे पण नाव कोणाचं पण जोडताय.
नदीपात्रा शेजारी भराव टाकुन मोठी बांधकामे केली जातात.... त्यामुळे पुराच्या पाण्याला अपेक्षीत गतीने पुढे जाणेस वाव मिळत नाही.. व पाणी संथ गतीने पुढे सरकत राहाते... व मागे पाण्याची फुग वाढत राहाते... महापुर येणेचे हेही मुख्य कारण आहे
बरोबर आहे
खुप छान असा व्हिडिओ आहे भाऊ धन्यवाद ❤❤🎉🎉😊😊
बरोबर आहे व्हीडेओ कल्याबदल धन्यवाद 😮
एकदम बरोबर माहिती 👍
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दूरदृष्टी असलेला नेता भारतामध्ये होऊन गेलेत हे भारताचे भाग्य आहे त्यांच्या धोरणामुळे भारतातील आजची जल सिंचन प्रकल्पांची निर्मिती होऊ शकली आणि शेती विकास औद्योगिक विकास यांचे पाया भरणी झाली. मित्रांनो डी फॉरेस्ट स्टेशन जंगलतोड अतिक्रमण अशा काही समस्यांनी भारत ग्रासला गेला आहे.
शासनाने याचा उपाय करून बायपास काढून महाराष्ट्रातच पाणी कसे मुरेल याकडे लक्ष दिले पाहिजे
व्हिडिओ आवडला पण लाडक्या बहिणी योजना ऐवजी पाणी वळवण्याची काम केले तर शिंदे सरकार कधी पडणार नाही
मित्रा अटलजी चे सरकार नदी जोड प्रकल्प करणार होते दुष्काळ भागा कडे पाणी ओळवणार होते पण सरकार आले नाही
Khup sunder mahiti🎉
अतिक्रमण हा गंभीर विषय आहे
Very nice your Chanel
नदी जोड़ प्रकल्प योग्य आहे
पाणी वळवा मस्ती जिरवा हे असं केलं तर पुर येणार नाही
व्हिडिओ पाहण्यासाठी छान बनवला आहे
एक नंबर🎉
छान छान माहिती
Excellent Reporting 👍👍
पाठीमागचे वाजणारे बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज कमी ठेवा
इरिटेट होते
सांगलीची पाणी अगोदर जत तालुक्याला सोडा.
नदीजोड प्रकल्प करून आपल्या राज्यात पाणी वळवावे
Best video
हीपर्गी धरण बांधण्यात आले आहे त्यांनी दरवाजे बंद ठेवले होते 2019, 2021ला, पाणी वरून उलटुन जात होते ही पण न्यूज सरकार पर्यंत जाऊ दे
0:00 0:00 😊😅😮😢🎉😂❤
Ha kon sgital ho sar
Tumi kuran bagitala
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi sholapur Age80barshi sholapur
अलमटी धरन महापूररासाठी जबाबदार नाही महाराष्ट्र सरकार आहे
Ok
👌👌
Superb information 🎉🎉
जोपर्यंत नद्या मधील वाळू उपसा होत नाही तोपर्यंत महापूर येतच राहणार
KARNATAKA LA JAU SHAKALO NAHI PAN GHARBASLYA AMALMATTI NADICHE DARSHAN ZALE DANNYAWAD🙏
धन्यवाद खुप छान माहिती दिली
हे दुशकाळ भागात वळवाना आणी नदी जोडनी करा का महापूर येतो महारासट सरकार कळायाला पाहिजे
खूप छान माहिती मिळाली
अलमट्टी आणि सांगली या मध्ये अथनी शहरा जवळ हिप्परगी डँम आहे..
Br
Nice explanation!!!
Super information sir ❤
🙏
👍👌🌹🙏
Changl mahiti dila..... Ani Aalamatti dam badhatan 3 rajya madhe agreement zalel ast, tya prakare bandhlet..... Nadi jod prakalp hoyil as vatat nahi.....
खूप छान
नदीजोड प्रकल्प राबवा महापुर येणार नाही याची सरकारने दखल घेतली पाहिजे
Babasaheb Ambedkar says 'Only a communist system can bring this change. The idea of the National River Linking Project was conceived by Dr. Babasaheb and he has presented it between 1942-1945. For this, he has also made a provision in the constitution.
अलमट्टि मुळेच महापुर
Koyna dharnawarun pipe line karun direct marath wadyat aanli pahije gravity base war
Maharashtracya Rajyakartyana Thyanchya Bhandanatun Savad Milayala Havi Na
महापूर नदीपात्र अरुंद झाल्यामुळे येतो.
पुरपट्यात अतिक्रमण
अलमटी धरण
आधी नदी आहे नंतर शहर झालेत अतिक्रमणामुळे झाले आहे
Nadimadala valu upasa kela pahije purn
BGM sound कमी ठेवा
व्हिडिओ बघू वाटत नाही त्या आवाजा मुळे
नदी मध्यील गाळ काडुन घेतलं कि येवढं पुर येणार नाही
Dr Babasaheb Ambedkar and atal Bihari Vajpayee यांच्या काळापासून नदीजोड प्रकल्प पूर्णनच होत नाही काय करणार
माजलेले सरकार आहे. बाबासाहेब आबेंडकर यांचे ऐकले नाही
Jara nit mahiti ghya.. nadya jod project 1972 chya duskalanatrcha ahe.. Teva hi idea Ali.. pn intelligence ne te nakarle.. Karan war situation madhe yeka river madhe bia chemical takle tr purn deshatle pani dushit hoel.. so mahiti ghya mag bola...
टोल मधून रग्गड पैसा मिळतो मग नदी जोड प्रकल्प राबवून काय टोल मिळणार हा य कशाला फुकटच काम.(सरकार)
👏
Background music चा आवाज कमी करा साहेब
आजुन एक कारन आहे नंदी मधील वाळु उपसा बद आसले मुळे नदी अरुंद झाली आहे एक एकमेव कारन आहे
वाळूवर👁
Yach dharanachya limit peksha jast unchi mule pur yeto
tondchya awaja peksha music cha awaj le vatay bhayad
Nidagundi la mi aahe
Almaati mule mahapur yetoy uunchi wadhwlyanmule evda paani satha aahe 2019 te 2021 darmyan salag uunchi wadawnyache kaay kaaran paani adawlyawar phone karun sangawa lagla paani soda 10 diwas kolhapur madhey mahapoor hota kiti raajkiya lokani call kela tewa kute paani sodle aani madat zali pooor paristhiti atokyat aanyala
तुमचे विचार सर्वांना कळण्यासाठी मराठीत लिहायला शिका
अतिक्रमन कोण काढणार?
1974 काम चालू झाले सुधारणा करा.
Tulaa content nitt litaa yetho kaa , jijapur nahi Vijaypur ahe..
Deshateel sarv dharne Congress ne taiyar ke liye
पाणी वळवा
521 meter ahe hight
Unyalat pani na denare Maharashtra karnibhut ahe unalyat koyana dyam pani karnatakla dil tr pur yenyala marashtra karnibhut ahe
Jat pani soda mahapur yet nahi mag
Are shemanya alamati mule jar poor yet asel tar pahilyanda tyacha fataka ahilyanda bagalkot ani belaga jilyala basayala hava..
अगोदर मराठीत लिहायला शिक गांडू गुलामा
Koyana damche pani Samudrat sodalyne Vidhhabh nukasana zale nasate.
Kiti bombalta re
R.k
Why don't they remove the construction made in the river bed & take punitive action on offenders ? Is not this inaction proving disastrous to large section of the people in the area? Is not Maharashtra government concerned about the same ?
महाराष्ट्र राज्यातील किती नद्या या धरणाला मिळतात ? नावे सांगा ?
कृष्णा कोयना पंचगंगा दुधगंगा वारणा
घटप्रभा @@marathiknowledgeworld
मागील संगीत लावायची काही गरज नव्हती त्यामुळे तुम्ही बोललेलं काहीच कळत नाही.
It's not jijapur
Correct name
Bijapur (Vijaypur)
@@veerendrapatil1752 yes this bijapur change karayache ahe
बिजापूर पण नव्हे विजयपुरा नाव आहे त्या जिल्ह्याचे.
उंची चुकीची आहे असे वाटते,
524 फूट आहे उंची
तुम्ही कुठे पहिली उंची ५२४ फूट?
He.pani.karatanak.la.patou.nako
धरणाची उंची चुकीची सांगीतली आहे. उंची 517मी आहे
google check kara
👌👌